diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0160.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0160.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0160.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,373 @@ +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c926915-92a93e932928/92c926915-92a93e932928", "date_download": "2019-01-19T10:46:53Z", "digest": "sha1:BGUM2J66UN2IAHUYKU4NGPDRDNUBKAAY", "length": 28958, "nlines": 302, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बदक पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / बदक पालन / बदक पालन\nबदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात.\nबदक पालन एक उत्कृष्ट जोडधंदा:\nबदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात त्यांच्याकडे अशणा-या बदकांची संख्या ८ ते १० असुन ती मोकाट सोडलेली असतात व वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात. परंतू हाच व्यवसाय शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करुन केला तर त्यात बराच फायदा होतो.\nबदकांची अडी सकसः बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो. बदकांच्या अंड्यंना आजतरी विशेष मागणी नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे यांचे उत्पादन आपल्याकडे फारच कमी आहे . जी काय अंडी किंवा पक्षी उपलब्ध असतात, ती प्रामुख्याने हॉटेलमध्ये वापरली जातात . दुसरे कारण बदकांच्या अंड्याला एक प्रकाराचा उग्र वास असल्या कारणाने त्यांची मागणी कमी असते. परंतु ज्यांनी ही अंडी खाण्यास सुरुवात केली ते हळूहळू ही अंडी पसंत करतात.\n१०० ग्रॅम खाण्याजोग्या अंड्यात असणारी पोषणमुल्ये\nअंड्याचे सरासरी वजन (ग्रॅम)\nअंड्यातील पाण्याचे प्रमाण (ग्रॅम)\nबदकांच्या जातीचे वर्गिकरण तीन गटात केले जाते.\n१. मांस उत्पादनाकरीताः यामध्ये प्रामुख्याने आयलेसबरी , पेकीन यांचा समावेश आहे. या शिवाय राऊन्स , मसतोव्होस किंवा व्हाईट इंडियन रनर्स हे सुद्धा मांस उत्पादनकरिता वापरतात.\n२. अंडी उत्पादनाकरीताः यात प्रामुख्याने खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज काळे किंवा निळे ऑरपिंगटस आणि व्हाईट स्टनब्रिज इत्यादीचा समावेश होतो. यासर्व जातीत खाकी कॅम्पबेल ही जात अत्यंत विकसित झाली असून , या जातीची वर्षासाठी २५० ते ३०० अंडे देतात.\n३. शोभेची बदकेः यात प्रामुख्याने टील , विडजन , पीनटेल ,पॉकहार्ड , करोलीना आणि शोव्हेलीअर या जातीचा समावेश होतो . ही बदके अत्यंत शोभीवंत असून , त्यांचे रंग सोनेरी , लाल , जांभळा , निळा , पांढरा ,पिवळा इत्यादी रंगाच्या विविध छटा युक्त असतात.\nबदक पालन फायदेशीर होण्यासाठी या गोष्टीकडे द्याः\n१) बदकांच्या घरावर जास्त खर्च करु नका.\n२) दिवरभर बदके चरण्यास सोडल्यास त्याचा खाद्यावरील निम्मा खर्च कमी होतो.\n३) चांगल्या जातीची बदके ठेवा.\n४) दिवसातुन एक वेळा तरी बदकांचे निरक्षण करुन आजारी बदके आढळल्यास अलग करा. या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या गेल्या तर हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो.\nया व्यवसायात एक दिवसाची पीले आणून त्याचे संगोपन करावे आणि नंतर साधारणपणे २० ते २२ आठवड्याचची झाल्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. साधारणपणे १ वर्षात २७५ ते २९० अंडी उत्पादन असे एकंदर १८ महीने बदके ठेवावीत. हा व्यवसाय सुरु करतांना खालील बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.\n१) धंद्याचे प्रमाणः सूरुवातीला हा व्यवसाय लहान प्रमाणावर सुरु करावा. धंद्यातील यश, आणि अनुभव , त्यात येणा-या अडचणी व त्यावर घ्यावयाचे निर्णय , या बाबींचा अभ्यास झाल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू सहज वाढविता येतो.\n२) जागाः शक्य झाल्यास भाड्याने जागा मिळवावी म्हणजे गुंतवणुक कमी राहील. जागा स्वतःची असल्यास उत्तम .जागा शक्य तोवर नदी, नाले, तलाव किंवा सरोवर यांच्या आसपास असावी. यामुळे बदकांना लागणारे पाणी मुबलक मिळते. तसेच बदकांना नैसर्गी़क खाद्य ही उपलद्ध होते त्यामुळे त्याच्या खाद्यावरील खर्च काही प्रमाणात ( शेकडा ५० टक्के पर्यंत ) कमी होऊ शकतो.\n३) भांडवलः हा व्यवसाय सूरु करतांना इतर धंद्याच्या तुलनेने कमी भांडवल लागते . भांडवल दोन प्रकारचे लागत असून त्यात अ) अनावर्ति खर्चःम्हणजे स्थिर किंवा दीर्घमुदतीचे भांडवल यात प्रामुख्याने बदकांना लागणा-या घरांची बांधणी , त्याच्या संगोपनात लागणारे खाद्य, पाणी यांची भांडी इत्यादीचा समावेश असतो. ब) आवर्ती खर्चः यात प्रामुख्याने खाद्य , मजुरी , औषध , विज देयक ,पशु विमा (बदकांचा वार्षिक विम्याचा हप्ता ), इत्यादीचा समावेश असतो.\n४) मजुरीः बदकांच्या युनिटला एक स्वयंरोजगार असल्यास इतर मजुराची आवश्यकता भासत नाही . पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर मजुरीवरील खर्चही वाढतो. साधारणपणे ५०० ते १००० बदकाकरीता एक मजूर ठेवणे जरुर असते.\n५) घरेः बदकाची घरे तात्पुरत्या स्वरुपाची असावी साधारणपणे बास, बल्ली, तुह्राट्य़ा , पर्ह्याट्या ,तट्टे यांच्या साह्याने त��ार केलेल्या घरांना खर्च कमी लागतो. बदकाकरीता पाण्याच्या उपलब्धेनूसाल स्थलांतरीत करण्याजोगी घरे बांधावी . ही घरे तयार करीत असतांना ३० ते ४० बदकाकरीता एक घर याप्रमाणे घरे तयार करावी.\n६) उपकरणेः बदकांच्या घरात लारणारी उपकरणे म्हणजे खाद्याची व पीण्याची भांडी होय. यातही बदकांच्या घरात जर सिंमेटची नाली तयार करुन त्यात पाणीपुरवठा केल्यास २४ तास स्वच्छ पाणी त्यांना मिळते. साधारणपणे २० बदकाकरीता १ खाद्याचे भांडे लागते. यानुसार खाद्याची भांडे किंवा ट्रे तयार करावीत. या शिवाय अंडी साठवण्याकरीता जाळीचे कपाट लागते.\n७) मिळकतः या व्यवसायाला प्रामुख्याने अंडी विक्रीपासुनच मिळकत मिळते . एक दिवसांची पिले आणुन संगोपन केल्यामुळे सुरुवातीला २० ते २२ आठवडे ही पिले पोसणे जरुर असते. एकदा बदकांचे अंडी उत्पादनास सुरवात झाल्यवर मिळकतीस सुरुवात होते. अलीकडे शासन ८ ते१० आठवड्याची पिले जर विकत घेतली तर घरी आणल्यानंतर २ महीन्यात उत्पादनास सुरुवात होते शिवाय पिलांना सुरुवातीच्या ३ ते ४ आठवडे पोसणे अत्यंत जिकरीचे असते त्यात बरीच पीले मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. जर ८ ते १० आठवड्यातील पीले विकत घेतली तर ही सुद्धा काळजी मिटते.\nशंभर बदकांच्या व्यवस्थापनेवर लागणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न\nबदकाचे घर २४० चौ. फुट २० फुट लांब व १२ रुंद रु. ४० /- प्रति चौ. फुट (कच्चे घर बास, तट्टे ,तु-हाटी व अँसबेसटॉसचे छत)\nघराबाहेर तारेचे कुंपन (जाळी) १५०० चौ.फुट\n६ फुट व्यासाचे ११/३ फुट खोल पाण्याचे टाके\nब्रुडर , खाद्य , अंड्याचे ट्रे इत्यादी प्रती बदक १० रु. प्रमाणे\n११० बदकांच्या पिलांची किंमत १० रु. प्रती पिला प्रमाणे\nआवर्ती खर्च हा एकंदर दिड वर्षाकरीता दिला कारण १ दिवसाचे पिले घेतल्यावर ६ महिने अंड्यावर येईपर्यंतचा काळ व नंतर १ वर्ष अंडी उत्पादनाचा काळ\nखाद्य: ० ते २० आठवडे १२ कि. प्रती बदक आणि अंडी उत्पादनाचा १ वर्षाचा काळ\n५० किलो प्रती बदक एकंदर खाद्य ६२ कि. म्हणुन १०० बदकांना ६.२ मेट्रीक टन /५००० प्रति टन\nप्रति बदक लस औषधी ५ रु. प्रमाणे\nविद्युत देयके प्रति माह १०० रु. प्रमाणे १८ महिणे\nबदकांच्या घरावर घसारा १० टक्के\nभांडी व इतर साहीत्यावर घसारा १५ टक्के\n१०० बदकांचा विमा १५० रु. प्रती शेकडा\nबँकेचे व्याज कृषीकरीता १२ टक्के दराने आवर्ति खर्चावर (१८००० रुपयांव���)\nअंडी विक्री २५,००० अंडी (प्रती पक्षी सरासरी २५० अंडी) रु.१.५० प्रती अंडे प्रमाणे\nखत विक्री १०००/- रु. प्रति टन खत\nबारदाना ( रिकामे पोती ) प्रती नग १० रु. प्रमाणे १५० पोती\nवर्षाच्या शेवटी १०० बदकाच्या प्रती ८० रु. प्रमाणे बिक्री (प्रत्येक बदकाचे सरासरी वजन अडीच किलो) बदकाचे मृत्युचे प्रमाण धरले नाही कारण विमा काढलेला आहे.\nप्रति वर्ष ३६,०००रु. प्रमाणे\nप्रति वर्षीकरीता १०० पिल्लाची खरेदी रु.१० प्रमाणे\nनिव्वळ नफा १३३४०-४६०० = ८७४० /-\n८७४०/- रु. नफा दिड वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे. प्रति वर्ष रु. ५८२६/-\n१) वरील बदक पालन प्रकल्प बांधणी ही नविन व्यवसाय करणा-या पशूपालकांना सुरवातीस फक्त १०० बदका करीता आहे. जर पक्ष्यांची संख्या वाढविली तर नफ्याचे प्रमाण वाढते.\n२) या प्रकल्पात खाद्यावरील संपूर्ण खर्च दाखविण्यात आलेला आहे. जर बदकाकरीता आसपास नदी, सरोवर, तळे, नाल्या किंवा भाताची शेती असेल तर त्या प्रमाणात खाद्यावरील खर्च ५० % कमी केल्या जाऊ शकतो ज्यामुळे नफ्याचे बरेच प्रमाण वाढते.\n३) प्रस्तूत प्रकल्पात पक्षांचा विमा काढलेला असल्यामुळे मृत्युचे प्रमाण धकलेले नाही.\nबदकांची उपलब्धता - साधारण सुधारीत जातींची ६० ते ७५ दिवसांची पिल्ले ही सप्टेंबरपासून एप्रिलपर्यत खालील ठिकामी उपलब्ध असतात.\n१) सेन्ट्रल डक ब्रिडींग फार्म, हिसार गट्टा, बंगलोर.\n२) स्टेट पोल्ट्री फार्म, गोबरडंगा, २४ परगाणा जिल्हा ( पश्चिम बंगाल ).\n३) दिपोद्य कृषी व्कास केंद्र, रामशी, जलपायगुरी ( दक्षिण बंगाल ).\n४) रिझनल डक ब्रिडींग फार्म, अगरताला ( त्रिपूरा )\n५) स्टेट पोल्ट्री फार्म, कृषिनगर, नाडीया.\n६) डक ब्रिडींग फार्म, देसाईगंज, वडसा जि. गडचिरोली ( महाराष्ट्र ).\n७) बदक विस्तार केंद्र, कैलारुले, जि. कृष्णा ( आंध्र प्रदेश ).\n८) आराम डक फार्म, सिबसागर.\n९) हरियाना कृषी विद्यापीठ, हिसार.\nस्त्रोत : विस्तार व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर\nपृष्ठ मूल्यांकने (102 मते)\nमला १०० पिल्ले हवेत पन् गडचिरोली खुप लांब होते यवतमाळ , नांदेड, परभनी मध्ये कुठ मिळतील \nमला बदक पालन सुरु करावयाचे आहे, पण किमान 10 नग अंडे किंवा 100 नग पिल्ले नाशिक किंवा पुणे या भागात मिळतील का गडचिरोली येथील अंतर खूपच लांब होत आहे. कृपया फोन नंबर आणि पत्ता दिल्यास फार सोईस्कर होईल.\n१. मांस उत्पादनाकरीताः या��ध्ये प्रामुख्याने आयलेसबरी , पेकीन, राऊन्स , मसतोव्होस किंवा व्हाईट इंडियन रनर्स\n२. अंडी उत्पादनाकरीताः खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज काळे किंवा निळे ऑरपिंगटस आणि व्हाईट स्टनब्रिज\nफोन नंबर 91*****87. धन्यवाद\nहोटल मधे पख काढुन न कापता बदक दयायचा अाहे तर न कट करता बदकाला कसे मारावे तर न कट करता बदकाला कसे मारावे\nहोटल मधे पख काढुन न कापता बदक दयायचा अाहे तर न कट करता बदकाला कसे मारावे तर न कट करता बदकाला कसे मारावे\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Dec 21, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Special-toll-pass-for-Shivrajyabhishek-Day-ceremony-in-nipani/", "date_download": "2019-01-19T10:51:21Z", "digest": "sha1:P64EJDPCKM6RHMVB5KVXABUMGP3PWES4", "length": 3387, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी विशेष टोल पास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी विशेष टोल पास\nशिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी विशेष टोल पास\nदुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेकदिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. देशभरातून लाखो शिवभक्‍त कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील शिवभक्‍तांना यमकनमर्डी व कोगनोळी टोल नाक्यावर टोल द्यावा लागू नये म्हणून विश���ष पासची सोय करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.\nनिपाणीचे नगरसेवक संजय सांगावकर यांच्याकडे कारपास उपलब्ध आहेत. ते शिवभक्‍तांनी घेणेचे आवाहन करण्यात आले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Fire-to-the-clothes-shop-in-Achara-Marketplace/", "date_download": "2019-01-19T10:18:20Z", "digest": "sha1:BB7JZ26MZDMWW2XTQDUAJ5QCPAWK4XYD", "length": 7399, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कापड दुकानाला आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कापड दुकानाला आग\nआचरा बाजारपेठेतील अरुण आत्माराम ढेकणे यांच्या मालकीच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअरला सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या भक्षस्थानी दुकानातील कपडे, तसेच छप्पर पडल्याने ढेकणे यांचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही आग स्थानिकांनी वेळीच शमविल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nआचरे-वरचीवाडी येथील अरुण आत्माराम ढेकणे यांच्या मालकीचे लक्ष्मी क्लॉथ स्टोअर असे कपडे विक्रीचे दुकान असून, सोमवार असल्याने सकाळी 8 वाजता ढेकणे यांनी दुकान उघडले व त्यानंतर ढेकणे हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून कामाच्या निमित्ताने मालवणला गेले. ढेकणे यांनी त्यानंतर दुकान उघडले नाही. सोमवारी रात्रौ 11.30 वाजण्याच्या सुमारास ढेकणे यांच्या दुकानातून अचानक धुराचे लोळ बाहेर पडू लागले आणि बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले दुकानातून बाहेर पडणारे आगीचे लोट स्थानिक ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर तेथील स्थानिक तरूण संदिप पांगम, योगेश घाडी, बाबू परुळेकर, शैलेश शेट्ये, निखिल ढेकणे, हार्दिक पाटकर, हेमंत गोवेकर, महेश शेट्ये, उज्वल कोदे, दाजी आचरेकर, विजय पाटकर आणि इत��� ग्रामस्थांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी आग शमविण्यासाठी उज्वल कोदे आणि विजय पाटकर यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पंपाचा वापर करण्यात आला. बर्‍याच अवधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांना यश आले.\nया आगीत रेनकोट, गाद्या, रेडिमेड कपडे, ब्लँकेट, उश्या, चादरी, स्वेटर, लहान मुलांचे कपडे यासह दुकानाचे छप्पर या आगीत भस्मसात झाल्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांची हानी झाली आहे. याबाबत ढेकणे यांनी आचरे पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दिल्यानंतर आचरे पोलीस निरीक्षक श्री. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. सुनील चव्हाण, कैलास ढोले जाधव यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग वेळीच शमविल्याने मोठा अनर्थ टळला.\nपंचनामा नाही, तहसीलदार कार्यालयात माहिती द्या\nयाबाबत श्री. ढेकणे यांनी मालवण तहसील कार्यालयात आगीची माहिती दिल्यानंतर बुधवारी तहसील कार्यालयात येऊन माहिती द्या असे त्यांना सांगण्यात आले. सध्या आचरे गावात तलाठी नसल्याने अशा घटनांच्या वेळी ग्रामस्थांना तलाठ्याची उणीव भासते. तलाठी नसल्याने या आगीच्या नुकसानीचा पंचनामा आज महसूल विभागाकडून करण्यात आला नाही.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/owners-murder-43253", "date_download": "2019-01-19T10:35:32Z", "digest": "sha1:VFNXLHNSPAIACYK5TSFAMCITFQAI2YOG", "length": 11410, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Owner's murder पैसे न दिल्याने मालकाची हत्या | eSakal", "raw_content": "\nपैसे न दिल्याने मालकाची हत्या\nगुरुवार, 4 मे 2017\nकोपरखैरणे - गावाकडे जाण्यास पैसे देत नाही म्हणून कामगाराने मालकाची हत्या केल्याचा प्रकार बोनकोडे येथे घडला आहे. यातील आरोपी फरारी झाला असून, पोलिस शोध घेत आहेत.\nकोपरखैरणे - गावाकडे जाण्यास पैसे देत नाही ��्हणून कामगाराने मालकाची हत्या केल्याचा प्रकार बोनकोडे येथे घडला आहे. यातील आरोपी फरारी झाला असून, पोलिस शोध घेत आहेत.\nबोनकोडे येथे ओम साई हे जुन्या फर्निचरच्या विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. केवळ 10 दिवसांपूर्वी या ठिकाणी अहेतेशामुद्दीन हुसेन (वय 28) याने काम सुरू केले होते. मालक शर्मा व हुसेन दोघेही दुकानातच राहत होते. त्याला गावी जाण्यासाठी आगाऊ रक्कम हवी होती; मात्र मालक रामहित शर्मा यांनी त्याला आगाऊ रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने शर्मा यांच्या डोक्‍यात तेथेच ठेवलेल्या एका लाकडाच्या दांडक्‍याने प्रहार केला. त्यातच शर्मा यांचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली. सकाळी 8 वाजता उघडणारे दुकान 10 वाजले तरी उघडले नाही आणि दुकानाच्या काही फळ्या उघड्या दिसल्याने अन्य कामगारांनी आत प्रवेश केल्यावर ही घटना समोर आल्याचे कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.\nसांगलीत हल्लेखोरांची पोलिसांनी काढली शहरातून धिंड\nइस्लामपूर : खुनी हल्ला प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांची पोलिसांनी काल इस्लामपूर शहरातून पुन्हा धींड काढली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nभय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइन्दूर : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच��या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. ही तरुणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%20%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-01-19T10:06:28Z", "digest": "sha1:U2XP25D5USK5AHW2K4S4TK3LRFK4VO3J", "length": 3545, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\nअशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-19T10:18:39Z", "digest": "sha1:TRWMDGARL2ZC574PGOIYIRPMUI4TTE7H", "length": 7864, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : अज्ञाताने ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : अज्ञाताने ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरले\nपुणे – एका ज्येष्ठ पदचारी महिलेचे चोरी झाल्याचा बहाणा करत 45 हजाराचे मंगळसूत्र चोरण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादी अंजना निकम (62, रा. माळवाडी, हडपसर) या मंगळवारी दुपारी पायी त्यांच्या रहात्या घरी चालल्या होत्या.\nयावेळी संजीवन हॉस्पिटलजवळ एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने तुमचे मंगळसूत्र बॅगमध्ये काढुन ठेवा, पुढे चोरी झाली आहे असे सांगितले. त्याच्या बहाण्याचा भुलून फिर्यादीने मंगळसूत्र त्याच्या हातात दिले. त्याने ते हॅण्डबॅगमध्ये ठेवण्याचा बहाणा करुन हात चलाखीने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक झंजाड तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे : शिरखुर्म्याच्या बहाण्याने नेऊन शीर केले धडावेगळे\nपुणे : बेकायदा वाळू उपसा प्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले\nपुणे : नोटा खराब असल्याची बतावणी करून 16 हजार लांबविले\nपुणे : सराईत मोबाईल चोर जेरबंद\nपुणे : चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न\nपुणे : दोन वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले चटके\nभीमा-कोरेगाव हिंसाचाराचे नक्षलवादी कनेक्‍शन\nसायबर सेलही करणार राज कुंद्राची चौकशी\nपुणे : जेसीबी यंत्राचे खोरे दोन मजुरांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-public-leader-office-lock-farmer-51137", "date_download": "2019-01-19T10:44:19Z", "digest": "sha1:3FUOFTWJUE7G2STV7W7FBZWNCN7YQMHU", "length": 11453, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news public leader office lock by farmer नगरमध्ये लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाला ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nनगरमध्ये लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाला ठोकले टाळे\nगुरुवार, 8 जून 2017\nनगर - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी तलाठी कार्यालयांना टाळे ठोकले. काही गावांचे आठवडे बाजार बंद होते. सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यासह लोकप्रतिनिधींच्या घर-कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले.\nनगर - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी तलाठी कार्यालयांना टाळे ठोकले. काही गावांचे आठवडे बाजार बंद होते. सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यासह लोकप्रतिनिधींच्या घर-कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले.\nपारनेरला तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी दूध-भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. पोलिस संरक्षण देण्याची मागणी दूध संकलन केंद्रांच्या चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.\n- तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयांना टाळे\n- नगरच्या खासदारांच्या घरासमोर चटणीभाकरी खाऊन आंदोलन\n- आठवडे बाजार बंद\n- आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सक्रिय सहभाग\n- बाजार समित्या सुरू; आवक मात्र कमी\nसांगलीत हल्लेखोरांची पोलिसांनी काढली शहरातून धिंड\nइस्लामपूर : खुनी हल्ला प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांची पोलिसांनी काल इस्लामपूर शहरातून पुन्हा धींड काढली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nभय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइन्दूर : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. ही तरुणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफ��केशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/snack-vending-machines.html", "date_download": "2019-01-19T11:07:13Z", "digest": "sha1:HSFU25WRZ5SZ3HJPCLA3RDBFAGRMBH7T", "length": 33117, "nlines": 566, "source_domain": "business.global-article.ws", "title": "खाद्यपेय विकणारी मशीन सर्व आकार, आकार, रंग आणि फराळ | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nखाद्यपेय विकणारी मशीन सर्व आकार, आकार, रंग आणि फराळ\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > बद्दल > खाद्यपेय विकणारी मशीन सर्व आकार, आकार, रंग आणि फराळ\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\n[या पोस्टचा दुवा (HTML कोड)]\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुम्हाला काय वाटते\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nश्रेणी: बद्दल, सर्व, कूक, वितरक, ई-व्यवसाय, कल्पना, जीवन, लाईन, तेल, उत्पादन, उत्पादने, विक्री टॅग्ज: बद्दल, कला, व्यवसाय, मांजर, स्वस्त, कॉफी, रंग, कूक, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना, वितरक, वितरक, ई-व्यवसाय, EAP, अन्न, घर, कल्पना, जीवन, ओळ, पैसा, तेल, तर, ऑनलाइन, उत्पादन, उत्पादने, भाडे, धोका, विक्री, vending, भिंत, विजय, काम\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी。\nमेल (प्रकाशित केला जाणार नाही) (आवश्यक)\nमुलभूत भाषा सेट करा\nअ ड्रीम आणि एक वचन\nआपण काय ऑर्डर आपले नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय यशस्वी माहित असणे आवश्यक आहे\nजाणून घ्या मुलाखत प्रश्नांची उत्तरे कसे\nटेक्सास Holdem: 4 बेटिंग स्ट्रक्चर खुलासा\nव्यावसायिक गुणवत्ता पत्रिका तयार टिपा\nकसे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी: प्रशासकीय व्यावसायिक आठवडा\nविचार गुन्ह्यांचा मजा येत\nकोणत्याही समंजस, जरी आपण काय प्रभावीपणे बाजार कसे\nआपले लहान व्यवसाय क्रेडिट कार्ड यशस्वी मदत\nअभिनव विचार- तो एक संघ केले जाऊ शकते\nमी अधिक कसे व्युत्पन्न नका ऑनलाईन माझे थेट विक्री व्यवसाय नेणारे\nविनंती करणे आपले कॉर्पोरेट मिनिटे तयार करण्यासाठी\nसर्वोत्तम मुख्यपृष्ठ व्यवसाय ‘ की ऑपरेशन्स करा\nकोनाडा विपणन विविध लोकांसाठी वेगवेगळा अर्थ.\nपाकिस्तान पासून ऑफशोअर हे सक्षम सेवा\nएक विक्री योजना महत्त्व\nनिर्विकार व्यवसाय कौशल्य शिकवतो कसे वठविणे\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nखाद्यपेय विकणारी मशीन सर्व आकार, आकार, रंग आणि फराळ\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेम��ला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5240578371538067098&title=Share%20market%20is%20volatile&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-19T09:59:16Z", "digest": "sha1:3FDDPMMFYXOUBJOZQKEQU7LAH4KHILES", "length": 13422, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सावधपणे, निवडक शेअर्स घेणेच उत्तम", "raw_content": "\nसावधपणे, निवडक शेअर्स घेणेच उत्तम\nगेल्या आठवड्यात शेअर बाजारात काही विशेष घडामोडी नव्हत्या. आर्थिक सुधारणा केव्हाच थांबल्या आहेत. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण चालूच आहे. तो आता ७१ रुपयांची सीमा ओलांडून गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचे भाव बॅरलला १०० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पेट्रोल आणि रुपयाने शंभरी गाठली, तर अर्थव्यवस्थेची शंभरीही भरण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याबद्दल पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....\n‘अच्छे दिन’ आता ‘बुरे दिन’ झाल्यात जमा आहेत; पण राज्यकर्ते ‘धृतराष्ट्र’ झाले आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर होणे स्वाभाविक आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात काही विशेष घडामोडी नव्हत्या. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३८ हजार ३८९वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार ५८९ वर बंद झाला.\nदिवाण हाउसिंग फायनान्स, येस बँक असे अनेक शेअर्स उतरले आहेत. येस बँक शेअर सध्याच्या भावात विकत घेतला, तर डिसेंबरपर्यंत त्यात २० टक्क्यांची वाढ दिसावी. बँकेचे प्रमुख राणा कपूर यांची सशर्त पुनर्नियुक्ती रिझर्व्ह बँकेने केली आहे; पण कालावधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे या शेअरमध्ये घसरण झाली. बँकेची अनार्जित कर्जे कमी आहेत. भांडवल पर्याप्तता पुरेशी आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७.९ पट आहे. रोज पावणेपाच कोटी शेअर्सचा व्यवहार होत आहे.\nरुपया घसरत चालल्याने संगणन क्षेत्र आणि अमेरिकेत विक्री असलेल्या अरविंदो फार्मासारख्या औषधी क्षेत्रातील कंपन्या यांना चांगले दिवस आहेत. इन्फोसिस, टीसीएस, पर्सिस्टंट सिस्टीम्स, माइंड ट्री यांचे शेअर्स माफक प्रमाणात घेतले, तर थोडाफार फायदाच होईल. शेअर बाजारात तेजी टिकण्यासाठी चांगले वातावरण नाही. त्यामुळे आहे तेच भागभांडवल टिकवून ठेवणे इष्ट ठरेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात सर्वत्र अनिश्चतता आहे. तेलंगण राज्याची विधानसभा मुख्यमंत्री राव यांनी राजीनामा देऊन विसर्जित केल्याने तिथे आता नव्याने कधी निवडणुका घेतल्या जाव्यात, हा चे���डू निवडणूक आयोगाकडे टोलवला गेला आहे. पुढील काळात राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम या राज्यांतही निवडणुका अपेक्षित आहेत. त्यांच्याबरोबरच तेलंगणचेही वेळापत्रक ठरावे. जागतिक बाजारात सध्या सर्व खनिजांचे भाव वाढत आहेत. अॅल्युमिनियम, तांबे, शिसे, पोलाद, ग्राफाइट, मँगनीज या धातूंच्या कंपन्यांना त्यामुळे चांगला फायदा व्हावा. हिंदाल्को, नाल्को, मॉइल, रत्नमणी मेटल्स वगैरे कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास हितावह ठरेल.\nसध्याचे वातावरण धाडस दाखवण्यासाठी पोषक नाही. ग्राफाइट इंडिया, हेग या दोन्ही कंपन्यांमध्ये अजूनही गुंतवणूक करावी. ग्राफाइट इंडियाचा शेअर सध्या ११०० रुपयांवरून पुन्हा ९८० रुपयांपर्यंत आणि हेगचा शेअर ४१०० रुपयांपर्यंत आला आहे. त्यात सध्याच्या भावाला गुंतवणूक केली, तरी वर्षभरात ३५ टक्के फायदा व्हावा; तसेच ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांतही मार्च २०१९पर्यंत गुंतवणूक हवी. राजकीय अस्थिरता मात्र ध्यानात घ्यावी.\n(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nपेट्रोलियम कंपन्यांतील गुंतवणूक लाभदायी गुंतवणूकही क्रिकेटप्रमाणेच... चेंडू बघून निर्णय घ्यावा... विधानसभा निवडणुकांवर ठरणार शेअर बाजाराची चाल गतिमान अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजारही तेजीत शेअर बाजारात अस्थिरतेचा कल\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nरत्नागिरीच्या आकाशात झेपावली ‘राफेल’ आणि ‘तेजस’\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/No-water-to-farmer-after-paying-bill/", "date_download": "2019-01-19T10:18:12Z", "digest": "sha1:UCMPJ3XZP4M3O7EFW6EQJXF726BMYRRH", "length": 6993, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद\nशेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद\nकराड दक्षिण विभागातील येळगाव येणपे आटेकरवाडी या धरणातील शिल्लक पाणी टंचाईग्रस्त विभागाला शेेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर पैसे भरून सोडण्यात आले. मात्र, येणपे ग्रामस्थांनी नदीत सोडलेले पाणी बंद केले. यामुळे येणपे येथील ग्रामस्थ व पाण्याचा लाभ घेणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यामध्ये चांगली वादावादी झाली व धरणातील सोडलेले पाणी बंद केले. दरम्यान, पैसे भरूनही पाणी न मिळाल्याने संतप्त शेेतकर्‍यांनी जलसंधारण विभागाकडे आपले गर्‍हाणे तीव्र शब्दांत मांडले.\nमार्च महिन्यापासून दक्षिण विभागात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी 32 लाख रूपये थकीत असल्याने प्रशासनाने हे पाणी सोडण्यास वीजबिल भरल्याशिवाय असमर्थता दर्शवली. त्यामुळे ओंड, उंडाळे, नांदगाव, मनु येथील शेतकर्‍यांसाठी येणपे आटेकेरवाडी येळगाव या धरणात असलेला शिल्लक पाणी साठा सोडण्याची तयारी संबंधित विभागाने दर्शविली. त्यासाठी 9 लाख 42 रूपये पाणी पट्टी भरावी, असे सांगितले. तेव्हा श्रमिक मुक्‍तीदलाच्या वतीने हे पैसे भरून पाणी सोडण्यात आले. पण येणपे ग्रामस्थांनी हे पाणी सोडण्यास विरोध करून सोडलेले पाणी अनेकदा बंद केले व यावरून या विभागातील शेेतकर्‍यांची व येणपेकरांची चांगलीच जुंपली, वादावादी, शिवीगाळ यानंतर पोलिसांची कुमक यासह गोष्टी घडल्या.\nहे पाणी वादावादीत अडकले. मात्र, येळगाव व आटेकरवाडी धरणांतून पाण्याचा विसर्ग राहिला. त्यामुळे उंडाळेपर्यंत पाणी पोहचले. मात्र, येणपेकरांनी जाणीवपूर्वक धरणात शिल्लक पाणी असताना आडमुठी भूमिका घेतल्याने या विभागातील शेेतकरीही संतप्त झाला आहे. दरम्यान, येणपे तलावातील पाणी हे येणपेक��ांसाठी आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने यात लक्ष घालून व पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. पण पाटबंधारे विभागाचे कचखाऊ धोरण हे पाणी सोडण्यासाठी अडथळा असून पाणी अडवणार्‍यांना शासकीय नियम दाखवून कारवाईचा बडगा उचलला असता तर हे धाडस ‘त्या’ शेतकर्‍यांनी केलेे नसते, असे मत शेेतकरी व्यक्‍त करीत आहेत. पावसाळा तोंडावर येण्यास आठवडा राहिला तरी प्रशासनेच्या धिम्या कामकाज पद्धतीने पाणी मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल शेेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/sports-news/cricket-news/hauma-vihari-says-rahul-dravid-helped-him-to-perform-better/amp_articleshow/65754887.cms", "date_download": "2019-01-19T10:55:08Z", "digest": "sha1:RM7EZLAKT74RPRW2IX6RYZYEVE45K2ZA", "length": 6132, "nlines": 65, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "hauma vihari: hauma vihari says rahul dravid helped him to perform better - हनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय | Maharashtra Times", "raw_content": "\nहनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय\nकसोटी पदार्पणातच उपयुक्त अशी अर्धशतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीने त्याच्या या जिगरबाज खेळीचं श्रेय राहुल द्रविडला दिलं आहे. सामन्याआधी मी बराच अस्वस्थ होतो. माझ्यावर बरंच दडपण होतं मात्र राहुलसरांशी फोनवर बोलल्यानंतर ही अस्वस्थता दूर झाली आणि मी संयमी खेळी करू शकलो, असे विहारी म्हणाला.\nकसोटी पदार्पणातच उपयुक्त अशी अर्धशतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीने त्याच्या या जिगरबाज खेळीचं श्रेय राहुल द्रविडला दिलं आहे. सामन्याआधी मी बराच अस्वस्थ होतो. माझ्यावर बरंच दडपण होतं मात्र राहुलसरांशी फोनवर बोलल्यानंतर ही अस्वस्थता दूर झाली आणि मी संयमी खेळी करू शकलो, असे विहारी म्हणाला.\nइंग्लंडविरुद्ध मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू असून डगमगलेल्या भारतीय डावाला हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजाच्या झुंजार खेळीने सावरले व ���ारताला २९२ धावांपर्यंत मजल मारता आली. हनुमाने ५६ तर जाडेजाने नाबाद ८६ धावा केल्या. हनुमाच्या या खेळीचे विशेष कौतुक होत आहे. याबद्दल बोलताना हनुमाने राहुल द्रविडचे विशेष आभार मानले.\nसामन्याच्या आधी मी राहुलसरांशी बोललो होतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्यावरील दडपण काहीसं कमी झालं. त्यांचा सल्ला प्रत्यक्ष मैदानात खेळताना मला फार उपयुक्त ठरला, असे हनुमा म्हणाला. तुझ्यात पूर्ण क्षमता असून मैदानात जाऊन तुला फक्त सिद्ध करायचे आहे, असा मंत्र त्यांनी मला दिला होता तो मी पाळला, असेही हनुमा म्हणतो.\nदरम्यान, राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक असून अ संघाकडून खेळताना द्रविड यांच्याकडून मिळालेले धडे आपल्यासाठी खास असल्याचेही हनुमाने याआधी सांगितलेलं आहे.\nविहारीसाठी द्रविडचा सल्ला मोलाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-kas-lake-water-decrease-53201", "date_download": "2019-01-19T11:03:18Z", "digest": "sha1:6QWEWMBSJHLJKFVAHN6D3S255LD4TTUR", "length": 14056, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news kas lake water decrease घोंगावतेय ‘कास’चे संकट... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 17 जून 2017\nपावसाअभावी पाणीसाठा साडेपाच फुटांवर; राखीव साठा उपसावा लागण्याची भीती\nसातारा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात अवघा साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पावसाने साथ न दिल्यास साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची भीती आहे.\nपावसाअभावी पाणीसाठा साडेपाच फुटांवर; राखीव साठा उपसावा लागण्याची भीती\nसातारा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात अवघा साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पावसाने साथ न दिल्यास साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची भीती आहे.\nशहराच्या पश्‍चिम भागातील सुमारे ७० हजार लोकसंख्येला कास तलावातून पाणीपुरवठा होतो. नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी तलाव भरून वाहिला असला तरी जूनच्या मध्यावर अद्याप मॉन्सूनने दडीच मारलेली असल्याने कासला पाण्याची स्थिती बिकट आहे. तलावाच्या जॅकवेलजवळ अवघा साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त���ावात एक फूट पाणीपातळी अधिक खालावली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावात साडेसहा फूट पाणीसाठा होता.\nतलावात साडेचार फुटांच्या खाली मृतसाठा समजला जातो. साडेचार फुटांवर पाणीपातळी आल्यास तलावातील पाणी पंपाने उचलून जॅकवेलमध्ये टाकावे लागते. २००२ मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने देव पाण्यात ठेवले आहेत. कोणत्याही कारणाने पाण्याची नासाडी टाळून पाऊस सुरू होईपर्यंत सातारकरांना पाणी पुरवावे लागणार आहे. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाईच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.\nतलावातून साताऱ्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे रोज एक इंचाने तलावातील पाणीपातळी उतरते. उपलब्ध पाणी आठ ते दहा दिवस पुरेल. तोपर्यंत पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा तलावातील राखीव साठा इंजिन लावून उपसावा लागणार आहे. पालिकेकडे दहा व साडेसात अश्‍वशक्तीचे दोन पंप कास येथे आहेत. गरज पडल्यास त्याचा उपयोग केला जाईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीती��ी टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/solapur/", "date_download": "2019-01-19T10:21:18Z", "digest": "sha1:3OFRGHLLL6LYVC224IZGVPMHJUKS4UMQ", "length": 5972, "nlines": 179, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सोलापूर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसोलापुरात जन्मले दोन डोक्यांचे मूल\nपंढरपुरात नगरसेवकावर कोयत्याने वार करुन गोळीबार\nहोम पश्चिम महाराष्‍ट्र सोलापूर\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T10:54:32Z", "digest": "sha1:UE3NA3R6OEVSOCCSJURJHXU56PNU5D7M", "length": 23069, "nlines": 173, "source_domain": "www.theonespy.com", "title": "सोशल मीडिया | वन स्पाय", "raw_content": "\nया श्रेणीमध्ये सोशल मीडिया खाजगीपणाशी संबंधित सर्व ब्लॉग पोस्ट्स आहेत.\nघर \"सोशल मीडिया\" श्रेणीद्वारे संग्रहित\nजानेवारी 5, 2019 ब्रुक क्लो\nकुमारवयीन मुलांनी त्यांच्या पालकांना आश्चर्यचकित करणे सोडणे सोपे आहे. कारण कुमारवयीन मुलांनी त्यांच्या शोधलेल्या गोष्टी पाहिल्या नाहीत ...\nस्लट शमिंग: पालकांनी सामाजिक जगावर त्यांचे लैंगिक जीवन प्रदर्शित करणे थांबवावे\nनोव्हेंबर 17, 2018 निकी मेरी\nस्लट शर्मिंग हा शब्द असा आहे जो लाल रंगाच्या अक्षरांच्या आधुनिक समतुल्य म्हणून वापरला गेला आहे. आपण डिजिटल करू शकता ...\nपॉकेट पोर्न: किशोरवयीन लैंगिक शोषणासाठी अग्रणी घटना\nनोव्हेंबर 3, 2018 निकी मेरी\nआम्ही आंधळ्या गल्लीत चालत आहोत जिथे आम्ही ताबडतोब पापामध्ये प्रवेश करू शकतो, परंतु आपल्याकडे नाही ...\nवापरकर्त्याच्या शेवटी त्रुटी - Derail TheOneSpy आयएम च्या सोशल मीडिया मेहनत\nऑक्टोबर 25, 2018 निकी मेरी\nTheOneSpy आयएम च्या सोशल मीडिया वैशिष्ट्य सेल फोन देखरेख सॉफ्टवेअर सर्वात महत्वाचे साधने आहे. लोकप्रियता ...\nसोशल मीडिया व्यसन करणार्या किशोरांना मीडिया अज्ञान प्रौढ कसे बनवायचे\nसप्टेंबर 15, 2018 निकी मेरी\nआधुनिक काळातील तरुण पिढी ज्याने तंत्रज्ञानाच्या फुलांच्या सावलीत आपले डोळे उघडले आहेत ते अधिक ...\nभयानक नवीन ऑनलाइन गेम \"MoMo\" वेब स्वीप करतो\nसप्टेंबर 8, 2018 निकी मेरी\nएक गंभीर ऑनलाइन गेम \"मोमो\" आत्महत्या प्रकरणात दोन मुलांशी संबंधित आहे. असे सांगण्यात आले आहे की नवीन भयानक ऑनलाइन मोबाइल ...\nकृत्रिम जग वास्तविक मुलांच्या कष्टांसोबत तडजोड करणार्या किशोरांसाठी अडथळा कसा आहे\nसप्टेंबर 5, 2018 कॅरेन जोसेफ\nमजकूर प्रेरित संस्कृती आणि चेहरा आणि शरीर सामायिक करणे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक मानवी संवादाचे सार काढून टाकणे आधुनिक तंत्रज्ञान ...\nजनरेशन टेकला मीडिया फ्युएलड वर्ल्डमध्ये भरती\nऑगस्ट 16, 2018 निकी मेरी\nआधुनिक जग ज्यामध्ये आपण राहतो आणि आमच्या मुलांनी व किशोरवयीन मुलांनी त्यांचे डोळे उघडले आहेत ...\n फ्रॅक्चर केलेले पायः हे सर्व किशोरांच्या फ्रीकी किकी चॅलेंजबद्दल आहे\nऑगस्ट 4, 2018 निकी मेरी\nबर्याच वर्षांपासून सामाजिक मीडिया आव्हानांमुळे पालकांनी पालकांना नोकरी दिली आहे आणि जगभरात पालकांना कोणतीही शंका नाही की ...\n\"डिजिटल क्रांती\" आणि तंत्रज्ञानाचा खर्च आमच्या मुलांच्या भविष्यासाठी बलिदान देण्यासारखे आहे का\nऑगस्ट 1, 2018 निकी मेरी\n21 सदी सुरू झाल्यापासून, आम्ही सर्वांनी \"डिजिटल ...\" यासारख्या उदय आणि उदयोन्मुखपण�� पाहिल्या आहेत.\nमेट्रो व्हायरल झाला आहे: शाळांमध्ये बहिणींनी लैंगिक छळ केल्याचे किशोर\nजुलै 12, 2018 निकी मेरी\nचला हॅशटॅग मेटू वर थोडा वेळ पाहू या ज्यांनी वादळाने आणि सतत प्रोत्साहित करून जगाला धक्का दिला आहे ...\nअहवाल म्हणतो: सोशल मिडियाचा अधिक वापर लैंगिक चिडचिडे मुलांना सापळायला लावते\nजुलै 10, 2018 निकी मेरी\nअँड्रॉइड आणि आयओएसच्या सेल फोन्सच्या आकारात समकालीन तांत्रिक नवकल्पना आणि भरपूर गॅझेट्स प्रदान केल्या आहेत ...\nसोशल मीडिया \"लवचिकता धडा: प्रत्येक पालकाने प्रेतेस मार्गदर्शन करावे\nजून 21, 2018 ब्रुक क्लो\nसंशयाशिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे तरुण पिढी समकालीन सेल फोन, टॅब्लेट आणि पॅडसह सुसज्ज आहे ...\nTOS अॅपसह आगामी फेसबुक डेटिंग वैशिष्ट्यांचे परीक्षण करा\nजून 7, 2018 ब्रुक क्लो\nफेसबुक येत आहे, क्लीअर हिस्ट्री, डेटिंग टूल आणि चॅट ट्रांसलेशन वैशिष्ट्यांसह TheOneSpy लाँच करण्याच्या त्याच्या योजना आहेत ...\nमुलांपेक्षा मुलींसाठी सोशल नेटवर्किंग अधिक संवेदनशील आहे का\nजून 5, 2018 कॅरेन जोसेफ\nमोबाईल नेटवर्क वापरताना आजकाल सोशल नेटवर्किंग सर्वात मोहक, वेळ घेणारी आणि मजेदार क्रियाकलाप ...\nआता आगामी व्हाट्सएप आणि TOS सह Instagram गट व्हिडिओ कॉलचे परीक्षण करा\n5 शकते, 2018 निकी मेरी\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना TheOneSpy प्रारंभिक व्हाट्सएप गट व्हिडिओ कॉल आणि Instagram व्हिडिओ गप्पा काम सुरू आहे. बातम्या खंडित झाल्यापासून ...\nकाँग्रेसच्या फेसबुक सीईओने डेटा अपयशाबद्दल कठोर प्रश्न विचारले आहेत\nएप्रिल 24, 2018 ब्रुक क्लो\nमार्क झुकरबर्ग यांना दोन दिवस काँग्रेसच्या साक्षीदारांविरुद्ध फेसबुक डेटा ड्रिंकिंग स्कॅनलवर गंभीर आरोपांचा सामना करावा लागला आहे. ...\nअंततः स्काईपने त्याच्या खासगी संभाषणांना अंत-टू-एन्क्रिप्शनसह सुरक्षित केले आहे\nजानेवारी 19, 2018 ब्रुक क्लो\nशक्तिशाली स्काईप इन्स्टंट मेसेंजरने आपली खासगी चॅट संभाषणे अंत-टू-एंड एनक्रिप्शनसह सुरक्षित केली आहेत. स्काईप वापरकर्ता सहजपणे वापरू शकतो ...\nसंभाव्य हॅकर्स: व्हाट्सएप दोष आणि वापरकर्त्यांनी कूटबद्ध चॅट्स एक्सप्लोर करा\nजानेवारी 16, 2018 निकी मेरी\nआता संभाव्य हॅकर्स व्हाट्सएप मेसेंजरवर एंड-टू-एन्क्रिप्टेड गट गप्पांवर हल्ला करू शकतात आणि वापरकर्त्यांची माहिती तडजोड करू शकते ...\n TOS वैशिष्ट्यांसह सुरक्षित IM ��्या खाजगी चॅट्स\nडिसेंबर 31, 2017 ब्रुक क्लो\nटेलीग्राम खात्यांची संख्या लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप हॅक झाल्याची आणि 15 दशलक्ष पेक्षा अधिक फोन नंबरची संख्या ...\n हे सामाजिक माध्यम तरुणांमध्ये पसरत आहे\nनोव्हेंबर 3, 2017 कॅरेन जोसेफ\nसमकालीन जगामध्ये सोशल मीडिया ही सर्वात करिश्माई घटना आहे. बर्याच वर्षांपासून तंत्रज्ञानाची ऑफर केली गेली आहे ...\nवर्कस्टेशनमध्ये सायबर-बुलिसचा मागोवा घेण्यासाठी नियोक्ता मार्गदर्शिका\nऑक्टोबर 28, 2017 कॅरेन जोसेफ\nउद्योजक म्हणून, आपण एकत्रित केलेल्या बर्याच क्रियाकलाप आणि उपक्रमांसाठी जबाबदार आहात. तुमची कर्तव्ये तळापासून चालवतात ...\nसोशल मीडिया सुरक्षित हेवन आणि चाइल्ड प्रिडेटरसाठी गेटवे आहे का\nऑक्टोबर 25, 2017 कॅरेन जोसेफ\nतंत्रज्ञान दोन दशकांहून अधिक प्रगतीपथावर आहे आणि मानवजातीसाठी सकारात्मक भूमिका बजावली आहे. लहान मुले आणि ...\nViber व्हिडिओ कॉल रेकॉर्ड कसे दूरस्थपणे\nऑक्टोबर 18, 2017 कॅरेन जोसेफ\nदररोज नवीन अॅप्ससह गुणवत्ता आणि कार्यक्षमतेसह आकर्षक वैशिष्ट्यांसह येते. जेव्हा हे येते तेव्हा ...\nस्काईप व्हिडिओ दूरस्थपणे कॉल कसे (स्काईप कॉल रेकॉर्डर) रेकॉर्ड\nऑक्टोबर 14, 2017 कॅरेन जोसेफ\nजगाच्या लोकांमध्ये संप्रेषण पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने चांगले झाले आहे. आता वापरकर्त्यांकडे ... आहे\nदूरस्थपणे व्हाट्सएप व्हिडिओ कॉल रेकॉर्ड कसे\nऑक्टोबर 12, 2017 कॅरेन जोसेफ\nव्हाट्सएपसारख्या इन्स्टंट मेसेंजर्समध्ये आल्यापासून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल बर्याच वर्षांपासून मुक्त झाले आहेत ...\nलाइन पेडोफिल्सच्या व्हीलचे तेल करते - लाइन Spy अॅपसह मुलांचे रक्षण करा\nऑगस्ट 30, 2017 कॅरेन जोसेफ\nसाधारणपणे, मुलांना समजते की त्यांनी पालक किंवा शिक्षकांनी शिकवलेल्या अनोळखी लोकांशी बोलू नये. तथापि, बहुमत नाही ...\nपालकांनी स्काईप कमकुवतता कशी टाळली आणि मुलांचे संरक्षण कसे करावे -स्किप स्पा\nऑगस्ट 28, 2017 कॅरेन जोसेफ\nलहान मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टीओएस स्काईप गुप्तचर असणे महत्वाचे आहे हे आपल्याला माहित आहे ...\nकिशोरवयीन मुलांमधील फेसबुक चॅट ओबेशन्स: फेसबुक चॅट स्पाईसह प्लग काढा\nऑगस्ट 15, 2017 कॅरेन जोसेफ\nTheOneSpy एफबी गप्पा गुप्तचर सह कुमारवयीन गप्पा प्लग पुसणे याबद्दल कोणत्याही शंका आहे, फेसबुक सोशल नेटवर्किंग अनुप्रयोग आहे ...\nस्नॅपचॅटमध्ये गडद साइड आहे: स्नॅपचॅट स्पायसह कुमारवयीन मुलांचे संरक्षण करा\nऑगस्ट 10, 2017 कॅरेन जोसेफ\nस्नॅपचॅट किती धोकादायक आहे टीओएस किशोरांचे संरक्षण करते पालकांना कुमारवयीन मुलांच्या अंधार्या बाजूला सुरक्षित ठेवण्यासाठी अनिवार्य करणे आवश्यक आहे ...\nकमी हानीकारक म्हणजे ई-सिगारेटचा अर्थ \"ठीक आहे\" किशोरांसाठी: TheOneSpy\nकामाची जागा देखरेख डिजिटल डर्टी वर्क आहे का\nSamsung दीर्घिका S10 निरीक्षण करण्यासाठी TheOneSpy Spy सॉफ्टवेअर\nव्हर्च्युअल वर्ल्डमध्ये युवा मुलांचा डिजिटल गैरवर्तन (सर्वेक्षणाची आकडेवारी)\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-smita-pansare-govind-pansare-murder-case-51920", "date_download": "2019-01-19T10:55:06Z", "digest": "sha1:JXL3OJFNA5JHRQCABND6DIG3YCRLU4GK", "length": 11968, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news smita pansare govind pansare murder case सरकारच जातीयवाद्यांना पाठीशी घालतंय - स्मिता पानसरे | eSakal", "raw_content": "\nसरकारच जातीयवाद्यांना पाठीशी घालतंय - स्मिता पानसरे\nसोमवार, 12 जून 2017\nसरकारच्या छुप्या अजेंड्यावर प्रगतिशील विचाराचे लोक आहेत. यापुढेही आणखी विचारवंतांवर हल्ले होण्याचा धोका आहे. कारण सरकार यापूर्वी हत्या झालेल्या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरले आहे. आरोपींना आणखी गुन्हा करताना शिक्षा होणार नाही, याबद्दल खात्री वाटत आहे.\nसांगली -ज्येष्ठ नेते ऍड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. तरीही मारेकरी व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरले आहे. आरोपी सनातनी असताना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व जातीयवादी संघटनांना पाठीशी घालण्याच्या सरकारी धोरणांमुळे कारवाईला विलंब होत आहे, असा आरोप भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष स्मिता पानसरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. त्या येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या.\nत्या म्हणाल्या,\"\"पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्या दोघा-तिघांचा शोध म्हणजे गुन्ह्याचा तपास नव्हे. मास्टरमाईंडचा शोध लागला पाहिजे. ज्यांची नावे पोलिसांना तपासणीत आढळून आलीत. त्यांच्यावरही कारवाई करण्यास पोलिस कचरताहेत. समीर गायकवाडला जामीन ही कल्पनाही सहन होण्यापलीकडे आहे. आरोपी व मास्टरमाईंडला शिक्षा झाली पाहिजे, अशी राजकीय इच्छाशक्तीही असायला हवी. तपास पोलिस करीत आहेत. तुम्हीच तुमच्या निष्कर्षाला अनुसरून कारवाई करण्यास कचरत आहात. त्यामुळे विचारांचीच हत्या होत आहे.''\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पु���्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5293319371724621663&title=Kimaya%20-%205&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-19T10:26:57Z", "digest": "sha1:KSGLGY5HAVVZQ42UKS2DHEVCJDDCMEZA", "length": 27748, "nlines": 142, "source_domain": "bytesofindia.com", "title": "माझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर", "raw_content": "\nमाझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर\n‘एके काळी ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. त्यात पुढे ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांची भर पडली. मनुष्यप्राण्याची सहावी महत्त्वाची गरज म्हणजे ‘मित्र’ असे म्हणता येईल. मित्रांच्या अस्तित्वानेच जीवन सुलभ आणि सुसह्य होत असते. मित्रांवरूनच माणसाची खरी ओळख पटते. चांगले मित्र जितके अधिक, तितके आपण श्रीमंत...’आपल्या अशाच एका ‘नसामान्य’ मित्राबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...\nएके काळी ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. त्यात पुढे ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांची भर पडली. मनुष्यप्राण्याची सहावी महत्त्वाची गरज म्हणजे ‘मित्र’ असे म्हणता येईल. मित्रांच्या अस्तित्वानेच जीवन सुलभ आणि सुसह्य होत असते. मित्रांवरूनच माणसाची खरी ओळख पटते. चांगले मित्र जितके अधिक, तितके आपण श्रीमंत\nमित्रांचे अनेक प्रकार असतात. त्यातील ‘बिनधास्त’, ‘पोचलेला’, ‘निवांत’ हे वर्णन ज्याला लागू पडेल, असा माझा एक मित्र होता - म्हणजे आता नाही - त्याचे नाव शरद माडीकर. पुण्यात रिक्षाने स्टेशनला जाताना, सोमवार पेठेत आगरकर हायस्कूलसमोर डाव्या हाताला ‘अलंकार स्टोअर्स’ नावाचे एक दुकान आहे. ते या मित्राच्या मालकीचे. आज त्याची मुले ते चालवतात.\nपुस्तकाच्या वाचकांना आणि चित्रपटाच्या प्रेक्षकांना ‘सामान्य’ म्हणण्याची प्रथा आहे. वास्तविक त्यांच्या जिवावरच पुस्तके किंवा चित्रपट चालतात. ते ‘असामान्य’ नसतील; पण सामान्यही नसतात. म्हणून अशांसाठी ‘नसामान्य’ हा शब्द मी वापरतो. तर शरद माडीकर हा माझा एक नसामान्य मित्र होता. त्याला वाचनाचे अफाट वेड होते. त्यातूनच आमची मैत्री झाली. अगदी सुरुवातीला मी सुहास शिरवळकरांबरोबर त्याच्या दुकानात गेलो. लेखक आणि पोलिस अधिकारी हे त्याचे खास मित्र. त्यांच्यापैकी कोणीतरी नेहमी दुकानात बसलेले असायचेच. मग चहा, नाश्ता यांचा आग्रह आणि न संपणाऱ्या गप्पा दुकानातील सर्व कपाटांमध्ये नावापुरती स्टेशनरी, काही शालेय पुस्तके, गणपती सीझनला मूर्ती आणि दिवाळीत फटाके यांची विक्री चालायची. त्याचा मुख्य धंदा म्हणजे रेल्वे तिकिटांची विक्री. त्या ‘उद्योगां’च्या खूपच गमतीजमती सांगण्यासारख्या आहेत.\nशरद सुरुवातीला सरकारी नोकरी करत होता. पुण्यातील कलेक्टर कचेरी, मध्यवर्ती इमारत आणि मुंबईचे मंत्रालय या ठिकाणी त्याचे असंख्य जिवलग मित्र होते. खालपासून ते अगदी मुख्य सचिव पदापर्यंतचे. काही काळ त्याने त्या संस्थांना स्टेशनरी पुरवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला. पुढे नोकरी-धंदा सोडून त्याने रेल्वेची तिकिटे काढून देण्याचा उद्योग सुरू केला. स्वत: रांगेत उभे राहून तिकीट काढणे सर्वांना जमत नाही. ‘ऑनलाइन’ खरेदीची सोय त्या दिवसांत नव्हती. ओळखपत्रालाही तेव्हा फार महत्त्व नव्हते. त्यामुळे हा उद्योग हा हा म्हणता भरभराटीला आला. दुकानात स्टेशनरी देखाव्यापुरती असायची. कोणी गिऱ्हाईक त्यासाठी आले, की शरद त्याला समोरच्या दुकानात पाठवायचा.\nस्टेशनवर तिकिटाच्या रांगेत उभे राहण्यासाठी शरदकडे अनेक मुले कामाला होती. समजा ‘व्हीटी’ला (आताचे सीएसएमटी) जाण्यासाठी चार वेगवेगळ्या लोकांनी मागणी केली असेल, तर एकाच फॉर्मवर चौघांची नावे लिहून, मुख्य तिकीट एकाजवळ आणि बाकी तिघांना तो झेरॉक्स प्रती काढून देई. कमिशनही भरपूर असायचे. अगदी पोलिस अधिकाऱ्यांकडूनही शरद पैसे घेई. अशी ही त्याची ‘उलटी तऱ्हा’ होती. भीती नावाचा प्रकार त्याला ठाऊकच नव्हता.\nएकदा पुणे स्टेशनवर तिकिट तपासनीसांचे ‘स्पेशल स्क्वाड’ आले. मासिक पासवाले लोक रिझर्व्हेशनसाठी आपले पास शरदकडे देत आणि मुले रांगेत उभे राहून त्यांच्यासाठी जागा ‘रिझर्व्ह’ करत. त्या दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या मुलांकडून सगळे पास काढून घेतले. शरदला हा प्रकार समजला. तो गडबडला नाही. प्रथम एक चहा मागवून त्याने पाच मिनिटे विचार केला. नंतर तडक त्याने स्टेशन गाठले. तिथले सगळेच सेवक ओळखीचे. त्यांनी शरदला सावध केले. ‘इथे थांबू नकोस. निघून जा’ इ. इ. पण त्याने आवाज टिपेला चढवला.... ‘कोण ते xxxxx आहेत मुलांकडून पासेस कोणी काढून घेतले मुलांकडून पासेस कोणी काढून घेतले आपला पास एखाद्या मुलाकडे देऊन त्याला रांगेत उभं करणं कोणत्या गुन्ह्याखाली येतं आपला पास एखाद्या मुलाकडे देऊन त्याला रांगेत उभं करणं कोणत्या गुन्ह्याखाली येतं आत्ताच्या आत्ता सगळे पासेस परत करा, नाही तर चोरी आणि बळजबरीच्या आरोपावरून सगळ्यांना आत टाकायची व्यवस्था करतो. नाही सगळ्यांना याच स्टेशनसमोर फुटाणे विकायला लावलं, तर नाव सांगणार नाही आत्ताच्या आत्ता सगळे पासेस परत करा, नाही तर चोरी आणि बळजबरीच्या आरोपावरून सगळ्यांना आत टाकायची व्यवस्था करतो. नाही सगळ्यांना याच स्टेशनसमोर फुटाणे विकायला लावलं, तर नाव सांगणार नाही’ हे धारिष्ट्य केवळ शरदलाच शक्य होते. पासेस परत मिळाले, हे वेगळे सांगायला नकोच.\nमहिन्या-दोन महिन्यांनी त्याच्या दुकानात जाऊन बसणे, हा एक छंदच झाला होता. तासन्‌तास वेळ कसा जायचा, हे कळतच नसे. मी एकदा पुस्तक प्रकाशन सुरू करण्यासाठी एका बँकेकडून कर्ज घेतले होते. मराठी माणूस कर्जाला नेहमीच घाबरतो. शरद म्हणायचा, ‘गुर्जर, तुमची ही कर्जफेडीची तळमळ पाहून मला फार दु:ख होते. बँकांना असं कधी घाबरायचं नसतं. आमची ‘प्रकरणं’ कशी असतात ठाऊक आहे आमच्या कर्जाला शनिवारवाडा गहाण आणि शिवाजी महाराज जामीन असतात. कोणाला पकडता किंवा ताब्यात घेता आमच्या कर्जाला शनिवारवाडा गहाण आणि शिवाजी महाराज जामीन असतात. कोणाला पकडता किंवा ताब्यात घेता’ एकदा बँकेची नोटीस घेऊन एक कर्मचारी दुकानात आला. ‘शरद माडीकर कोण’ एकदा बँकेची नोटीस घेऊन एक कर्मचारी दुकानात आला. ‘शरद माडीकर कोण’ त्याने विचारले. शरदने स्वत:च सांगितले, ‘अहो, ते सहा महिन्यांपूर्वीच मयत झाले’ त्याने विचारले. शरदने स्वत:च सांगितले, ‘अहो, ते सहा महिन्यांपूर्वीच मयत झाले’ तो बिचारा बँकेचा माणूस जास्त काही एक न बोलता निघून गेला. आता बोला\nमाझी पुस्तके तर त्याला प्रचंड आवडायची. अनुवाद करताना मी पुस्तकातला काही भाग गाळला असेल, तर मला तो सांगायला लावायचा. तो म्हणायचा, ‘अहो, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायलाच पाहिजे. माझ्याकडे पैसे असते, तर मी फक्त माझ्यासाठी तुमच्याकडून अनुवाद करून घेतले असते.’\nअनेक मोठमोठे लेखक शरदचे मित्र होते. कधी मुंबईहून श्रीकांत सिनकर यायचा. त्याच्याकडून पोलिस चातुर्यकथा ऐकायला मजा यायची. कविवर्य सुरेश भट नागपूरहून पुण्याला आले, की न चुकता शरदच्या दुकानावर यायचे. वरच्या मजल्यावरच त्याचे कुटुंब राहत असे. कधीकधी भट तिथे मुक्कामालाही असत. ते आले, की शरद विचारायचा, ‘उपमा घेणार का पोहे’ ते सांगायचे, ‘पोहे होईपर्यंत उपमा चालेल’ ते सांगायचे, ‘पोहे होईपर्यंत उपमा चालेल’ शरद म्हणे, ‘भलते लाड चालणार नाहीत. एकच पदार्थ पण भरपूर मिळेल’ शरद म्हणे, ‘भलते लाड चालणार नाहीत. एकच पदार्थ पण भरपूर मिळेल’ अशी त्याची मैत्री होती.\nपोलिस खात्याबद्दल तर त्याला विलक्षण प्रेम त्याच्यामुळे माझी अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली. कित्येक जण माझे आधीपासूनच वाचक असायचे. एकदा एका कामवाल्या मुलाने शरदची लुना (दुचाकी) रस्त्यावर उभी केली आणि वाहतूक विभागाने ती उचलून नेली. अशी वाहने कुठे नेऊन ठेवतात, हे त्याला ठाऊक होतेच. त्याने तिथल्या कार्यालयाला फोन लावला. ‘साहेब, माझी दुचाकी आमच्या दुकानासमोरून चोरीला गेली आहे. त्याच्या डिकीत दोन लाख रुपये ठेवलेले आहेत. कोणाला तरी लगेच इकडे पाठवा.’\nतिकडचा अधिकारी शरदला ओळखत होताच. ‘माझी खुर्ची घालवतोस काय रे शरद मी लगेच माणसाबरोबर गाडी पाठवून देतो.’ हे चांगले का वाईट, योग्य-अयोग्य हे प्रश्नच इथे उपस्थित होत नाहीत. एकेकाचा विलक्षण, टोकाचा स्वभाव मी लगेच माणसाबरोबर गाडी पाठवून देतो.’ हे चांगले का वाईट, योग्य-अयोग्य हे प्रश्नच इथे उपस्थित होत नाहीत. एकेकाचा विलक्षण, टोकाचा स्वभाव काही जणांना त्याचा रागही यायचा; पण तो टिकायचा नाही. किरकोळ केसेस असतील, तर त्याने कितीतरी मित्रांना पोलिसांच्या कचाट्यातून सोडवले होते.\n१९७८ ते ९२ अशी चौदा वर्षे आम्ही गुर्जर कुटुंबीय डेक्कन कॉलेजच्या क��म्पसवर राहत होतो. त्याच काळात शरदबरोबरची मैत्री बहरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने कॉलेजमध्ये बऱ्याच बरॅक्स बांधलेल्या होत्या. त्यात आम्ही ७०-८० कुटुंबे राहत असू. दर वर्षी गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असे. अशाच एका कार्यक्रमात आम्ही सगळे संध्याकाळी सहभागी झालो होतो. त्यात केळकर नावाचे एक कुटुंब होते. काही वेळाने काहीतरी आणण्यासाठी त्यांचा १२-१३ वर्षांचा मुलगा घरी गेला. घराला कुलूप होते; पण आत गेल्यावर एक गोदरेजचे कपाट उघडे दिसले. त्यातल्या वस्तूंची उलथापालथ झालेली होती. आणि सोन्याचे दागिने चोरीला गेलेले म्हणजे घरफोडी झाली होती. दार तर बंद होते. मग चोर आले कुठून म्हणजे घरफोडी झाली होती. दार तर बंद होते. मग चोर आले कुठून आमची घरे कौलारू एकमजली होती. काही कौले उचकटून ते खाली उतरले होते. काही मिनिटांतच आपले ‘काम’ उरकून चोर पसारही झाले. ही चोरी चालू असताना केळकरांचा मुलगा घरी गेला असता, तर काय झाले असते हीच आम्हाला काळजी\nमी लगेच शरदला फोन केला. त्याने, इनामदार नावाचे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी होते, त्यांना कळवले. अर्ध्या तासाच्या आत त्यांची ‘टीम’ दाखल झाली. त्यांनी घराची पाहणी केली. ‘हे मांग्याचं काम’ त्यातला एक जण म्हणाला. चोरीच्या पद्धतीवरून संशयित कोण ते त्यांना समजले. सगळी माहिती घेऊन पोलिस निघून गेले. खरी गंमत तर पुढेच आहे. सकाळी सहाच्या आत पोलिस मुद्देमालासह चोरांना घेऊन केळकरांच्या दारात हजर झाले. दागिन्यांची खूण पटवून ते त्यांच्या कामाला लागले. यथावकाश ते दागिने परत मिळाले. आम्ही कॉलेजवर इनामदार साहेबांचा छोटा सत्कार केला. आपले पोलिस हुशार आहेतच. परंतु ओळख असली की कसा फरक पडतो ते इथे लक्षात येते.\nशरद माडीकरने सांगून ठेवलेले होते, ‘मध्यरात्री जरी काही अडचण आली, तरी मला लगेच बोलवा.’ असा हा आमचा मनस्वी, बिनधास्त मित्र त्याला बिडी ओढायची सवय होती. सतत चहा आणि बिडी. त्यामुळेच असे म्हणता येणार नाही, पण हृदयविकार उद्भवला. २००२ मध्ये अँजिओप्लास्टी आणि २००५मध्ये बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. स्नेही परिवार एवढा मोठा, की सगळ्या खर्चाची तरतूद झाली. त्यातून तो बाहेर पडला. आमच्या भेटी अधूनमधून चालूच होत्या. त्याला एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी. रेल्वे-तिकिटांचा उद्योग कमी करून, दुकानात स्टेशनरीसह शालेय पुस्त���े आणि अन्य सामान भरले. गणपती आणि फटाके विक्री हंगामात चालूच होती. ‘कालनिर्णय’ची एजन्सी मिळाली. धंदा वाढवण्यात मुलांनी पुढाकार घेतला.\nमे २०१० मध्ये अचानक त्याच्या मुलाचा फोन आला : ‘बाबा गेले’ सुमारे ३५ वर्षांच्या आमच्या मैत्रीला पूर्णविराम मिळाला. आज आठ वर्षे झाली तरी त्याची आठवण येत राहते आणि काळजात कळ उठते. आमच्या नात्यामधील जिव्हाळा होताच तसा. ‘अलंकार स्टोअर्स’ आज भरभराटीला आलेले आहे. इच्छा असूनही तिकडे फारसे जाणे होत नाही. काउंटरच्या पलीकडे उंच लाकडी खुर्चीवर बसलेला शरद माडीकर तिथे नसतो ना\nअसे शरदसारखे चित्र-विचित्र स्वभावाचे मित्र आपले जीवन नटवत असतात.\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nलेख फारच छान वाटला . शरद खरोखरच एक किमयागार होता हे रेल्वे तिकीट प्रसंगावरून पटते . धन्यवाद \nराजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारे कौटिल्याचे अर्थशास्त्र उपनिषदांचे अंतरंग (उत्तरार्ध) उपनिषदांचे अंतरंग भारताची प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरा गुरु: साक्षात् परब्रह्म\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/electric-vehicle/", "date_download": "2019-01-19T11:26:20Z", "digest": "sha1:5NMYA4FGP3XZBNMQGMAQCOITELBGWELM", "length": 29166, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest electric vehicle News in Marathi | electric vehicle Live Updates in Marathi | वीजेवर चालणारं वाहन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nवीजेवर चालणारं वाहन FOLLOW\n नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनुकतीच कार उत्पादकांची निती आयोगासोबत बैठक झाली होती. ... Read More\ncarAutomobileElectric Carelectric vehicleकारवाहनइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncarelectric vehicleकारवीजेवर चालणारं वाहन\nफोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे सर्वच देश विजेवर चालणाऱ्या कारना प्रोत्साहन देत आहेत. ... Read More\nVolkswagonElectric Carelectric vehicleफोक्सवॅगनइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहन\nठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. ... Read More\nthanetmcelectric vehicleठाणेठाणे महापालिकावीजेवर चालणारं वाहन\nइलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. ... Read More\nelectric vehicleElectric Carवीजेवर चालणारं वाहनइलेक्ट्रिक कार\nदेशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. ... Read More\nElectric Carelectric vehicleelectricityAutomobileइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहनवीजवाहन\nमहावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुणे, मुंबई, नागपूरसह दहा केंद्रांचा समावेश ... Read More\nmahavitaranElectric Carelectric vehicleमहावितरणइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहन\nलेक्ससची नवी सेदान; 22 चे मायलेज, 10 एअरबॅग, 17 स्पीकर्स...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजागतिक दर्जाची कार निर्माती कंपनी लेक्ससने आपली नवी सेदान कार भारतात आज लाँच केली. लक्झरी क्लासमध्ये पहिल्यांदाच प्रतीलिटरला 22 किमीचे मायलेज देणारी ही कार आहे. ... Read More\nLexuscarIndiaElectric Carelectric vehicleलेक्ससकारभारतइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहन\nHero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. ... Read More\nelectric vehicleelectricitymotercycleNIti Ayogवीजेवर चालणारं वाहनवीजमोटारसायकलनिती आयोग\nभारताची सर्वात हुश्शार स्कूटर आली...चोरल्यास होणार आपोआप बंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया स्कूटरचे नाव फ्लो आहे. एका चार्जिंगमध्ये 80 किमी अंतर कापते. ... Read More\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हल���ा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-person?page=16", "date_download": "2019-01-19T10:54:25Z", "digest": "sha1:3UUW7TSLSP5QMXJ5B7FJLOBE3LDX3SQJ", "length": 3160, "nlines": 87, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Missing Person | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2/ampdefault", "date_download": "2019-01-19T11:18:42Z", "digest": "sha1:XAQ662JCUKZPVNLDNFRNVSP4VT6ZTFA3", "length": 4266, "nlines": 74, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "पश्चिम बंगाल Marathi News, पश्चिम बंगाल Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nडीजीपी नियुक्त्यांत बदल नाही Jan 17, 2019, 04.00 AM\n'रथयात्रेसाठी नव्याने परवानगी आणा' Jan 16, 2019, 12.16 PM\nBJP Rath Yatra प. बंगाल: भाजपच्या रथयात्रेला परवानगी ना��ारली Jan 15, 2019, 07.29 PM\nगरीब सवर्ण आरक्षणाला ममतांचा तूर्त विरोध Jan 15, 2019, 01.02 PM\nAsha Bhosle: ...म्हणून आशा भोसलेंनी मानले टेलिफोनच्या जनकाचे आभार Jan 14, 2019, 03.24 PM\nमहाराष्ट्राच्या जिम्नॅस्टची कसरत यशस्वी Jan 14, 2019, 04.00 AM\nगंगा नदीत थेट जातोय कचरा Jan 14, 2019, 03.00 AM\nजिम्नॅस्टिक्समध्ये ‘गोल्डन डे’ Jan 11, 2019, 12.48 PM\nरथयात्रेवर म्हणणे मांडा Jan 09, 2019, 04.00 AM\nममता दीदी: दूध विक्रेती ते मुख्यमंत्री...\nमॅनेजरचाच बँकेला तीन कोटींचा गंडा Jan 02, 2019, 04.00 AM\nनागपुरात होणार राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा Jan 01, 2019, 04.00 AM\nतंत्रज्ञानाचे विविध पैलू Dec 31, 2018, 04.00 AM\nमहाराष्ट्र संघाची विजयी सलामी Dec 31, 2018, 04.00 AM\nदेशभरात २५ कोटी जनधन खाते व्यवहारात Dec 30, 2018, 11.07 AM\nजाधवर फेस्टिव्हलमध्येबच्चेकंपनीची धमाल Dec 29, 2018, 04.00 AM\nदेशात पाच ठिकाणी कर्करोग उपचार केंद्र Dec 28, 2018, 04.00 AM\nराष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून रंगणार Dec 28, 2018, 04.00 AM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-19T10:52:18Z", "digest": "sha1:HX3L6JQ77J3ON4DBDUFB654VORNRSPY4", "length": 8620, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रान्सचे दुसरे साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n(दुसरे फ्रेंच साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\n← १८५२ – १८७० →\nराष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रँक\nआजच्या देशांचे भाग अल्जीरिया\nदुसरे फ्रेंच साम्राज्य ही फ्रान्स देशामधील इ.स. १८५२ ते १८७० ह्या काळातील तिसर्‍या नेपोलियनच्या सत्तेखालील साम्राज्यशाही होती.\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/kathua-rape-case-supreme-court-seeks-jammu-and-kashmir-government-reply-on-transfer-of-case/", "date_download": "2019-01-19T10:22:58Z", "digest": "sha1:ZCDIMZ5QBMO2BJ4X4DLAEIIB7GDBQL4X", "length": 11763, "nlines": 204, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कठुआ बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना व तिच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश कठुआ बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना व तिच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश\nकठुआ बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना व तिच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश\nदिल्ली: कठुआ बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सोमवारी जम्मू- काश्मीर सरकारकडून उत्तर मागवले आहे. खटला जम्मू- काश्मीर बाहेर हलवायचा की नाही याबाबत जम्मू- काश्मीर सरकारने २८ एप्रिलपर्यंत उत्तर द्यावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच पीडित मुलीचे कुटुंबीय व वकिलांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.\nकठुआमधील बलात्काराप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. हा खटला जम्मू- काश्मीर बाहेर चालवावा तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील दीपीका सिंह राजावत यां���ी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असता दीपीका सिंह यांनी स्वतःच्या व पीडित मुलीच्या कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचे कोर्टात सांगितले. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात जम्मू- काश्मीर पोलिसांच्या तपासावरही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावर सुप्रीम कोर्टाने सद्यस्थितीत सीबीआयकडे तपास सोपवावा की नाही, यात पडणार नाही, असे सांगितले.\nसुप्रीम कोर्टाने जम्मू- काश्मीर सरकारला नोटीस बजावत २८ एप्रिलपर्यंत खटला जम्मू- काश्मीरमधून चंदीगडमध्ये हलवण्याबाबत भूमिका मांडावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित मुलीचे कुटुंबीय व त्यांची बाजू मांडणाऱ्या वकील दीपीका सिंह यांना देखील सुरक्षा पुरवावी, असे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.\nमागिल लेख मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर ‘या’ अभिनेत्रीला कुणीही ओळखले नाही\nपुढील लेख मनसे कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाच कार्यालय फोडल\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nवादविवादांना तिलांजली देऊन सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची सुप्रीम कोर्ट न्यायाधीश म्हणून नेमणूक\nखर्गेंची पंतप्रधानांकडे कडे मागणी : आलोक वर्मा दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक करा\nगुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना जाहीर\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/chiplun-miraj-youth-sucide-in-pavlen/", "date_download": "2019-01-19T10:50:09Z", "digest": "sha1:OTKOL63SIWKGMBXIPQSGZW5MC6FFB7AJ", "length": 4766, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजच्या विद्यार्थ्याची पालवण येथे आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मिरजच्या विद्यार्थ्याची पालवण येथे आत्महत्या\nमिरजच्या विद्यार्थ्याची पालवण येथे आत्महत्या\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nतालुक्यातील मांडकी -पालवण येथील डॉ. तानाजीराव चोरगे कृषी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्याने डाव्या हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे. सुमित प्रकाश पाटील (22, मूळ रा. बिसूर, ता. मिरज, जि. सांगली, सध्या रा. पालवण) असे त्याचे नाव आहे.\nसुमित आपला मित्र सौरभ चंद्रशेखर लिंगायत याच्याबरोबर पालवण येथील किशोर लाड यांच्या चाळीमध्ये राहत होता. सौरभ हा रविवारी (दि. 8) दुपारी 1.30 वा.च्या सुमारास चाळीत आला व त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, सुमितने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला संशय आल्याने सौरभने ही माहिती परिसरातील लोकांना सांगितली व रूम नं. 2 चा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी सुमित पाटील रक्‍ताच्या थारोळ्यात खाली पडलेला आढळला. ही घटना सावर्डे पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामध्ये ही घटना सकाळी 9 ते दुपारी 1.30च्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. मृत सुमितने आपल्या डाव्या हाताच्या नसा कापून घेतल्या होत्या व त्यानंतर त्याने ब्लँकेटने गळफास लावून घेतला. नसा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला व त्यामुळे तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/jalgaon-news/house-burglary-session-begins-again-in-jalgaon-city/amp_articleshow/65759496.cms", "date_download": "2019-01-19T10:10:28Z", "digest": "sha1:UGJVSCHJRXHTE3VNVPVHULBAKOKCEVFK", "length": 7250, "nlines": 67, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: house burglary session begins again in jalgaon city - घरफोड्यांचे सत्र सुरूच | Maharashtra Times", "raw_content": "\nनिवृत्तीनगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातून ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.\nनिवृत्तीनगरात ७४ हजारांची घरफोडी\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nनिवृत्तीनगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातून ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.\nनिवृत्ती नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ रामचंद्र भगवान साळुंखे यांचे घर आहे. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून साळुंखे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ते सोमवारी सकाळी ७ वाजता घरी परतले. घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. साळुंखे यांनी घरात तपासणी केली असता कपाट देखील फोडलेले होते. कपाटाताील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ३ हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रुपयांची सोन्याची चेन, ८ हजार रुपयांच्या रिंग, ४ हजार रुपयांचे सोन्याचे तुकडे व ४ हजाराचे चांदीचे दागिने असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविले. या प्रकरणी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी तपास करीत आहेत.\nशहरातील पटेलनगर भागात राहणाऱ्या प्रवीणचंद्र दिनाभाई पटेल यांच्या घरातील कपाटातून ८५ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (दि. ८) समोर आली. पटेल यांच्या घरात काम करणाऱ्या एका नोकरावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. घरात सर्वजण असताना ६ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान कोणीतरी कपाटातून रोकडे लंपास केल्याचे पटेल यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली असून, संशयिताचे नावदेखील त्यांनी दिले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विजय निकुंभ तपास करीत आहेत.\nसकाळी बंद, दुपार��� सुरळीत\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/navaz-sharif-rocky-road-54098", "date_download": "2019-01-19T10:53:17Z", "digest": "sha1:DUSBXIPP5RIWYVTVBITMOMX36RD2G3W4", "length": 21005, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Navaz Sharif on a rocky road नवाझ शरीफ यांची चौफेर कोंडी | eSakal", "raw_content": "\nनवाझ शरीफ यांची चौफेर कोंडी\nविजय साळुंके (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)\nबुधवार, 21 जून 2017\n\"पनामा पेपर्स'प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. या मार्गाने शरीफ यांची कोंडी करण्याची खेळी करण्यात आली आहे.\nपंतप्रधानपद हे आपल्या पक्षाप्रमाणेच संपूर्ण देशाला मुठीत ठेवण्याचे साधन बनविण्याचा पायंडा दक्षिण आशियात पडला असला, तरी पाकिस्तानात हे पद म्हणजे सुळावरची पोळी बनले आहे. त्यांचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यापासून झुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो तसेच विद्यमान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ते अनुभवले आहे.\nपहिल्या तिघांना आपले प्राण गमवावे लागले. 1999 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांचे कारगिलमधील साहस अंगाशी आले, पण त्याची किंमत मोजावी लागली नवाझ शरीफ यांना. राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सौदी अरेबियाच्या राजघराण्याबरोबरच्या संबंधांमुळे त्यांना तुरुंगाऐवजी रियाधमध्ये दहा वर्षे परागंदा व्हावे लागले. आता \"पनामा पेपर्स'मध्ये त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची नावे आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सहा सदस्यांच्या संयुक्त चौकशी समितीपुढे त्यांना हजर व्हावे लागले. साठ दिवसांत या समितीचा अहवाल आल्यानंतर नवाझ शरीफ यांचे भवितव्य ठरणार आहे.\nपाकिस्तान संसदेच्या 1990 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रस्तुत लेखकाची तत्कालीन लष्करशहा जनरल झिया उल हक यांचे चिरंजीव इजाज यांच्याशी भेट झाली होती. 1988 मध्ये जनरल झियांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने इजाज यांना उमेदवारी दिली होती. फील्ड मार्शल अयुब खान, झुल्फिकार अली भुट्टो, बादशहा खान, मुस्तफा खार यांसारख्या नेत्यांची पुढची पिढी राजकारणात आली. बेनझीर तर पंतप्रधान झाल्या. जनरल झिया 1977 ते 88 अशी अकरा वर्षे पाकिस्तानचे लष्करप्रमुख व अध्यक्ष या दोन्ही पदांवर होते. तेव्हा इजाज यांनाही पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे काय, याची चाचपणी करायची होती. तेव्हा इजाज यांनी दिलेले उत्तर पाकिस्तानच्या जन्मापासूनच्या इतिहासाला दुजोरा देणारे होते. इजाज म्हणाले होते, \"पाकिस्तान लष्कराची ठेवणच अशी आहे, की कोणतेही मुलकी सरकार सुखासुखी राज्यकारभार करूच शकणार नाही. म्हणून मला राजकारणात महत्त्वाकांक्षा नाही.' पुढे नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली इस्लामी लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर इजाजना उद्योगमंत्री करण्यात आले होते. जनरल झिया यांनी आपल्या लष्करशाहीला लोकशाहीचा तोंडवळा देण्यासाठी सिंधमधील मोहंमद खान जुनेजो यांना पंतप्रधान, तर नवाझ शरीफ यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री केले होते. नवाझ शरीफ यांनी जनरल झिया आणि पाक लष्कराच्या सावलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच त्यांना बडतर्फ करण्यात आले. पुढे जनरल मुशर्रफ यांनीही 1999 मध्ये तसेच केले.\nपाकिस्तानात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 2013 मध्ये भारताशी संबंध सुधारण्याचा अजेंडा समोर ठेवून निवडून आलेल्या नवाझ शरीफ यांना त्या दिशेने जाऊच देण्यात आले नाही. जनरल अश्‍पाक कयानी, जनरल राहील शरीफ यांनी नवाझ शरीफ यांना जखडून टाकण्यासाठी इम्रान खान आणि कॅनडाचे पाकिस्तानी वंशाचे धर्मगुरू काद्री यांना हाताशी धरले. लागोपाठ दोन वर्षे राजधानी इस्लामाबादेत सरकारच्या विरोधात लाखोंचे मोर्चे आणण्यात आले होते. नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नवे नाहीत. जनरल झियांचे बोट धरून राजकारणात उतरलेल्या नवाझ शरीफ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या \"इत्तेफाक' उद्योगाचे झुल्फिकार अली भुट्टोंनी राष्ट्रीयीकरण केले होते. पुढे जनरल झियांच्या लष्करी राजवटीत त्यांचे उद्योग मुक्त करण्यात आले होते.\nपनामा या देशातील मोसॅक फोन्सेका लॉ फर्मची कागदपत्रे आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या एका गटाने प्रकाशात आणली होती. \"पनामा पेपर्स' या नावाने ती प्रसिद्ध झाली. जगभरच्या देशांमधील राजकारणी, उद्योजक, नोकरशहा, चित्रपट कलाकार यांनी परदेशात बेकायदा केलेल्या गुंतवणुकीचा पर्दाफाश त्यात झाला होता. ब्रिटिश व्हर्जिनिया बेटावर नोंदलेल्या आठ कंपन्यांचे धागेदोरे नवाझ शरीफ यांची मुले हुसेन नवाझ, हसन नवाझ, मुलगी मरियम व जावई यांच्यापर्यंत पोचल्याने पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी, विशेषतः इम्रान खान या लष्कराच्या प्याद्याने त्यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली आहे.\nपाकिस्तानचे लष्कर, तेथील न्यायसंस्था, नोकरशाही व राजकीय पक्ष हे देशाची राज्यघटना पाहिजे तेव्हा गुंडाळून आपले ईप्सित साध्य करण्यात वाकबगार आहेत. या प्रत्येक घटकाचा आपापला अजेंडा असतो. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समितीकडे आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचे काम असताना तेथे लष्करी गुप्तचर संस्था \"आयएसआय' व मिलिटरी इंटेलिजन्सच्या प्रतिनिधींचे काम काय, हा प्रश्‍न पाकिस्तानात अप्रस्तुत ठरतो. नवाझ शरीफ यांनी नेमलेले लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ त्यांच्यावरच उलटले होते. आताचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी \"राजकारणात लष्कराची भूमिका नाही' असे म्हणत सूत्रे घेतली होती, पण चौकशी समितीतील लष्कराचे प्रतिनिधी काढून घेताना ते दिसले नाहीत. थोडक्‍यात पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कोंडी करण्याचे कारस्थान शिजले आहे. त्यातून ते बाहेर पडले तरच आश्‍चर्य.\nनवाज शरीफ यांना सात वर्षांचा तुरुंगवास\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने पनामा पेपर्स गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या अल-अजीजिया...\nकाँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी : राहुल गांधी\nकांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी...\n‘सर्जिकल’ उपाय आणि पाकचे दुखणे\nएकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला...\nपाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भारताचा शेजारी असलेल्या या देशातील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. 26 किंवा 27 तारखेला कौल...\nनवाझ शरीफ यांना मूत्रपिंडाचा विकार\nइस्लामाबाद - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे ���ाजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून,...\nपाकमध्ये तोच खेळ लष्कराचा... (श्रीराम पवार)\nपाकिस्तानच्या राजकारणात लष्कराच्याच मदतीनं पुढं आलेल्या नवाझ शरीफ यांना तीनही वेळा पंतप्रधानपदाचा त्याग करावा लागला तो लष्कराच्याच प्रत्यक्ष-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/cheap-casserole+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-19T10:24:56Z", "digest": "sha1:25H6NMCRFVM2KACJTU44RCIY7EBFL5NL", "length": 19658, "nlines": 509, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कॅस्सेरोळे कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap कॅस्सेरोळे कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅस्सेरोल्स India मध्ये Rs.278 येथे सुरू म्हणून 19 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मिल्टन 2000 मला कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1 Rs. 1,385 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कॅस्सेरोळे कॅसूरेल आहे.\nकिंमत श्रेणी कॅस्सेरोळे कॅस्सेरोल्स < / strong>\n77 कॅस्सेरोळे कॅस्सेरोल्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 2,500. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.278 येथे आपल्याला मिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 120 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nकेल्लो चे 850 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो 850 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो चे 2000 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nजयपी 600 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 600 ml\nकेल्लो चे 850 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nजयपी कुकीजची 850 मला 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर\nकेल्लो चे 1500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ट्रॅव्हलमते 850 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो ब्लूम 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nजयपी 1500 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्ट्रा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो चे 1 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.5 L\nकेल्लो चे 2500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2500 ml\nमिल्टन मारवेल 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nक्रोवनकराफ्ट 2 टिफिन बॉक्स कॅस्सेरोळे पिंक व्हाईट पॅक ऑफ 1\nप्रयलंडचे s s होत पॉट 500 L कॅस्सेरोळे स्टील पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 500 L\nकेल्लो चे 2000 मला कॅस्सेरोळे बेरीज पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nकेल्लो 2 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2 L\nकेल्लो चे 2 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\nकेल्लो चे 2000 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nमिल्टन 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अध��कार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-7/", "date_download": "2019-01-19T10:40:58Z", "digest": "sha1:KR5ZJGN47W6ZCUVOE752BLJVO5MXSFUV", "length": 6940, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवानी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआधुनिक काळात उद्योगाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यासाठी लागणाऱ्या कौशल्यातही बदल होत आहे. या बाबी ध्यानात घेऊन केंद्र सरकारने विविध क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांशी सहकार्य करून कौशल्य विकास कार्यक्रम तयार केले आहेत.\nकेंद्रीय उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC", "date_download": "2019-01-19T09:59:29Z", "digest": "sha1:G6K4CMDOMKYFGU5DPET7W24D4BPYZ7HB", "length": 26073, "nlines": 421, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंबेडकर कुटुंब - विकिपीडिया", "raw_content": "\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nफेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई, मुकुंद��ाव व टॉबी (कुत्रा)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर, १५ एप्रिल १९४८, दिल्ली\nमुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nआंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव (आडनाव) होते त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे कोकणमधील ‘आंबडवे’ या गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म मध्य प्रदेशमधील ‘महू’ नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर तिथे विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.\n५ हे सुद्धा पहा\nआजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती\nमिराबाई मालोजी सकपाळ (आत्या)\nरामजी मालोजी सकपाळ (वडिल)\nभीमाबाई रामजी सकपाळ (आई)\nजीजाबाई रामजी सकपाळ (सावत्र आई)\nरामजींच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.\nबाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)\nआनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)\nमंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)\nतुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)\nबाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर\nलक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी)\nरमाबाई भीमराव आंबेडकर (पत्नी)\nसविता भीमराव आंबेडकर (द्वितीय पत्नी)\nबाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) बालपणीच निधन झाले होते.\nयशवंत भीमराव आंबेडकर (मुलगा)\nमीराबाई यशवंत आंबेडकर (सून)\nमुंकूदराव आनंदराव आंबेडकर (पुतण्या)\nशैलेजाबाई मुंकूदराव आंबेडकर (चुलत सून)\nप्रकाश यशवंत आंबेडकर (नातू)\nअंजली प्रकाश आंबेडकर (नातसून)\nरमाबाई आनंदराव तेलतुंबडे (नात)\nभीमराव यशवंत आंबेडकर (नातू)\nदर्शना भीमराव आंबेडकर (नातसून)\nआनंदराज यशवंत आंबेडकर (नातू)\nमनिषा आनंदराज आंबेडकर (नातसून)\nअशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)\nअश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)\nदिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)\nअल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)\nविद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)\nसुजाता रमेश कदम (चुलत नात)\nसुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)\nप्राची आनंद तेलतुंबडे (पणती)\nरश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)\nऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)\nसाहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)\nअमन आनंदराज आंबेडकर (पणतू)\nसंदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)\nचारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)\nराजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)\nअमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)\nअक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)\nअक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)\nयश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)\nमयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)\nप्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)\n३ मुले मीराबाई भीमाबाई\n(सर्वांचे बालपणीच निधन) बाळाराम गंगाबाई लाखावडेकर रमाबाई माळवणकर आनंदराव\nलक्ष्मीबाई मंगळा येसू पंदिरकर तुळसा धर्मा कांतेकर रमाबाई (रमाई)\nडॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब)\nअलका विद्या काशीनाथ मोहिते सुजाता रमेश कदम प्रकाश (बाळासाहेब)\nअंजली रमा आनंद तेलतुंबडे भीमराव\nअमिता अक्षय अक्षता सुजात प्राची रश्मी ऋतिका साहिल अमन\nबाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब\nसमाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.\nरुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)\nसविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब\nबाळू कृष्णराव कबीर (मेहुणे)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब\nडॉ. बाबासाहेबांचा कुळ परिचय\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जपान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१८ रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/arra+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-19T11:06:49Z", "digest": "sha1:AEUACFVFCTE7DPCV6RCEIZL3MUVOAYZX", "length": 14074, "nlines": 321, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अर्र सोफ़ास किंमत India मध्ये 19 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 अर्र सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nअर्र सोफ़ास दर India मध्ये 19 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण अर्र सोफ़ास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन विविध थ्री सेंटर सोफा इन ब्राउन कॉलवर बी अर्र आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Shopclues, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी अर्र सोफ़ास\nकिंमत अर्र सोफ़ास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन पोलर थ्री सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र Rs. 22,495 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.14,299 येथे आपल्याला हार्बर थ्री सेंटर सोफा इन ब्राउन विथ जाते कॉलवर बी अर्र उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nकूपर थ्री सेंटर सोफा इन चेरी कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nपोलर थ्री सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nविविध थ्री सेंटर सोफा इन ब्राउन कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nएम्पीरे थ्री सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nकूपर थ्री सेंटर सोफा इन रॉयल ग्रे कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nहार्बर थ्री सेंटर सोफा इन ब्राउन विथ जाते कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आम���्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-announce-drought-western-part-winter-11818", "date_download": "2019-01-19T11:34:06Z", "digest": "sha1:EYJBL27GVXQABIH5PLAQHS7K3TGFYW3G", "length": 14956, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Announce the drought in the western part of the winter | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिराळ पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करा\nशिराळ पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करा\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nकोकरूड, जि. सांगली ः शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम डोंगरी भागात सलग तीन महिने होत असलेल्या पावसाने व रोगाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. पिकावर व जमिनीवर शेवाळ मोठ्या प्रमाणात साचलेला दिसत आहे.\nजुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील वारणा नदीला दोन वेळा पूर आला होता. अनेक गावांतील नदीकाठावरील ऊस व भातपीक आणि वैरणीची गवताची कुरणे कित्येक दिवस पाण्याखालीच कुजून गेली आहेत. त्यामुळे जनावरांना ओला चारा मिळेनासा झाला आहे. ओल्या दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली.\nकोकरूड, जि. सांगली ः शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम डोंगरी भागात सलग तीन महिने होत असलेल्या पावसाने व रोगाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. पिकावर व जमिनीवर शेवाळ मोठ्या प्रमाणात साचलेला दिसत आहे.\nजुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील वारणा नदीला दोन वेळा पूर आला होता. अनेक गावांतील नदीकाठावरील ऊस व भातपीक आणि वैरणीची गवताची कुरणे कित्येक दिवस पाण्याखालीच कुजून गेली आहेत. त्यामुळे जनावरांना ओला चारा मिळेनासा झाला आहे. ओल्या दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली.\nदूध व्यवसाय अनेक कुटुंबांसाठी उपजीविकेचे साधन बनले आहे. जनाउसाचा पाला, मका, गवत, गाजर गवत प्रामुख्याने जनावरांना ओला चारा म्हणून उपयोगात आणला जातो. वारणा नदीकाठी दोन वेळा पुराच्या पाण्यात नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने ऊस व भातपिके, ओला चारा ��ुजून त्याचा वास येत आहे.\nशिराळा पश्‍चिम भागात गेले अडीच महिने सुरू असलेल्या पावसाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करताना कोणत्याही निकषात अडकवू नये.\n- विकासराव देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nपूर ऊस भातपीक वैरण दूध व्यवसाय profession दुष्काळ स्वाभिमानी शेतकरी संघटना swabhimani shetkari sanghatan शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nयंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर ः य��दा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E2%80%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-19T09:54:42Z", "digest": "sha1:WVJZ6ZH23OI3ZQUBXA4F3DZU5OEWINJW", "length": 10017, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "​#शिक्षक दिन : भारतातला आणि जगातला ​ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n​#शिक्षक दिन : भारतातला आणि जगातला ​\nपाच सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. शिक्षक हा समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक मुलांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात.\nविसाव्या शतकापासून शिक्षक दिन जगभरात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात केला जातो. जगातील अनेक देशात पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.\n१९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस म्हणून २७ ऑगस्ट रोजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. पण १९५१ मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bollworm-affected-farmers-get-compensation-6624", "date_download": "2019-01-19T11:28:06Z", "digest": "sha1:K2G33IRZ4XILTVBAFMPKBMI2O2EAYIVK", "length": 13886, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bollworm affected farmers to get compensation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला\nबोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी झाली आहे. काेरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. तर, धानासाठी देखील याच पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.\nपुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी झाली आहे. काेरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. तर, धानासाठी देखील याच पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.\nया दाेन्ही पिकांची मदत मिळण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असून, यासाठी सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नाेंद असणे आवश्‍यक असणार आहे. तसेच, २०१७-१८ मध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये निविष्ठा अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. त्या क्षेत्रामध्ये मदतीची द्विरुक्ती हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.\nबागायत नासा कृषी विभाग agriculture department विभाग sections कापूस दुष्काळ\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर��थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...\nदराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक : आज ना उद्या दर वाढला, की...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nतहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...\nसाखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nपाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...\nपणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...\n'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ल���्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-prahar-and-sharad-joshi-vichar-manch-protest-against-minister-sadabhau-khot", "date_download": "2019-01-19T11:34:21Z", "digest": "sha1:OMI4Q4Z457TMULXO46KYCFHRKPX3OVLH", "length": 14987, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Prahar and Sharad joshi vichar manch protest against Minister Sadabhau Khot | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा भाव\nकृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा भाव\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग करा, असा सल्ला देणाऱ्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेचा कांद्यासह आंदोलकांनी लिलाव केला. या लिलावात खोत यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा (साठ पैसे) भाव मिळाला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनक्रांती पक्ष आणि शरद जोशी विचार मंचातर्फे गुलटेकडी माकेट यार्डात रविवारी (ता. २०) हे आंदोलन करण्यात आले.\nपुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग करा, असा सल्ला देणाऱ्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेचा कांद्यासह आंदोलकांनी लिलाव केला. या लिलावात खोत यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा (साठ पैसे) भाव मिळाला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनक्रांती पक्ष आणि शरद जोशी विचार मंचातर्फे गुलटेकडी माकेट यार्डात रविवारी (ता. २०) हे आंदोलन करण्यात आले.\nप्रहार जनक्रांती पक्षाचे संपर्क प्रमुख गौरव जाधव, संघटक नयन पुजारी, धनंजय भोसले, शहाध्यक्ष उमेश महाडिक, राहुल जाधव, अजिंक्य बारणे, शरद जोशी विचार मंचाचे विठ्ठल पवार, नंदा जाधव, लता गायकवाड, हिराताई पवार, पकज खटाने, अभय पवार, संतोष नांगरे, राष्ट्रसेवा समूहाचे अमोल मानकर, प्रवीण लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना आंदोलकांनी, ‘एक रुपयांची लायकी नसणाऱ्या सदाभाऊंनी फुकाचे सल्ले देऊ नयेत, मंत्री होण्यापेक्षा मार्केटिंग व्यवस्थापक व्हा,’ अशा भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी पुणे आणि वाशी येथे ‘कॉमन सेल हाॅल’ उपल���्ध करून देण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी केली. सदाभाऊ खोत यांचा निषेध व विविध मागण्यांसाठी बाजार समिती प्रशासनाकडे या वेळी निवेदन सादर केले.\nपुणे हमीभाव minimum support price कृषी पणन marketing सदाभाऊ खोत आमदार बच्चू कडू आंदोलन agitation महाड mahad वन forest शेती प्रशासन administrations\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-25-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-19T10:37:50Z", "digest": "sha1:KRCSLH4IJ5RVKCXQPTV74BPPP2CSMRHU", "length": 10051, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जत-श्रीगोंदे 25 किलोमीटर पाठलागाचा थरार.. | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्जत-श्रीगोंदे 25 किलोमीटर पाठलागाचा थरार..\nदरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांकडून जेरबंद : एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे जप्त\nखेड – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात कर्जत आणि श्रीगोंदे पोलिसांना यश आले. पोलिसांनी जवळपास 25 किलोमीटरचा पाठलाग करून या टोळीला पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे आणि एक इनोव्हा गाडी (एमएच 14 इ. बी. 8163) जप्त करण्यात आली.\nमिथुन मारुती पालघर, अनिल अंकुश शिंदे, सुनील गजानन खाणेकर, सुनील सुधीर निमसे (सर्व रा. मुळशी, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे तसेच कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली. दूरगाव तलावाजवळ काही इसम काही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहेत. पोलीस निरीक्���क राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पोलीस उपनिरीक्षक शहादेव पालवे, कॉन्स्टेबल सागर जंगम, सुनील खैरे, फिरोज पठाण, अनमोल चन्ने, इरफान शेख यांनी कुळधरण शिवारात धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी दूरगाव तलाव येथून श्रीगोंद्याच्या दिशेने गेले होते. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी तत्काळ श्रीगोंदे पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.\nत्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाने श्रीगोंदे शहरात नाकाबंदी सुरू केली. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरडगाव चौफुला येथे सापळा लावला. भरधाव वेगाने जाणारी ही गाडी हिरडगाव चौफुला येथे अडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते शक्‍य झाले नाही. श्रीगोंदे शहरात असणाऱ्या घोडेगाव चौकात ही इनोव्हा गाडी आली. पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गाडीतील चौघांनी गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूला पळ काढला.\nपोलीस पथकाने या चौघांचा सिनेस्टाइल पाठलाग करत त्यांना जेरबंद केले. त्यांची झडती घेतली असता त्यातील एकाकडे गावठी कट्टा व त्यामध्ये सहा राऊंड लोड केलेले आढळून आले. पोलिसांनी गावठी कट्टा, इनोव्हा गाडी आणि चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.soontruepackaging.com/mr/gdr-100e.html", "date_download": "2019-01-19T10:11:44Z", "digest": "sha1:6T3RB2F34L4TOIG3JG7XVRV2ARKEUUF3", "length": 8414, "nlines": 213, "source_domain": "www.soontruepackaging.com", "title": "GDR-100E - चीन Soontrue यंत्रसामग्री उपकरणे", "raw_content": "\nZL350 उभ्या पॅकिंग मशीन\nZL300S उभ्या पॅकिंग मशीन\nYL400 उभ्या पॅकिंग मशीन\nZB803 उशी प्रकार पॅकिंग मशीन\ngranules, घराणे, काप पूर्णपणे स्वयंचलित पॅकिंग योग्यगुठळ्या पावडर, द्रव आणि sphericals, इ\nपॅकिंग गती: 10 ~ 65bags / मिनिट\nपॅकिंग प्रकार: पाउच, उघडझाप करणारी साखळी पिशवी, एम पिशवी अनियमित पिशव्या इत्यादी उभा राहा\nहवा उपभोक्ता संकलित: 5-7kg / c㎡, 500L / मिनिट\nपॅकिंग साहित्य: सिंगल थर पीई, पीई जटिल चित्रपट इ\nमुख्य वैशिष्ट्ये आणि संरचना वैशिष्ट्ये:\n1. मशीन चालविण्यासाठी मोठा एलसीडी स्क्रीन पीएलसी या नियंत्रित आहे.\n2. स्वयंचलित समस्या ट्रॅकिंग, अभिप्राय आणि भयानक प्रणाली घेऊन गावोगाव जात आणि तो चालू स्थिती रिअल-टाइम प्रदर्शन करते.\n3. रिक्त पिशवी ट्रॅकिंग साठी युनिक यांत्रिक शोधक साधन शिक्का मारण्यात dependability सुधारण्यासाठी उपलब्ध आहे.\n4.Main ड्रायव्हिंग प्रणाली प्रगत वारंवारता conversionwith stepless गती नियम लागू आहे. प्रत्येक सायकल आवड पूर्ण मशीन चालविण्यासाठी पूर्ण करण्यासाठी controlledby तंतोतंत कॅम, जीव यंत्रणा आहे.\n5. युनिक 10-स्टेशन काम मार्ग एक आदर्श पॅकिंग परिणाम मिळण्याची हमी.\n6 अचूक मापन बहु-डोके weigher, गिरमिट आणि आकारमानात्मक कप fillingdevices एकत्र.\n7.The मशीन डिझाइन राष्ट्रीय GMP मानक ते जुळतं आणि theelectric सुरक्षा संरक्षण प्रणाली इ.स. सर्वसामान्य प्रमाण निघून गेली आहे.\nपुढे: SZ180 समांतर पॅकिंग मशीन\nAutomaitc पॅकिंग मशीन पावडर पॅकिंग मशीन\nस्वयंचलित मीठ पॅकिंग मशीन\nस्वयंचलित अनुलंब पॅकिंग मशीन\nबॅग निर्माण पॅकिंग मशीन\nडबल Weigher कॉर्न पॅकिंग मशीन\nअन्न उभे पॅकिंग मशीन\nबारीक उभे पॅकिंग मशीन\nउच्च कार्यक्षमता पॅकिंग मशीन\nउच्च गुणवत्ता उभे पॅकिंग मशीन\nरस पाउच पॅकिंग मशीन\nकेली बॅग पॅकिंग मशीन - पूर्व केले बॅग पॅकिंग मशीन\nकेली चहा बॅग पॅकिंग मशीन\nकॉफी बीन यासाठी पूर्व-मेड बॅग पॅकिंग मशीन\nपूर्व केले बॅग रस मशीन पॅकिंग\nपूर्व केले बॅग पॅक मशीन अल्पोपहार\nपूर्व केले बॅग पॅकिंग मशीन-स्वयंचलित बॅग पॅकिंग मशीन\nपूर्व केले पाउच पॅकिंग मशीन\nPremade बॅग पॅकिंग मशीन\nतयार केले पाउच पॅकिंग\nरोटरी बॅग अल्पोपहार अन्न पॅकिंग मशीन\nरोटरी पूर्व केले बॅग पॅकिंग मशीन\nलहान Vertcial ब्लॅक बीन स्वयंचलित पॅकिंग यंत्राचे सुटे\nउभे अन्न व धान्य भरून पॅकिंग मशीन\nYL400 उभ्या पॅकिंग मशीन\nZL300S उभ्या पॅकिंग मशीन\nNo.9881, Songze Rd, Qingpu औद्योगिक क्षेत्र, शांघाय, चीन विक्री व्यवस्थापक: 86-15921556756\nPropack शो नंतर कार्निवल उत्सव\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ���-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=235&Itemid=415&limitstart=1", "date_download": "2019-01-19T10:53:45Z", "digest": "sha1:EIBMT5WBUWEHKTT4Z4KPD37PLOJMMKB2", "length": 4943, "nlines": 66, "source_domain": "saneguruji.net", "title": "व्रते, सण वगैरे", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nनागपंचमीचा तो मंगल सण. त्या दिवशी पाटावर चंदनाचा नागोबा काढायचा. गारुडी नागोबा आणतील त्याची पूजा करायची :\nनागपंचमीला नागा चंदनाचें गंध\nनागाची पूजा का करायची \nनागपंचमीला नागाला घाला दूध\nहोईच बुध्दि शुध्द नागकृपें\nनागपंचमीला नको चिरूं भाजीपाला\nदया शिकवू हाताला आज सये\nगारुड्याची पुंगी वाजते. नागोबाला बाळ पाहू इच्छितो. परंतु एकटा जायला भितो. ती आईच्या पाठीस लागतो. आई कोठे वाजते पुंगी त्याची चौकशी करते :\nगारुड्याची पुंगी सखी कुठें ग वाजते\nतेथें घेऊन मी जाते तान्हेबाळा\nआणि नागपंचमीला झाडावर झोके घ्यायचे. एक स्त्री म्हणते, “इतक्या उंच उंच जाऊ की आकाशाला धक्के देऊ”:\nचला सखियांनो घेऊं झाडावर झोके\nआकाशा देऊं धक्के आपुल्या पाया\nकोकणातील एक भगिनी देशावरची ही झोक्याची मौज पाहाते व म्हणते :\nनागपंचमीला कोंकणी नाही मजा\nझोके घेती कडूनिंबा देशावर\nआणि वर्षप्रतिपदेला गुढी उभारायची. शालिवाहन राजाच्या विजयाची ती खूण, ती गुढी कशासाठी उभारायची \nगुडी पाडव्याला उंच गुढी उभवती\nकुळाची कीर्ती जावी दाही दिशा\nती गुढी जणू कुळाचा मोठेपणा जाहीर करते. या कुळातील, या घरातील माणसे मनाने उंच आहेत असे जणू ती गुढी सांगते. गुढीचे वर्णन ऐका :\nपाडव्याची गुढी उंच कळकीची काठी\nवर खण जरीकांठी उषाताईचा\nपाडव्याची गुढी उंच कळकीची काठी\nचांदीची वर लोटी गोपूबाळाची\nही एक गोड ओवी देतो :\nगुढी पाडव्याला घरोघर गुढी\nपडूं दे माझी कुडी देवासाठी\nआणि नवरात्रीचे ते नऊ दिवस. अंबा घटी बसते. नऊ दिवस नऊ माळा बांधावयाच्या. दहाव्या दिवशी विजयी अंबादेवी सीमोल्लंघनास निघते :\nनऊ दिवस नवरात्र अंबामायेचा सोहळा\nनऊ दिवस नऊ माळा वाहीयेल्या\nनऊ दिवस नवरात्र दहावे दिवशी दसरा\nअंबा निघाली उशीरां शिलंगणा\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-new-onion-varieties-storage-export-netherland-6815", "date_download": "2019-01-19T11:27:54Z", "digest": "sha1:GSO4SABTQPBT6DNGOUWCXD6ZR2QMLB5O", "length": 23705, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, NEW ONION VARIETIES FOR STORAGE & EXPORT IN NETHERLAND | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास कांदा जाती\nनेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास कांदा जाती\nशनिवार, 24 मार्च 2018\nवातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या जातींच्या पैदासीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. जागतिक पातळीवरील विविध संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये खासगी संशोधन संस्था, कंपन्यांचे संशोधन विभागही उतरले आहे. विविध रोगांसाठी प्रतिकारकता, सालीची जाडी, गंध, रंग यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.\nवातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या जातींच्या पैदासीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. जागतिक पातळीवरील विविध संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये खासगी संशोधन संस्था, कंपन्यांचे संशोधन विभागही उतरले आहे. विविध रोगांसाठी प्रतिकारकता, सालीची जाडी, गंध, रंग यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.\nकांद्याचा दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तो टिकवण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रोग प्रतिकारकता विकासावर प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. कमी कालावधीच्या कांद्यामध्ये येणाऱ्या करपा रोगाविरुद्ध प्रतिकारक जनुक पीडीआर कार्यान्वित असलेल्या प्रजातीं बाजारात उतरवण्यासाठी पैदासकार तयार आहेत. त्याविषयी माहिती देताना ग्लोबल प्रोडक्ट मॅनेजर विम व्हॅन डेर हेईज्दान यांनी सांगितले, की या रोगांविरुद्धची प्रतिकारशक्ती कांदा पिकाला आणि उत्पादनांना बाजारामध्ये वेगळी क्षमता देणार आहे.\nनेदरलँडमधील बियाणे उत्पादक कंपनी हजेरातर्फे विविध ठिकाणी कांदा सुधार प्रकल्प राबवला जात असून, त्यामध्ये प्राधान्याने दर्जा आणि अधिक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात येतो. दर्जासाठी कंपनीने काही निकष ठरवले आहेत. त्यात कडकपणा आणि सुप्तावस्था यांचा समावेश आहे. कडकपणा हा घट्टपणा, कांद्याच्या सालींची संख्या आणि जाडीवर अवलंबून असतो. त्यामुळे वाहतुकीदरम्यान व साठवणीमध्ये कांदा चांगला राहण्यास मदत होते.\nस्थानिक हवामानानुसार केले खास बदल ः\nकांदा तापमान, प्रकाशाची तीव्रता आणि दिवसांची लांबी या हवामानातील तीन घटकांना तीव्रतेने प्रतिसाद देतो. हजेरामध्ये अन्य देशामध्ये निर्यातीच्या दृष्टीने संकरीत जातींचा विकास करण्यात येतो. त्यांच्या जातींची विभागणी दिवसांच्या लांबीनुसार बदलते. उदा. अधिक लांबीचे दिवस, लांब दिवस, सरासरी दिवस आणि कमी लांबीचे दिवस.\nस्थानिक हवामानानुसार योग्य त्या कांदा जातींची निवड केल्यास अधिक चांगले उत्पादन मिळते. खास पश्चिम युरोप येथील बाजारपेठ लक्षात घेऊन नवीन कांदा जात विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही जात या वर्षी बाजारात येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली. लवकर पक्व होणारी, अधिक उत्पादनक्षम, चांगली साठवणक्षमता असलेली आणि कडकपणा असलेली अशी तिची वैशिष्ट्ये विम यांनी सांगितली. यामुळे उत्पादकांसाठी हवामानाचा धोका कमी झाला आहे. या जातीची लागवड मार्च महिन्यामध्ये, तर काढणी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. पूर्वीच्या मार्च - सप्टेंबर या महिन्यामध्ये पिकाला प्रचंड पावसाचा सामना करावा लागे. अर्थात, या कालावधीमध्ये येणाऱ्या काही जाती बाजारात उपलब्ध असल्या तरी त्यांमध्ये साठवणक्षमता नसणे आणि जोड कांद्याचे अधिक प्रमाण या समस्या आहेत.\nपैदासकार केंद्र म्हणून हजेराने गेल्या ३० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून डाऊनी मिल्ड्यू (करपा) रोगाला प्रतिकारक जातींचा विकास हे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक पातळीवर या रोगामुळे ५ ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे प्रमाणही शुद्धपणे रोगांवरच अवलंबून असते. त्यामध्ये उत्पादनावर परिणाम करणाऱ्या अन्य घटकांचा समावेश केलेला नाही. ज्या वेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव हंगामाच्या सुरवातीच्या काळात होतो, त्या वेळी होणारे नुकसान अधिक असते.\nफ्युजारियम आणि बॉट्रायटीससारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही लक्षात घेण्यात आला आहे. मात्र, या रोगांच्या नियंत्रणाबाबत शंभर टक्के खात्री देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.\nदीर्घकाळ साठवणीमधील वजनांची घट\nदीर्घकाळ कांदा साठवणीमध्ये वजनात मोठी घट येते. वाहतुकीचा मार्ग अधिक काळाचा असल्यास प्रत्यक्ष भरतीवेळचे वजन आणि नंतरचे वजन यात फरक पडू शकतो. उत्पादनानंतर कांदा वाळवणे, साठवणे आणि वाहतूक या प्रक्रियांमध्ये वजनात अल्प घट होत असली तरी दीर्घकाळ साठवणीमध्ये हे प्रमाण अधिक असू असते. सातत्याने ४० वर्षांपासून पिकामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रत्येक बारीक सारीक घटकांची नोंद घेणे व त्यावर अंमलबजावणी केली जाते. कांद्याचा कडकपणा आणि साल निर्यातीमध्ये विशेषतः तापमानातील चढउतारामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावते.\nसरासरीपेक्षा २ ते ३ टक्क्याने वजन घट, तर जोडकांद्याचे प्रमाण २ ते ४ टक्क्याने कमी होत असल्याचे आढळले आहे. यामुळे निव्वळ फायद्यामध्ये वाढ होते.\nगेल्या काही वर्षांमध्ये कांद्याच्या रंगामध्ये बदल केले जात आहे. नेहमीच्या लाल, पांढरा यासोबत पिवळा, गुलाबी असे रंग आणले जात आहेत. गुलाबी रंगाचा कांदा इक्वेडोर परिसरातीमध्ये लोकप्रिय आहे. गुलाबी रंग आणि मंद असा गंध असलेला कांदा पेरू आणि डोमिनिकन प्रजासत्ताक येथील देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे लाल आणि पांढऱ्या कांद्याचाही बाजारपेठेतील हिस्सा वाढत आहे. हजेरा कंपनीने एका कांद्यामध्ये दुहेरी रंग असलेली जात आणण्याचे नियोजन केले आहे.\nसेंद्रिय बाजारपेठेसाठी नवी जात ः\nगेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. त्यामध्ये बस्तान बसवण्यासाठी हजेरा कंपनीने विशिष्ट जात- फास्टो बनवली आहे. ती हवामानातील विविध बदलांमध्येही चांगल्या प्रकारे वाढते. तिचा साठवणकालावधीही उत्तम आहे. तसेच लवकर येणारी, रोग प्रतिकारकता असल्याने दर्जाही चांगला मिळतो.\nग्लोबल हवामान इक्वेडोर कांदा कांदा लागवड तंत्रज्ञान कांदा साठवणूक\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र�� प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/farmers-jamdara-vidarbha-start-group-farming-maharashtra-43544", "date_download": "2019-01-19T11:02:50Z", "digest": "sha1:HC27URTY3YAAQP5HXGAJD5O6MYBG744Q", "length": 14683, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers in Jamdara, Vidarbha to start Group Farming in Maharashtra जामदराचे शेतकरी करणार सामूहिक शेती | eSakal", "raw_content": "\nजामदराचे शेतकरी करणार सामूहिक शेती\nशुक्रवार, 5 मे 2017\nसामूहिक शेती करणे आता काळाची गरज झाली आहे. सामूहिक पद्धतीने मशागत करणे, पेरणी, खते, बी-बियाणे व कामे केल्याने विविध अडचणींवर मात करता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. याला गावातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या हंगामात सामूहिक पद्धतीने शेती करण्याबाबत होकार दिला.\nवाशीम : पीक परिस्थिती चांगली राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाटी मानोरा तालुक्यातील जामदरा गावातील शेतकऱ्यांनी या हंगामात सामूहिक शेती करण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी (ता. ३) माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, डाॅ. नीलेश हेडा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nसामूहिक शेती करणे आता काळाची गरज झाली आहे. सामूहिक पद्धतीने मशागत करणे, पेरणी, खते, बी-बियाणे व कामे केल्याने विविध अडचणींवर मात करता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. याला गावातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या हंगामात सामूहिक पद्धतीने शेती करण्याबाबत होकार दिला. काही वर्षांपासून जामदरा गाव दुष्काळी आहे. गावात कमी पावसामुळे पीक आले नाहीत. तर वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे गावकरी पिके अर्ध्यावर सोडून देतात. हे दरवर्षी घडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत. तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या या गावाची शेती ही कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप पिकांवर अवलंबून असते. पिके आली तर शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन चालते. मागील वर्षी गावकऱ्यांनी खरीप हंगामावर सामूहिक बहिष्कार घालण्याचे जाहीर केले होते.\nनैसर्गिक परिस्थिती, वन्यप्राण्यांपुढे हतबल\nशेतकरी मेहनत करायला तयार आहेत. मात्र नैसर्गिक परिस्थिती व वन्यप्राण्यांपुढे हतबल झाले आहेत. पाऊस कमी होत असल्याने शेतकरी खरिपात केवळ सोयाबीन तूर ही पिके घेत असतात. तुरीचे पीक काढणीला येण्यापूर्वीच प्राण्यांचा त्रास सुरू होतो. अनेक शेतकरी भीतीपोटी पिके सोडून देतात. हे थांबले पाहिजे, अशी अपेक्षा गावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.\nमार्गदर्शनासाठी सल्लागार समिती स्थापन\nया वर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करण्याचे निश्चित केले. पारंपरिक शेतीला फाटा देत गावातील सुमारे २५ शेतकऱ्यांनी १०० एकरांवर सामूहिक शेती करण्याचा संकल्प केला. यामध्ये शेतकरी पेरणीपासून, ते पीक काढणीपर्यंत सामूहिकरीत्या शेतीचे नियोजन करणार आहेत. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून, या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार सावंत, उपाध्यक्षपदी वाशीम जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर, सचिव म्हणून डॉ. नीलेश हेडा काम करणार आहेत.\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nजिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार\nसिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग स���ंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=435&Itemid=625&limitstart=2", "date_download": "2019-01-19T11:17:23Z", "digest": "sha1:FBK5H42I4ML6FNMYFC2D5W3EK423FV22", "length": 6242, "nlines": 40, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nमिनीसाठी किती खेळ, किती प्रकार सारे जग आपल्या मिनीसाठी आहे असे श्रीनिवासरावांना वाटे. मीना घोडयावर बसायला शिकली होती. तिच्यासाठी एक सुंदर घोडा घेण्यात आला होता. तिची सायकल होती. मोटार हाकायलासुध्दा ती शिकली होती. श्रीनिवासराव मिनीबरोबर कॅरम खेळत, सागरगोटे खेळत, बॅटमिंटन खेळत. मिनीबरोबर फिरायला जात. सिनेमाला जात; ते तेथे झोपी जात व मिनी त्यांना शेवटी ''उठा ना बाबा, संपला सिनेमा.'' असे म्हणत जागे करायची.\nमिनी म्हणेल तो दागिना, म्हणेल तो कपडा, म्हणेल ती वस्तू, म्हणेल ते चित्र ते आणून देत. मिनीचा शब्द म्हणजे वेदवाक्य. तेथे ते विचारसुध्दा करीत नसत. ते इतरांजवळ वादविवाद करीत, पण मिनीसमोर बुध्दी पळून जाई. विचार मावळे. मिनीजवळ ते केवळ मिनीचे होत.\nमिनी घरात शिके. तिला शिकविण्यासाठी एक वृध्द पेन्शनर येत असत. घरात नाना मतांची नाना वर्तमानपत्रे येत. नाना मासिके येत. सुंदर ग्रंथालय होते. नवीन नवीन पुस्तके घरी येत. मिनी हे चाखी, सारे प्राशी, ती आपल्या शिक्षकाजवळ वाद करी, पित्याजवळ वाद करी. परंतु श्रीनिवासराव नुसते हसत. मग मिनी चिडे व म्हणे, ''मी इतकं बोलते, परंतु तुम्ही काहीच बोलत नाही, बाबा '' ते उत्तर देत, ''मैनेला बोलू द्यावं. कोकिळेला कुहू करू द्यावं.'' मिना रागाने म्हणे, ''मी मैना नाही, कोकिळा नाही, मी माणूस आहे. ही शेकडो वर्तमानपत्रं, ही शेकडो मतं, सत्य कोणतं, बाबा'' ते उत्तर देत, ''मैनेला बोलू द्यावं. कोकिळेला कुहू करू द्यावं.'' मिना रागाने म्हणे, ''मी मैना नाही, कोकिळा नाही, मी माणूस आहे. ही शेकडो वर्तमानपत्रं, ही शेकडो मतं, सत्य कोणतं, बाबा\n''तुला आपोआप समजेल. सत्य आपल्या हृदयाला समजत असतं. वादविवाद करणारी बुध्दी, आतील सत्याचा आवाज आवडत नाही म्हणून बाहेर भटक्या मारू इच्छिते.'' पिता म्हणे,\nपित्याचे शब्द ऐकून मिनी मुकी होई.\nएके दिवशी श्रीनिवासराव व मिनी मोटारीतून फिरावयास गेली होती. कधी कधी मिनीला अशी हुक्की येत असे. ती म्हणायची,''बाबा, मोटारीत बसावं व सारखं हिंडत राहावं असं मला वाटतं. सारं जग बघावं, त्रिभुवन धुंडाळावं.'' श्रीनिवासराव हसून म्हणावयाचे, ''त्रिभुवनात काय धुंडाळायचं'' मिनी म्हणे, ''ते मला काय माहीत'' मिनी म्हणे, ''ते मला काय माहीत सहज हिंडावं असंच वाटतं. निर्हेतुक जगत्संचार सहज हिंडावं असंच वाटतं. निर्हेतुक जगत्संचार \nत्या दिवशी एकदम पहाटे ती उठली. तिने वडिलांस उठविले. बाहेर गार वारा वाहत होता. आकाशात तारे थरथरत होते. परंतु मिनीला थंडी नाही, काही नाही.\n''बाबा, तुम्ही हे पांघरूण घ्या हं. तुम्हाला थंडी लागेल.'' मिनी म्हणाली.\n''मला आज थंडी नाही वाजत. आज माझ्या अंगात ऊब आहे. जणू उकडतं आहे.'' ती म्हणाली.\n''ताप तर नाही ना आला'' तिच्या हाताला हात लावून श्रीनिवासरावांनी विचारले.\n ताप नाही, काही नाही. बागेतील फुलांचा कसा गोड वास येतो आहे आजच असा येत आहे की रोज येतो बाबा आजच असा येत आहे की रोज येतो बाबा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-news-2/", "date_download": "2019-01-19T10:48:18Z", "digest": "sha1:2IGW5UWSMHKJ4DJ2MY66SBWDV4GHTBGI", "length": 13236, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मद्यविक्रीते, मद्यपी अन्‌ जुगारी रडारवर… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमद्यविक्रीते, मद्यपी अन्‌ जुगारी रडारवर…\nअकोले शहरात सीसीटिव्हीची गरज; वेळ पडली तर अटक करणार- थोरात\nअकोले – गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण एकत्र येत आहेत. या काळात सामाजिक सलोखा टिकावा, यासाठी कायद्याचे सर्वानी पालन करावे. असे आवाहन करुन उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी या काळात अवैध मद्यविक्री करणारे, मद्यपी व जुगारी हे पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत. वेळप्रसंगी त्यांनी अटक केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. याकाळात सीसीटीव्हीची गरज आहे. यासाठी सेवाभावी मंडळ प्रमुखांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.\nअकोले तालुका गणेश मंडळे प्रमुख, पोलीस पाटील व सेवाभावी संघटनांचे प्रमुखांची संयुक्त बैठक येथील अकोले महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात झाली. त्यावेळी थोरात बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मुकेश कांबळे होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रम��द वाघ, नगर पंचायतीच्या अध्यक्ष संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, अरीफभाई तांबोळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण निकम, वीज वितरणचे ज्ञानेश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.\nकोळपेवाडी येथील दरोड्यातील गुन्हेगार केवळ सीसीटीव्हीमुळे पकडले गेले. असे निदर्शनास आणून देत थोरात यांनी या काळात महिलांची होणारी छेडछाड, मूर्ती विटंबना, अन्य प्रकार हे सामाजिक अस्वस्थता निर्माण करतात.त्यातील गुन्हेगार यामुळे पकडले जाण्याला मदत होईल असे ते म्हणाले. गणेश स्थापनेचा मंडप जागेच्या अथवा रस्त्याच्या 60 टक्‍के उभारावा.रहदारी अडथळा येणार नाही. याकडे गणेश मंडळ अध्यक्षांनी लक्ष द्यावे, असे सुचवून थोरात यांनी डीजे बंदी, अकोलेवासीयांमुळे विना बंदोबस्त होणारा विसर्जन सोहळा, याबाबत भाष्य करताना कायदा मोडणाऱ्या व्यक्‍तींना सोडले जाणार नाही. मात्र सर्वानी देवू केलेल्या सहकार्याबद्धल थोरात यांनी समाधान व्यक्‍त केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक (एनएसएस) यांची मदत घेतली जाईल असे सांगितले.\nतहसीलदार मुकेश कांबळे यांनी अकोले हे सांस्कृतिक उत्सवाचे शहर आहे. या शहरातील जनतेने गणेशोत्सव व मोहरम हे दोनही सण उत्साहात व एकोप्याने साजरे करावे असे आवाहन केले. खेरीज शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे, असे सांगून डीजे बंदी झाली पाहिजे. असा आग्रह धरला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ निकम, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष शंभू नेहे, कॉंग्रेस युवा अध्यक्ष निखील जगताप, अमोल वैद्य, मौलाना मौजूद हाफिज, प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, संदीप शेणकर, पोलीस पाटील अशोक नवले (इंदोरी), शिवाजी हांडे (ब्राह्मणवाडा), पोलीस पाटील सरिता गायकर (मोग्रास) आदींची यावेळी भाषणे झाली.\nयावेळी गत वेळेस विजेत्या ठरलेल्या मंडळाना बक्षीसे दिली गेली. त्यात मैत्रेय (अकोले), जय भवानी (कोतूळ), जय मल्हार (बिबदरावाडी,समाशेरापूर) या क्रमवार पहिल्या तीन मंडळाचा समावेश होता. स्वागत पोलीस उप निरीक्षक विकास काळे यांनी केले. सूत्रसंचालन करून आरिफभाई तांबोळी यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभ���तचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kusti-player-payment-news/", "date_download": "2019-01-19T10:34:30Z", "digest": "sha1:IRU4MGYQS27MM7I2GTQGOVGYKMNTJZOZ", "length": 8567, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यातील 13 कुस्तीगीरांचे मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्ह्यातील 13 कुस्तीगीरांचे मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा\nनगर – क्रीडा व युवक संचालनालय (पुणे) च्या वतीने नगर जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 13 कुस्तीगीरांचे सन 2017-18 चे मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा झाले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी दिली.\nमहाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कुस्तीगीरांना दरवर्षी आर्थिक प्रोत्साहन म्हणून हे मानधन दिले जाते. यामध्ये सागर राऊत, अण्णा गायकवाड, अक्षय कावरे, विक्रम शेटे, संतोष गायकवाड, विष्णू खोसे, विकास तोरडमल, अजित शेळके, सागर मोहळकर, अनिल ब्राम्हणे, शुभम भोसले, तुषार जगताप, सुभाष गाढवे या कुस्तीगीरांचा समावेश आहे.\nवरील मल्लांनी मानधन मिळण्यासाठी आपल्या बॅंक पासबुकच्या झेरॉक्‍ससह जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे व संघ व्यवस्थापक पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/5446502.cms", "date_download": "2019-01-19T11:00:04Z", "digest": "sha1:AKJ5V6KV73XUMWUO4GEOBKL3VAQG4LZO", "length": 16200, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: - विपश्यना पॅगोडा | Maharashtra Times", "raw_content": "\n, मग 'ही' काळजी घ्या\n, मग 'ही' काळजी घ्या\nमुंबईकरांचे जीवन एकूणच धावपळीचे. धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ स्वस्थ बसून आत्मचिंतन करण्याची संधी एस्सेलर्वल्डनजिक पॅगोडाच्या रूपानं मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे\nमुंबईकरांचे जीवन एकूणच धावपळीचे. धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ स्वस्थ बसून आत्मचिंतन करण्याची संधी एस्सेलर्वल्डनजिक पॅगोडाच्या रूपानं मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे\nबोरिवली पश्चिमेला उतरून तुम्ही गोराई खाडीजवळ आलात की, खाडीच्या पैलतीरावर डावीकडं दिसणारा भव्य स्तूप तुम्हाला खुणावू लागतो. 'एस्सेलर्वल्ड'च्या शेजारी असलेला हा स्तूप म्हणजेच 'पॅगोडा'.\nनिसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या पॅगोडास भेट देणं म्हणजे तुम्ही आध्यात्मिक व मानसिकदृष्ट्या सहजपणे '���िचार्ज' होऊन जाता. तसंच पॅगोडाची बांधणी पाहून तुम्ही आश्चर्यचकित होता\nजगाच्या नकाशावर त्याला 'ग्लोबल विपश्यना पॅगोडा' म्हणून मानाचं स्थान मिळालं आहे. आध्यात्मिक उन्नतीचं ठिकाण म्हणून ते संपूर्ण जगात प्रसिद्ध होऊ लागलं आहे. इतकंच नव्हे तर वास्तुशिल्पाचा एक आदर्श नमुना आहे. भारताचं प्राचीन वास्तुरचनाशास्त्न आणि अत्याधुनिक बांधणी तंत्नज्ञान याचा सुरेख मिलाफ या पॅगोडाच्या रूपानं आपणास पाहण्यास मिळतो.\nहा पॅगोडा म्यानमार देशातील 'श्वे डॅगन' पॅगोडाची प्रतिकृती समजली जाते. म्यानमारमधील पॅगोडा ३३० फूट उंचीचा आहे, तर गोराई येथील पॅगोडा ३२५ फूट म्हणजे सुमारे ३० मजली इमारतीएवढा उंच आहे.\nया पॅगोडाचा घुमट २८० फूट व्यासाचा आहे. एकही खांब न उभारता व लोखंडाचा वापर न करता बनविण्यात आलेला हा जगातील सर्वात मोठा गोल घुमट आहे. पूर्ण दगडांनी बनविण्यात आलेला आहे. हा घुमट विजापूरच्या इतिहास प्रसिद्ध गोल घुमटाच्या तीनपटीनं मोठा आहे. या घुमटाखाली एका वेळी आठ हजार जण बसून ध्यानधारणा करू शकतात. दगड परस्परांत गुंफून हा घुमट बनविण्यात आला आहे. या घुमटावर आकाशात झेपावणारा उंच मनोरा आहे. त्यासाठी २५ लाख टन जोधपुरी दगड वापरण्यात आले आहेत. या प्रमुख पॅगोडाच्या उभारणीस सुमारे ११ वषेर् लागली असल्याचं सांगण्यात आलं.\nपॅगोडाच्या दरवाजांवर असलेल्या बर्मा टीकवुडवर गौतम बुद्धाच्या जीवनावरील चित्रे काढण्यात आलेली आहेत. शिवाय पॅगोडामध्ये एक आर्ट गॅलरी आहे. त्यामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनावरील अनेक सुबक व भव्य चित्रांचं प्रदर्शन आहे. प्रमुख पॅगोडाच्या उत्तरेस ९० फूट उंचीचा एक छोटा पॅगोडा उभारण्यात आलेला आहे. तर पूवेर्स अशोकस्तंभ असून त्याच बाजूला आणखी एक छोट पॅगोडा उभारण्यात येत आहे.\nपॅगोडा संकुलासाठी 'एस्सेलर्वल्ड'ने जमीन दिलेली आहे. जमिनीची किंमत वगळता आतापर्यंत पॅगोडावर ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संपूर्ण संकुलाचं काम पूर्ण होण्यासाठी अद्याप ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यात पॅगोडाच्या परिसरात सेमिनार व कॉन्फरन्स रूम बांधणे, सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल गॅलरीज, बगीचा इत्यादींचा समावेश राहील.\nपरदेशातून आणलेल्या खास सोनरी रंगानं पॅगोडाचं बाह्यांग आणि कळस रंगविण्यात आला आहे. परिक्रमासाठी दुमिर्ळ अशा संगमरवरी दगडांचा मार���ग बनविण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरुन अनवाणी चालणं सोपं झालं आहे. शिवाय पॅगोडा परिसरात लोकांना आरामात बसण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.\nसध्या येथे दहा दिवसांचा विपश्यना कोर्स आयोजित करण्यात येत आहे. विपश्यना करणाऱ्यांना या दहा दिवसांत पॅगोडात वास्तव्य करणे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय इत्यादी सुविधा आहेत.\nगौतम बुद्धांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वसामान्यांना विपश्यनेचा मार्ग दाखविला. विपश्यना ही कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या श्रद्धेविरुद्ध नसते, त्यामुळे जास्तीत जास्त लोक विपश्यना कोर्सचा लाभ घेत आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे की नाव नोंदविल्यानंतर तीन महिन्यांनी तुमचा विपश्यनेसाठी क्रमांक लागू शकतो. या दहा दिवसांच्या काळात आत्मजागृतीवर व मानसिक शांतीवर भर देण्यात येतो. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आवर्जून पॅगोडाला भेट द्यायला हवी.\nबोरिवली पश्चिमेकडून बेस्टबसनं (तिकिट ६ रुपये) गोराई खाडीजवळ जा. तेथून एस्सेल र्वल्डकडे जाणाऱ्या लाँचनं (परतीचं तिकिट ३५ रुपये) पुढचा प्रवास करा.\nअसाच प्रवास मालाडहूनही करता येतो. मढ आयलंडहून लाँचनं जाता येतं. किंवा भाईंदर पश्चिमेकडून 'एस्सेलर्वल्ड'साठी एसटी बस सुटतात. परंतु एसटी बसनं अधिक वेळ जातो.\nमिळवा बातम्या( News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNews याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\n, मग 'ही' काळजी घ्या\nममता बॅनजी यांच्या विरोधी पक्षांच्या संयुक्त भारत मेळाव्याचे...\nनागपूर: 'लेंगा-पायजमा' महिलांच्या टोळीला दारु तस्करी करताना\nपंजाब: ग्रामीण भागातील सरकारी शाळा झाली स्मार्ट\nगुजरात : हझीरा येथे पंतप्रधानांनी केली रणगाड्यांची पाहणी\nगुजरात:गांधीनगर येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३डी लेझर प्रोजेक्...\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/swachh-survekshan-2017-rankings-maharashtra-cities-43390", "date_download": "2019-01-19T10:36:57Z", "digest": "sha1:B5BJSEP6EYO3IFLJ2KZT6GEFY5SKDMJJ", "length": 14260, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swachh Survekshan 2017 rankings of Maharashtra cities बघा.. तुमचं शहर किती 'स्वच्छ' आहे..! | eSakal", "raw_content": "\nबघा.. तुमचं शहर किती 'स्वच्छ' आहे..\nगुरुवार, 4 मे 2017\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून सुरू झालेल्या 'स्वच्छ भारत' अभियानामध्ये भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र केविलवाणी अवस्था असल्याचे चित्र आहे. देशभरातील 434 शहरांचे 'स्वच्छ सर्वेक्षण' घेण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा समावेश झाला आहे. इतर सर्व शहरे स्वच्छतेच्या बाबतीत मागेच असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून सुरू झालेल्या 'स्वच्छ भारत' अभियानामध्ये भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र केविलवाणी अवस्था असल्याचे चित्र आहे. देशभरातील 434 शहरांचे 'स्वच्छ सर्वेक्षण' घेण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा समावेश झाला आहे. इतर सर्व शहरे स्वच्छतेच्या बाबतीत मागेच असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते.\nकिंबहुना, एकूण 434 शहरांच्या या यादीत भुसावळ 433 व्या क्रमांकावर आहे. भिवंडी-निझामपूर 392 व्या क्रमांकावर आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर 137 व्या स्थानी आहे. या सर्वेक्षणातील 'टॉप 50' शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ तीन शहरे आहेत. या 'टॉप 50'पैकी 31 शहरे गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील आहेत. गुजरात (12), मध्य प्रदेश (11), आंध्र प्रदेश (8), तेलंगणा (4), तमिळनाडू (4) यांच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.\nयंदाच्या सर्वेक्षणातून झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधील सुखद 'सक्‍सेस स्टोरी'ही समोर येत आहेत. झारखंडमधील सर्वेक्षण झालेल्या सर्व नऊ शहरांनी 2016 आणि 2014 मधील क्रमवारीपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे; तर छत्तीसगडमधील सर्वेक्षण झालेल्या आठपैकी सात शहरांनी अशी कामगिरी केली आहे.\nही आहे महाराष्ट्रातील स्वच्छतेची स्थिती\nसांगली मिरज कुपवाड 237\nJEE Mains Result जाहीर; महाराष्ट्राच्या तिघांना 100 पर्सेंटाईल\nपुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत 'एनटीए'ने सर्वांनाच...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\n'कटप्पाने बाहुबलीको क्‍यूं मारा..'चे उत्तर शोधतोय\nजळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट...\n'मोदी म्हणतात, म्हणून मी तुला छळतोय\nमुंबई : आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या निर्णयानंतर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा...\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/trending/", "date_download": "2019-01-19T11:00:37Z", "digest": "sha1:QDE7ZOHLXQX3CAND5JQFOXOUN62C4CJ5", "length": 8430, "nlines": 223, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "ट्रेंडिंग Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nडान्स बार खुलणार – सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया...\nमोब लीन्चींग बळी पह्लू खानचे मारेकरी\nभाजपा – पार्टी विथ डीफ्रंस – पदाधिकाऱ्याच्या घरी शस्त्रसाठा जप्त\n“मैं रहूँ या ना रहूँ भारत ये रहना चाहिए’ –प्रसून जोशी\nशिक्षणाच्या स्थितीचा आढावा घेणारा अहवाल प्रकाशित\nखर्गेंची पंतप्रधानांकडे कडे मागणी : आलोक वर्मा दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक...\nगुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना जाहीर\nधोनी आणि विराटची कमाल : भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत\nउच्च न्यायालयाचा आदेश : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा\nऐश्वर्या राय आणि रेखाचा वायरल झाला विडीयो\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/buldhana-jilha-krida-sankul/", "date_download": "2019-01-19T11:29:10Z", "digest": "sha1:65JUMZPIURC5GMBKWKVRLMWGIQKXWZER", "length": 30992, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest buldhana jilha krida sankul News in Marathi | buldhana jilha krida sankul Live Updates in Marathi | बुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व��यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स��टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल FOLLOW\nबुलडाण्यात रंगल्या जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ... Read More\nbuldhanaSportsbuldhana jilha krida sankulबुलडाणाक्रीडाबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nजलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ... Read More\nbuldhanabuldhana jilha krida sankulWaterबुलडाणाबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूलपाणी\nबुलडाण्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर; दोन सत्रात चालणार शिबीर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. ... Read More\nbuldhanabuldhana jilha krida sankulबुलडाणाबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nबुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम घेण्यात आला. ... Read More\nbuldhanabuldhana jilha krida sankulबुलडाणाबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nजळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. ... Read More\nSportsbuldhana jilha krida sankulक्रीडाबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nबुलडाणा : किक बॉक्सींग स्पर्धेमध्ये सैनिकी शाळ���च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ... Read More\nbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nछत्तीसगढच्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ... Read More\nbuldhana jilha krida sankulSportsबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूलक्रीडा\nजानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला. ... Read More\nbuldhana jilha krida sankulSportsबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूलक्रीडा\nदापोली क्रीडा महोत्सवात खेळणार हिवरा आश्रमच्या मुली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहिवरा आश्रम : क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. ... Read More\nbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/nandurbar-fir-january-2019", "date_download": "2019-01-19T11:09:58Z", "digest": "sha1:OWBIIXGIXAK26TTTOFECQ5VCTU5RVTSZ", "length": 3095, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "NANDURBAR FIR JANUARY 2019 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/pmmodi-inaugurates-shivaji-maharaj-memorial-and-this-is-how-it-will-look-like/photoshow/56154563.cms", "date_download": "2019-01-19T10:12:45Z", "digest": "sha1:I362F5AGY76U3CBRRL3GODY4GU6B5LZK", "length": 40582, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pmmodi inaugurates shivaji maharaj memorial and this is how it will look like- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\n, मग 'ही' काळजी घ्या\nमलेशिया मास्टर्स: सायना नेहवाल पर..\nकर्नाटक: भाजप आमदारांना गुरूग्राम..\nप्रयागराज: 'टॉयलेट कॅफेटेरिया' ठर..\nइंदूर:लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महा..\nसुरक्षा दलात ४२९ पदांची मेगा भरती\nउत्तरप्रदेश: संबळ येथे ३ जणांची ह..\nअसे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\n1/5असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\nऐतिहासीक वारसा जपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पाडले. क्लिक करा आणि पाहा कसे असेल असे असेल अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारक\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणा��े उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\nमुंबईत गिरगांव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारक होणार आहे. १६.८६ हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. ही जागा गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/5असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\nया स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहे.जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे, तशा पद्धतीचे प्रवेशद्वारही असणार आहे.स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर असणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कार�� निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\nतर त्यांनतर शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत.त्यानंतर शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयहि असणार आहे.तसंच या भागांत अँपीथीअटर, साउंड अँड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असणार आहे.त्याचबरोबर अत्यंत आकर्षक असे मत्सालय या ठिकाणची शोभा वाढवाणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/5असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक\nसंपूर्ण 3600 कोटी किंमतीच्या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा सुमारे 2600 कोटी रुपयांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळा, जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, तुळजाभवानी मंदिर, रेस्टोरंट, हॉस्पिटल अशी प्रमुख कामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचा दावा स्मारक समितीने केला आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vidharbha-farmers-agitate-pandharpur-their-demands-7181", "date_download": "2019-01-19T11:35:18Z", "digest": "sha1:UJFJVPDGAWQ73TECOIOXF4GYTFOSGNEA", "length": 18108, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Vidharbha Farmers agitate in Pandharpur for their demands | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन\nविदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदो��न\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nपंढरपूर, जि. सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राज्यभरात विरोधकांचा सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) पंढरपुरात सरकारविरोधात आंदोलन केले. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कापसावरील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी विदर्भवासीय शेतकऱ्यांनी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट विठ्ठलालाच आंदोलनाच्या माध्यमातून साकडे घातले.\nपंढरपूर, जि. सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राज्यभरात विरोधकांचा सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) पंढरपुरात सरकारविरोधात आंदोलन केले. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कापसावरील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी विदर्भवासीय शेतकऱ्यांनी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट विठ्ठलालाच आंदोलनाच्या माध्यमातून साकडे घातले.\nशेतकरी कर्जमाफीचा उडालेला गोंधळ आणि शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशातच मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधी धार आणखी तीव्र करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीने पुन्हा हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधी भावना तयार होऊ लागली आहे. अशातच विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व आले आहे.\nशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यांसह इतर प्रमुख मागण्या घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी पंढरपुरात विठू दरबारात येऊन धडकले. भाजप सरकारला विठ्ठलाने आता तरी सुबु��्धी द्यावी, असे साकडे या शेतकऱ्यांनी विठुरायाला घातले.\nविदर्भातून आलेल्या शेतकरी आणि महिलांनी सकाळी नामदेव पायरीजवळ काही वेळ थांबून सरकारविरोधी घोषणा देऊन भाजप सरकारबद्दल असलेला आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर महाद्वार ते शिवाजी चौकापर्यंत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. त्यानंतर शिवाजी चौकात जाहीर सभा झाली. या वेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष संदीप भोयर यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा पाढा वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.\nया आंदोलनामध्ये शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातून शेतकऱ्यांनी या पद्धतीने थेट विठ्ठलाला साकडे घातल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.\nपंढरपूर सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सरकार विदर्भ नागपूर यवतमाळ आंदोलन agitation शेती हमीभाव minimum support price कर्जमाफी शेतकरी कापूस भाजप महिला women\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/10162", "date_download": "2019-01-19T11:25:38Z", "digest": "sha1:T3YYECNUFNTR74WLMMJXXG35CGEWQZYO", "length": 14925, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,yellow desi plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावी\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावी\nराष्ट��रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे\nमंगळवार, 10 जुलै 2018\nपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने `फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.\nपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने `फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.\nलागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी-वरंब्यावरदेखील लागवड करता येते.\nअभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड ३० x ३० सें.मी. किंवा ५० x ५० सें.मी. अंतरावर करावी. सरी-वरंब्यावर लागवड करताना ५० सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर ३० सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत.\nरोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्‍टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी. दर चार महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी.\nलागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत.\nसंपर्क : ०२०- २५६९३७५०\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पि��ाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-01-19T11:15:34Z", "digest": "sha1:JZRJM2MXY35UQT2AMWQ4J6B5JBNLTXTF", "length": 9424, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००६ आशियाई खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n१५वी आशियाई क्रीडा स्पर्धा\nशेख हमद बिन खलिफा अल थानी\n२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.\nभारताच्या लिॲंडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तसेच मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत देखील सुवर्णपदक मिळवले.\n१ चीन १६५ ८८ ६३ ३१६\n२ दक्षिण कोरिया ५८ ५२ ८२ १९२\n३ जपान ५० ७१ ७८ १९९\n४ कझाकस्तान २३ २० ४२ ८५\n५ थायलंड १३ १५ २६ ५४\n६ इराण ११ १५ २२ ४८\n७ उझबेकिस्तान ११ १४ १५ ४०\n८ भारत १० १७ २६ ५३\n९ कतार ९ १२ ११ ३२\n१० चिनी ताइपेइ ९ १० २७ ४६\n११ मलेशिया ८ १७ १७ ४२\n१२ सिंगापूर ८ ७ १२ २७\n१३ सौदी अरेबिया ८ ० ६ १४\n१४ ब्रुनेई ७ ९ ४ २०\n१५ हाँग काँग ६ १२ ११ २९\n१६ उत्तर कोरिया ६ ९ १६ ३१\n१७ कुवेत ६ ५ २ १३\n१८ फिलिपाईन्स ४ ६ ९ १९\n१९ व्हियेतनाम ३ १३ ७ २३\n२० संयुक्त अरब अमिराती ३ ४ ३ १०\n२१ मंगोलिया २ ५ ८ १५\n२२ इंडोनेशिया २ ४ १४ २०\n२३ सीरिया २ २ २ ६\n२४ ताजिकिस्तान २ ० २ ४\n२५ जॉर्डन १ ३ ४ ८\n२६ लेबेनॉन १ ० २ ३\n२७ म्यानमार ० ४ ७ ११\n२८ किर्गिझस्तान ० २ ६ ८\n२९ इराक ० २ १ ३\n३० मकाओ ० १ ६ ७\n३१ पाकिस्तान ० १ ३ ४\n३२ श्रीलंका ० १ २ ३\n३३ लाओस ० १ ० १\n३३ तुर्कमेनिस्तान ० १ ० १\n३५ नेपाळ ० ० ३ ३\n३६ अफगाणिस्तान ० ० १ १\n३६ बांगलादेश ० ० १ १\n३६ यमनचे प्रजासत्ताक ० ० १ १\nआशिया ऑलिंपिक समितीवरील माहिती\n१९५१ नवी दिल्ली • १९५४ मनिला • १९५८ तोक्यो • १९६२ जकार्ता • १९६६ बॅंकॉक • १९७० बॅंकॉक • १९७४ तेहरान • १९७८ बॅंकॉक • १९८२ नवी दिल्ली • १९८६ सोल • १९९० बीजिंग • १९९४ हिरोशिमा • १९९८ बॅंकॉक • २००२ बुसान • २००६ दोहा • २०१० क्वांगचौ • २०१४ इंचॉन • २०१८ जकार्ता\nइ.स. २००६ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१६ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5139741018728369446&title=Book%20Review%20-%20Abhishap&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-01-19T11:19:12Z", "digest": "sha1:GWVDDCJGAT4QSW4GIBEOFML5HGYGKGUW", "length": 7558, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अभिशाप", "raw_content": "\nवाल्मिकी रामायणात उल्लेख आढळणाऱ्या इल-इला या उभय व्यक्तिमत्त्वाची कथा चंद्रहास शेट्ये यांनी ‘अभिशाप’मधून सांगितली आहे. महाराज वैवस्वत मनू श्राद्धदेव यांना दहाव्या पुत्राची इच्छा झाली. मनुपत्नी श्रद्धादेवींना नऊ पुत्रांच्या पाठी कन्याप्राप्तीची तीव्र इच्छा असते. त्यानुसार इला या कन्यारत्नाचा जन्म झाला; मात्र राजाज्ञेमुळे वसिष्ठांनी तिचा कायापालट करून इल (सुद्युम्न) या राजपुत्रात तिचे रूपांतर केले. गुरुगृही शिक्षण संपल्यानंतर इलला त्याच्या जन्माची चर्चा ऐकू आल्याने तो व्यथित होतो. तेथून त्याच्या अभिशापास सुरुवात होते. प्रथम स्त्री म्हणून जन्मल्याने त्याला राज्याधिकार नाकारण्यात येतो; पण वसिष्ठांच्या आग्रहानंतर इल उर्फ सुद्युम्न राजगादीवर बसतो. मृगयेसाठी गेला असताना शापग्रस्त वनामुळे त्याचे रूपांतर पुन्हा इलात (स्त्रीरूप) होते. तिची बुधाशी भेट होऊन पुरुरवाचा जन्म होतो. वसिष्ठांच्या मध्यस्थीने तिला पुन्हा पुरुषत्व प्राप्त झाले, तरी ते एका महिन्यासाठीच मिळते. त्यानंतर त्याचे पुन्हा स्त्रीमध्ये रूपांतर होते. एकाच जन्मात इल व इला अशी दोन्ही रूपे जगावी लागत असतानाची मानसिक व शारीरिक वेदनांची वेगळी जीवनकहाणी या पुस्तकात वाचायला मिळते.\nलेखक : चंद्रहास शेट्ये\nप्रकाशन : ऋचा प्रकाशन\nमूल्य : २८० रुपये\n(‘अभिशाप’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: अभिशापAbhishapचंद्रहास शेट्येChandrahas ShetyeRucha Prakashanऋचा प्रकाशनBookgangaवसिष्ठइलइलाBOI\nनागनिका रिकामा कॅनव्हास पोटली ऑनलाइन बँकिंगच्या जगात + ऑनलाईन शॉपिंगच्या जगात मंत्रात्मक श्लोक\nरोपळे गावा���ील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/monkey-injured-thakurli-electric-shock-injured-monkey-found-central-railway-power-house/", "date_download": "2019-01-19T11:26:48Z", "digest": "sha1:TKGDGY6M3ZGWX35KEFGLAMBDBERUVTTB", "length": 30928, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १९ जानेवारी २०१९", "raw_content": "\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात न��्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत ��ोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nठाकुर्लीत विजेच्या झटक्याने माकड जखमी :मध्य रेल्वेच्या पावर हाऊसमध्ये आढळले जखमी माकड\nठाकुर्लीत विजेच्या झटक्याने माकड जखमी :मध्य रेल्वेच्या पावर हाऊसमध्ये आढळले जखमी माकड\nठाकुर्लीत विजेच्या झटक्याने माकड जखमी :मध्य रेल्वेच्या पावर हाऊसमध्ये आढळले जखमी माकड\nठळक मुद्देजखमी माकडाची आणि परिसरातील एका कुत्र्याची जमली मैत्री डोंबिवलीमध्ये काही दिवसांपासून माकड मोकाट फिरत\nडोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली येथील पावर हाऊस मध्ये एका माकडाला शॉक लागल्याने तो जखमी झाल्याची घटना गुरुवारी नीदर्शनास आली. काही दिवसांपासून डोंबिवलीत फिरणा-या माकडाचा शोध घेत असताना ठाकुर्ली येथील ���ावरहाऊस मध्ये दुसरेच माकड जखमी अवस्थेत आढळून आल्याने माकड नेमकी आली कुठून याची चर्चा रंगली आहे.\nजखमी माकडाची आणि परिसरातील एका कुत्र्याची मैत्री जमली होती, यामुळे या जखमी माकडाला उपचारासाठी घेवून जाण्यास त्या कुत्र्याने वन विभाग आणि प्राणी मित्रांच्या अंगावर धाव घेतली, माकडाजवळ जाण्यासाठी तो विरोध करीत होता. अखेर या कुत्राला पकडण्यात आले, त्यानंतर त्या माकडावर उपचार करण्यात आले. डोंबिवलीमध्ये काही दिवसांपासून एक माकड मोकाट फिरत होते. या माकडाला शोधण्यासाठी वन विभाग आणि प्राणी मित्र ठीक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून सापळा रचत कसून शोध घेत आहेत. मात्र त्याच्या शोधात बुधवारी सकाळी ठाकुर्ली येथील रेल्वेच्या ठाकुर्ली पावरहाऊस मध्ये दुसरेच माकड फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानंतर वनविभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र ते माकड हाती लागले नाही. पुन्हा गुरूवारी सकाळी वनविभाग आणि प्राणी मित्रांनी त्या ठिकाणी धाव घेत या जखमी माकडाला पकडण्यासाठी गेले असता. माकडाचा मित्र असलेल्या कुत्र्याने प्राणी मित्रांच्या अंगावर धाव घेत होता. यामुळे या कुत्राला पकडून बांधल्यानंतर या माकडाला पकडण्यात आले. मात्र हे माकड विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले होते. जखमी माकडाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. तसेच पुढील उपचारासाठी या जखमी माकडाला ठाण्याच्या रुग्णालयात नेणार असल्याची माहिती सांगण्यात आली. या माकडांना कोण्यातरी मदारीने आणून सोडले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBest Strike: हे 'बेस्ट' झालं; आठ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबेस्ट संप सुरूच ठेवण्याचा कामगारांचा निर्धार\nमाझ्या कानात हवा गेली नाहीये म्हणून माझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत - आश्विनी महांगडे\nकुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा : डाॅ. अभिजित सोनावणे\n पेट्रोल 28 तर डिझेल 31 पैशांनी महागले\nधारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी पाहिले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक\nग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट���यावर गदिमांना शब्दसुमनांजली\nयू-टाइप रस्ताबाधित झाले आक्रमक\n‘मराठा तलवारी’ने केला कुलकर्णीचा पर्दाफाश\nविजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/hawkers-encroachment-road-43094", "date_download": "2019-01-19T10:47:12Z", "digest": "sha1:4VSIKXTXQQ7XB4ISFISBCCVGAO44TU4B", "length": 18179, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hawkers encroachment on road रस्ते फेरीवाल्यांचेच! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 मे 2017\nठाणे - शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ऐन भरात आली असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल रस्ते नागरिकांसाठी रुंद करत आहेत की फेरीवाल्यांसाठी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर सध्या फेरीवाल्यांचेच साम्राज्य आहे. प्रभाग समितीतील अधिकारी, काही लिपिकांच्या जोरावर हा खुला बाजार मांडला जात आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही फेरीवाल्यांच्या या वाढत्या बस्तानाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.\nठाणे - शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ऐन भरात आली असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल रस्ते नागरिकांसाठी रुंद करत आहेत की फेरीवाल्यांसाठी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर सध्या फेरीवाल्यांचेच साम्राज्य आहे. प्रभाग समितीतील अधिकारी, काही लिपिकांच्या जोरावर हा खुला बाजार मांडला जात आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही फेरीवाल्यांच्या या वाढत्या बस्तानाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.\nरेल्वेस्थानकासह सॅटीसचा परिसर फेरीवाल्यांना आंदण देणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार महिन्यांपूर्वी जोरदार दणका दिला होता. नौपाडा प्रभाग समितीतील तब्बल तीन लिपिकांची बदली करण्यात आली होती. तसेच या परिसराची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती, तरीही आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून नौपडा प्रभाग समितीतील अधिकाऱ्यांनी पुन्हा रेल्वेस्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिला आहे.\nअतिक्रमण विभागाच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरदिवशी रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्‍य नसते. अशावेळी महापालिकेकडून स्थानिक पातळीवर ���िपिक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित असते. मुळात वर्षानुवर्षे या फेरीवाल्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात कुचराई होत असल्याने फेरीवाल्यांचे फावते. अरुंद झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना ठाण्यातील लाखो नागरिकांना मात्र याचा त्रास होतो. दुपारनंतर या फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढते. अशावेळी सहायक आयुक्तांसह प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी उपायुक्तांचीही नेमणूक करण्यात आली आहे; पण आयुक्तांची ही यंत्रणा सध्या केवळ कागदावर आहे.\nनिवडणुकीच्या काळात महापालिकेतील सर्वच मनुष्यबळ निवडणुकीच्या कामात गुंतले होते. याची संधी साधत नौपाडा प्रभागातील नियमित कर्मचाऱ्यांबरोबर संधान साधून गोखले रोड, शिवाजी पथ, जुना रेल्वेस्थानक परिसर, सॅटीस परिसराचा ताबा फेरीवाल्यांच्या दादांनी घेतला आहे. सायंकाळी नियमितपणे अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी येथून फेरफटका मारून जाते. त्या वेळी काही काळा फेरीवाल्यांची पळापळही होते. त्यानंतर पुन्हा हा रस्ता फेरीवाल्यांच्या ताब्यात जात आहे.\nहे रस्ते फेरीवाल्यांच्या ताब्यात\nसध्या शहरातील रेल्वेस्थानक रस्ता, शिवाजी पथ, गोखले रोड, जांभळी नाका, वागळे इस्टेट येथील किसननगर परिसर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, शिवाईनगरचा नाका, मानपाडा येथील नाका, वाघबीळ नाका असे सर्वच नाके या फेरीवाल्यांनी ताब्यात घेतले आहेत. मागील वर्षी काही प्रमाणात या फेरीवाल्यांवर नियंत्रण होते; पण आता प्रभाग समितीवर अर्थपूर्ण समीकरण जुळल्याने मिळेल त्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपली पथारी पसरली आहे.\nफेरीवाला धोरणाला ‘तारीख पे तारीख’\nफेरीवाल्यांवर कारवाई सुरू केल्यानंतर फेरीवाल्यांच्या नेत्यांकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले जाते. फेरीवाला धोरण जाहीर करणाऱ्या समितीत महिलांना प्राधान्य द्यावे, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे नव्याने महापालिकेकडून समितीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या समितीच्या नावाखाली फेरीवाल्यांनी मात्र संपूर्ण शहरच आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. प्रभाग समितीवरील काही लिपिकांच्या साटेलोट्यांमुळे सर्व रस्तेच या ���ेरीवाल्यांना आंदण मिळाले आहेत. मुळात शेकडो लोकांना विस्थापित करून रस्ते रुंद केले जात आहेत. अशा वेळी रुंद केलेल्या रस्त्यांचा ताबा फेरीवाले घेणार असतील, तर रस्ता रुंदीकरणाचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nपुणे - पुणे महापालिकेच्या उत्पन्नात प्रतिवर्षी ८० कोटी रुपयांचा भरणा करण्याचे गणित मांडून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (पीएसडीसी)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-01-19T10:20:47Z", "digest": "sha1:EFGRHTIUOOHKBKUMQUT5F3YQ4YP4W35T", "length": 15229, "nlines": 171, "source_domain": "www.theonespy.com", "title": "आयएमओ गुप्तचर अॅप - आयएमओ मेसेंजर मजकूर गप्पा आणि व्हॉईस संदेशांवर पाहणे", "raw_content": "\nआयएमओ गुप्तचर अॅप - IMO वर मजकूर संदेश, फोटो आणि व्हिडिओ नियंत्रण घ्या\nIMO आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू देतो, मजकूर संदेश पाठवू आणि प्राप्त करू देतो आणि Android आणि iPhone वर फोटो आणि व्हिडिओ सामायिक करू देतो. TheOneSpy आयएमओ गप्पा गुप्तचर अनुप्रयोग लक्ष्यित डिव्हाइसवर सर्व IMO सामग्री ट्रॅक करण्यास सक्षम करते.\nTheOneSpy आयएमओ Spy अनुप्रयोग सह मजकूर गप्पा संभाषण आणि सामायिक मीडिया निरीक्षण\nआपला लक्ष्य जे काही मजकूर, प्रतिमा, ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात IMO द्वारे संप्रेषण करीत आहे ते TheOneSpy IMO चॅट गुप्तचर वैशिष्ट्यासह शोधले जाऊ शकते. द एक-ऑन-वन ​​चॅट्स, गट चॅट्स, मीडिया सामायिकरण आणि यावरील जवळपास सर्व काही त्वरित संदेशन अनुप्रयोग प्रवेश केला जाऊ शकतो काही सेकंदांत.\nTheOneSpy आयएमओ देखरेख सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना परवानगी देते:\nवाचा इनवर्ड आणि बाहेरील मजकूर संदेश\nमॉनिटर येणार्या आणि आउटगोइंग ऑडिओ संदेश\nट्रॅक गट मजकूर संभाषणे\nपहा IMO वर सामायिक केलेले फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ\nजतन करा ऑनलाइन खात्यावर संदेश आणि माध्यम फायली\nAndroid सेल फोनवर आयएमओ चॅट संभाषणांवर पाहणे कसे नियंत्रण पॅनेल सेवेद्वारे\nप्रथम, आपल्या लक्ष्य डिव्हाइस रूट किंवा jailbroken असल्याचे सुनिश्चित करा, आणि TheOneSpy अनुप्रयोग स्थापित आहे. आपल्या ब्राउझरवर जा आणि TOS डॅशबोर्डवर प्रवेश करण्यासाठी cp.theonespy.com टाइप करा. सर्व संभाषणे आणि माध्यम फायली पाहण्यासाठी \"माझ्या सेवा\" वर जा आणि मेनूमधून IMO निवडा.\nTOS डॅशबोर्ड वरून लॉग इन-इन केल्यानंतर आयएम नोंदी पृष्ठ आणि शीर्ष उजव्या ड्रॉपडाउन मेनूमधून आयएमओ लॉग निवडा. हे सर्व गप्पा दर्शवेल आयएमओ चॅट अॅपकडून गोळा केलेले लॉग.\nकरण्यासाठी आयएमओ व्हॉईस संदेशांचा मागोवा घ्या 3rd टॅबवर क्लिक करा आणि ते आपल्याला व्हॉइस संदेश विभागात घेऊन जाईल जेथे आपण करू शकता सर्व पाठवलेले आणि प्राप्त आवाज संदेश ऐका.\nआयएमओ स्पायवेअरसह आम्ही मॉनिटरिंग व ट्रॅकिंग फीचर ऑफर करतो काय\nडिव्हाइस कॅमेरा द्वारे स्नॅप\nवेब ब्राउजर इतिहास पहा\nस्थापित अॅप्स पहा / अवरोधित करा\nवाचा / प्राप्त ईमेल वाचा\nईमेल संपर्क यादी पहा\nपहा एसएमएस पाठवा आणि प्राप्त करा\nसेलफोन लॉक / अनलॉक\n���ॅप लॉक / अनलॉक\nफेसबुक लॉक / अनलॉक\nस्नॅपचॅट आणि बरेच काही\nनिषिद्ध स्थान प्रवेश अलर्ट\nडेटा अपलोड करण्यासाठी प्राधान्ये सेट करा\nथांबवा किंवा अनुप्रयोग प्रारंभ करा\nTheOneSpy आयएमओ गुप्तचर अनुप्रयोग निवडा का\nआपल्या मुलांना ऍक्सेस करण्यासाठी स्कॅंडरल्सला परवानगी देणारी कोणतीही गोष्ट दुष्ट असू शकते विशेषत: जर ते त्वरित संदेशन अॅप आहे जे कुटूंबांना पाहू देते आणि आपल्या मुलास कोणत्याही किंमतीत ऐकू देत नाही. IMO द्वारे आपल्या मुलांसह संप्रेषण करणारा शिकारीची शक्यता जास्त आहे, म्हणून आपण सुनिश्चित करा IMO वर आपल्या kiddo द्वारे केल्या गेलेल्या क्रियाकलापांवर नजर ठेवा.\nआमचे ब्लॉगर्स काय म्हणतात.\nकमी हानीकारक म्हणजे ई-सिगारेटचा अर्थ \"ठीक आहे\" किशोरांसाठी: TheOneSpy\nजानेवारी 11, 2019 ब्रुक क्लो\nकामाची जागा देखरेख डिजिटल डर्टी वर्क आहे का\nजानेवारी 7, 2019 ब्रुक क्लो\nजानेवारी 5, 2019 ब्रुक क्लो\n2.5 च्या वर आधारित 5 मते\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rupgandh-aagale-vegale-part-2/", "date_download": "2019-01-19T09:55:27Z", "digest": "sha1:2O7RE23KURWPQJJLPWSGCVF3PMJDSX2Q", "length": 11204, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#आगळेवेगळे : देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#आगळेवेगळे : देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा (भाग २)\n#आगळेवेगळे देवा गणराया.. एवढे कर रे बाप्पा (भाग १)\nगणपती जवळ आले की आमच्या काकांच्या कपाळाला आठ्या पडतात. ते तसे नास्तिक वगैरे मुळीच नाहीत. बरेच देवभक्त आहेत. घरात पूजाबिजा करतात, संध्याकाळी अगरबत्ती लावतात. पण गणपती उत्सव म्हटले की ते प्रचंड वैतागलेले असतात.\nएके काळी पुणे हे सायकलींचे शहर होते. सर्वात जास्त सायकली पुण्यात होत्या. सायकली भाड्याने देणारी दुकाने होती. मी अगदी लहान असताना आमच्या घराशेजारी रिगल आणि रॉयल नावाची दोन सायकलची दुकाने होती. भाड्याने सायकली देणारी. दोन्ही दुकानांत शेकड्यात सायकली होत्या. रिगलमध्ये लेडीज सायकली मिळायच्या तेव्हा, त्या सायकलींचे मोठे कौतुक.\nतेव्हा एक आणा तास सायकल मिळायची. आणि महिन्यावर घेतली तर 30 रुपये महिना मिळायची असे माझे मामा सांगतात. सध्याच्या काळात पुण्याच्या रस्त्यावर सायकल फारशी दिसत नाही. भाड्याने सायकली देणारी सायकलची दुकाने शोधावी लागतात आणि शोधूनही मिळत नाहीत. मुळात पुण्यात सायकलीच दिसत नाहीत. कुठे कुठे सायकल ट्रॅक दिसतात, पण बिना सायकलचे.\nआता दिसतात टूू व्हीलर्स. भरपूर. कोणत्याही मुख्य रस्त्याने जा, छोट्या रस्त्याने जा, अगदी गल्लीबोळातून जा : ..टू व्हीलर्सची मारुतीच्या शेपटासारखी न संपणारी लाईन दिसेल. पाणी खाचखळग्यातूनही सफाईदारपणे वाहाते, तसे पुण्यातील टू व्हीलरवाले अगदी सफाईदारपणे जात असतात.\nसरळ रस्त्याने, रस्त्यावरील खड्ड्याखुड्ड्यातून आणि नो एंट्रीतूनही. ट्रॅफिक जॅम करण्यात पुण्यातील टू व्हीलर्सवाल्यांनी पीएचडी मिळवलेली असावी. चौकामध्ये विशेषत: सिग्नल नसताना एका टू व्हीलरवाल्याने रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, की त्याच्यामागे बाकी स्कूटरवाले, मोटर बाईकवाले अगदी हाती हात मिसळून रस्ता क्रॉस करू लागतात. त्यांचे पूर्ण होईपर्यंत फोर व्हीलरवाले हॉर्नवर हात ठेवून रस्ता मिळण्याची वाट बघत उभे राहतात.\nशांत चित्ताने. समजा, पुण्यातील ट्रॅफिक शिस्तबद्‌, शूर आणि सुरळीत झाली तर. . . . . .\nदेवा, गजानना, – बाकी काही नको, पण एवढ्या पुण्याच्या ट्रॅफिकला ��िस्त लागू दे रे बाप्पा. . . ..\nमांडव, ढोल, ताशे, लाऊडस्पीकर हे सारे तात्पुरते सणांपुरते असते; पण वाहतूक समस्या मात्र वर्षभर तशीच असते- तिला शिस्त लावलीस ना, तर ट्रॅफिक पोलीसांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सारे ऋणी राहतील तुझे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/mumbai/elgar-parishad-pune-police-raid-on-kabir-kala-manch-republican-panther-office/", "date_download": "2019-01-19T11:05:45Z", "digest": "sha1:KBWQ44EH4A6KFZWL2YJKKPUN5WDTW3TU", "length": 10884, "nlines": 209, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कबीर कला मंच, रिपल्बिकन, पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच धाडसत्र? | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र मुंबई कबीर कला मंच, रिपल्बिकन, पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच धाडसत्र\nकबीर कला मंच, रिपल्बिकन, पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच धाडसत्र\nमुंबई: पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून पुणे, नागपूर या शहरांमध्ये छापेमारी केली. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर तसेच नक्षलवाद्यांचे खटले लढवणारे वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकल्याचे माहिती समोर येत आहे.\nपुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. याचे पडसाद राज्यात उमटले व राज्यातील दलित संघटनांनी ३ जानेवारी रोजी राज्यभरात बंदची हाक दिली. या घडामोडीनंतर पोलिसांनी कबीर कला मंचच्या चार आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.\nजवळपास तीन महिन्यानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून छापेमारीला सुरुवात केली. पुणे, नागपूर तसेच मुंबईतही छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी नेमके कुठे छापे टाकले याचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर आणि अॅड. गडलिंग यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहे. गडलिंग यांचे घर नागपूरमध्ये असून त्यांच्या घरात पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप तपासले जात आहेत.\nसंभाजी भीडे यांनी दंगली घडवल्या सरकारची त्यांना हाथ लावायची हिंमत नाही. मात्र कबीर मला मंच आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयांवर घरांवर धाडी टाकून सुडाचे राजकारण करत आहेत.सरकारला शांतता पाहिजे की काय पाहिजे असा आरोप भारिपचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nमागिल लेख आई आणि मामा ‘मुलीला’ दाखवायचे ब्लू फिल्म\nपुढील लेख मावशीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघींचा बुडून मृत्यू\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=435&Itemid=625&limitstart=7", "date_download": "2019-01-19T11:22:29Z", "digest": "sha1:EJ7S53SCSNH2U4LJXZHOKU3W7A25HUQ7", "length": 6311, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nतो सभोवती पाहू लागला. अंगाभोवती पाहू लागला. कोठे होती ती भगवी वस्त्रे कोठे गेला तो संन्यास कोठे गेला तो संन्यास कोठे गेला तो 'संयम राख' असे सांगणारा दंड कोठे गेला तो 'संयम राख' असे सांगणारा दंड कोठे गेला कमंडलू संन्याशी सारे आठवीत होता. मध्येच डोळे मिटी. मध्येच उघडी. मिनीकडे पाही, मिनीच्या सचिंत मुखावर किती कोमल भाव होते हे काय, मिनी हसली. ती जागी आहे का झोपेत आहे हे काय, मिनी हसली. ती जागी आहे का झोपेत आहे लहान मूल झोपेत हसते. निष्पाप असे ते हास्य किती मधुर असते. संन्यासी त्या स्मितरम्य ओठांकडे पाहत राहिला. तो एकदम मिनीने डोळे उघडले. तिच्या डोळयांसमोर ते संन्याशाचे डोळे होते. डोळे डोळयांकडे बघत होते. दोघेजण डोळे मिटीत व एकदम उघडीत.\nमिनी उठली. तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे ते गोड डोळे पुसले. शांत व गोड वाणीने ती म्हणाली, ''पडून राहा हं.''\nसंन्याशाला शुध्दी आली. सर्वांना आनंद झाला. मिनीने साखर वाटली. हळूहळू संन्यासी बोलू लागला. सारी विचारपूस करू लागला. परंतु त्याने भगव्या कपडयांबद्दल एक ब्र ही काढला नाही.\nएके दिवशी दुपारी मिनी त्याला मोसंब्याचा रस देत होती. रस दिल्यावर ती तेथे बसली.\n''माझ्या अंगावरची वस्त्रं कोठे आहेत\n ती माझ्या ट्रंकेत मी ठेवली आहेत.'' मिनी म्हणाली.\n''नकोत ती. मी त्यांचा त्यागच करणार होतो. अशा वस्त्रांनी दंभ माजतो. हृदय वैराग्यानं रंगलेलं असलं म्हणजे झालं. बाह्य रंग काय चाटायचे\n''तुम्ही कुठून येत होता\n''मी गेलो होतो देव मिळावा म्हणून. परंतु देव मिळेना. एका गुरुजवळून दीक्षा घेतली. जपतप सारं केलं. देव मिळेना. परंतु एक अधिकारी पुरुष मला म्हणाला,''तुला देव का पाहिजे हरिजनांची सेवाचाकरी कर तुला देव मिळेल, निरहंकार झाल्याशिवाय कोठला देव हरिजनांची सेवाचाकरी कर तुला देव मिळेल, निरहंकार झाल्याशिवाय कोठला देव' त्या शब्दांनी मी जागा झालो. मी निघालो. विचार करीत करीत निघालो. उंच पहाडावरून खाली आलो. गंगा स्वर्गात असून काय उपयोग' त्या शब्दांनी मी जागा झालो. मी निघालो. विचार करीत करीत निघालो. उंच पहाडावरून खाली आलो. गंगा स्वर्गात असून काय उपयोग खाली मैदानातच येऊन ती ओलावा देईल तरच तिची कृतार्थता. नद्या डोंगरातच दडून बसतील तर मळे पिकणार नाहीत आणि नद्यांचाही विकास होणार नाही. खरं ना खाली मैदानातच येऊन ती ओलावा देईल तरच तिची कृतार्थता. नद्या डोंगरातच दडून बसतील तर मळे पिकणार नाहीत आणि नद्यांचाही विकास होणार नाही. खरं ना\nत्या संन्याशाचे शब्द मिनेला अमृताप्रमाणे लागत होते.\n''माझी पिशवी कोठे आहे\nमिनीने पिशवी काढून दिली. त्यात एक टकळी होती. कापूस होता.\n''हा नवीन सेवेचा मंत्र.'' तो म्हणाला.\n''तुम्ही खादीचे उपासक आहात\n''जो जो माणुसकी असलेला हिंदी मनुष्य असेल तो तो तिचा उपासक होईल. माझ्या अंगावर भगवी वस्त्रं नकोत. परंतु खादीची हवीत. नाही तर मी मरेन '' तो उत्कटतेने म्हणाला.\nमीना तेथून उठून गेली.\n''बाबा, मी विलासपूरला जाऊन खादी घेऊन येतो. मला द्या ना पैसे. मोटार घेऊन जाते.'' ती म्हणाली.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-19T10:28:39Z", "digest": "sha1:DIEOBSBONTXY22LL4ULJ6Q5NWI6GCL52", "length": 12376, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोव्हाक जोकोविच तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन विजेता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनोव्हाक जोकोविच तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन विजेता\nअमेरिकेचा महान खेळाडू पीट सॅम्प्रसच्या 14 ग्रॅंड स्लॅम मुकुटांची बरोबरी\nन्यूयॉर्क: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेल पोट्रोवर सरळ सेटमध्ये मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे. त्याने याआधी 2011 व 2015 मध्ये हा मान मिळविला होता.\nपुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने डेल पोट्रोविरुद्ध 6-3, 7-6 (7/4), 6-3 अशा फरकाने बाजी मारताना तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. तसेच या जेतेपदाबरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या 14 ग्रॅंड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जोकोविचचे हे यंदाच्या हंगामामधील सलग दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले असून त्याने याआधी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. त्याअगोदर तब्बल 54 आठवडे त्याला ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. तसेच गेल्या वर्षी त्याला अमेरिकन ओपनमध्ये सहभागही घेता आला नव्हता.\nअंतिम सामन्यात जोकोविचने आक्रमक खेळ करीत पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये डेल पोट्रोने त्याला जबरदस्त झुंज दिली. त्यामुळे दुसरा सेट जिंकण्यासाठी जोकोविचला संघर्ष करावा लागला. टायब्रेकरपर्यंत गेलेला हा सेट िंकून जोकोविचने 2-0 अशी आघाडी घेतली, तेव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. 1949 मधील पॅन्चो गोन्साल्विहसनंतर 0-2 अशा पिछाडीवरून अंतिम सामना जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याची डेल पोट्रोला संधी होती. परंतु तिसरा सेट पुन्हा एकतर्फी जिंकताना जोकोविचने विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.\nतत्पूर्वी जोकोविचने उपान्त्य फेरीत जपानच्या जायंट किलर केई निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर युआन डेल पोट्रोने नदालला कडवी झुंज दिली होती. स्टार खेळाडू राफेल नदाल याला दुखापतीमुळे उपान्त्य लढतीतून माघार घ्यावी लागली होती. परंतु सामना थांबवण्यात आला तेव्हा पोट्रो 7-6 (7-3), 6-2 अशा आकडेवारीसह आघाडीवर होता. ही विजयी लय त्याला अंतिम सामन्यात मात्र राखता आली नाही आणि त्याला जोकोविचविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.\nत्याआधी जोकोविचने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही आपल्या नावे केले होते. त्या वेळी त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव केला होता. डेल पोट्रोविरुद्ध जोकोविचचा 18 सामन्यांतील हा 15वा विजय ठरला. तसेच त्याने डेल पोट्रोविरुद्ध ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील पाचही सामने जिंकले आहेत. अमेरिकन ओपनमध्ये आठव्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या जोकोविचने या स्पर्धेतील तिसरे, तर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 23व्यांदा अंतिम फेरीत खेळताना एकूण 14वे विजेतेपद पटकावले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nबीडच्या स्वय��घोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T10:37:37Z", "digest": "sha1:H2WSGNF3ZMPGE3Q4EX4NBGUAMOEFPOY5", "length": 7625, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "१५० ‘इंजिनियर्स’ बनले पोलीस शिपाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n१५० ‘इंजिनियर्स’ बनले पोलीस शिपाई\nकापूरथाला: पंजाब पोलीस खात्यामध्ये लवकरच १५० हुन अधिक एम. टेक व बी. टेक झालेले विद्यार्थी पोलीस शिपाई म्हणून रुजू होणार आहेत. या सर्वांची भरती पंजाब पोलीस खात्याच्या आय.टी व इंटेलिजन्स विभागात होणार असून त्यांनी नुकतेच ९ महिन्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे.\nइंटेलिजन्स विभागाचे आयजी राम सिंग यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित पोलीस शिपायांचा कवाईत व शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आयजी राम सिंग यांनी पोलिसांना त्यांचे कर्तव्य इमानदारीने पार पडण्याचा सल्ला दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/bjp-offers-100-crores-for-jds-mlas-kumaraswamy/", "date_download": "2019-01-19T10:52:00Z", "digest": "sha1:HXYMYQOIJCRQNI43AHQ5J3DMAGI325OX", "length": 10985, "nlines": 209, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "भाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश भाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी\nभाजपची जेडीएसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर: कुमारस्वामी\nबंगळुरु : जनता दल सेक्युलर (जेडीएस) चे नेता एचडी कुमारस्वामीने पत्रकारांशी बोलतांना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करत आहेत. भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी १०० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे. हा काळापैसा कुठून आला. आयकर अधिकारी कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा संघर्ष वाढत चालला आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी संधी द्यावी अशी विनंती केलं आहे.\nकुमारस्वामी यांनी म्हटलं की, जेडीएस आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. आमच्याकडे बहुमत आहे. जर राज्यपाल वजुभाई वाला भाजपला आधी सरकार बनवण्याचं आमंत्रण देतात तर जेडीएस आणि काँग्रेस राजभवनच्या बाहेर आंदोलन करतील. याविरोधात ते आजच कोर्टात जाणार आहेत.\nसूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या बैठकीत २५ विधायक गायब होते. दुसरीकडे जेडीएसच्या बैठकीत देखील २ आमदार गायब होते. याधी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला आहे. जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा यांची नियुक्ती झाली असून ते राज्यपालांच्या भेटीला गे���े आहेत.\nमागिल लेख शिवसेनेचे भंडाऱ्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात\nपुढील लेख पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nवादविवादांना तिलांजली देऊन सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची सुप्रीम कोर्ट न्यायाधीश म्हणून नेमणूक\nखर्गेंची पंतप्रधानांकडे कडे मागणी : आलोक वर्मा दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक करा\nगुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना जाहीर\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-01-19T10:19:46Z", "digest": "sha1:RMNMW2VET6TZEWQIEOBWHLKSFTHPVKQS", "length": 14875, "nlines": 165, "source_domain": "www.theonespy.com", "title": "टिंडर स्पायवेअर - गप्पा इतिहाससह टिंडर गप्पा आणि मित्रांची यादी पहा", "raw_content": "\nटिंडर स्पाय अॅप - टिंडर सोशल अॅप वर मॉनिटर चॅट्स आणि फ्रेंड लिस्ट\nटेंडर एक लोकप्रिय डेटिंग अनुप्रयोग आहे जो आपल्याला आपला रोमँटिक भागीदार ऑनलाइन शोधू देतो. TheOneSpy आपण टिंडर गप्पा, मित्र यादी आणि आपल्या लक्ष्य डेटिंग डेटिंग प्राधान्ये निरीक्षण करू देते.\nTheOneSpy टिंडर Spy अनुप्रयोग सह गट चॅट्स वर शोधणे\nTheOneSpy टिंडर देखरेख सॉफ्टवेअर वापरकर्ता किंवा गटांकडून पाठविले किंवा प्राप्त इनवर्ड आणि बाहेरील संदेश वाचण्यासाठी वापरकर्त्यास परवानगी देते. हे वैशिष्ट्य आपल्या वापरासाठी Android डिव्हाइस रूट केले पाहिजे आणि आपल्या iOS डिव्हाइस जेलब्रोकन करणे आवश्यक आहे.\nTheOneSpy टिंडर Spy अनुप्रयोग वापरकर्त्यास परवानगी देते:\nवाचा आणि टिंडर संदेश प्राप्त वाचा\nगट गप्पा वर गुप्तचर\nवाचा पूर्ण थ्रेड संभाषणे\nडेटिंग पहा लक्ष्य प्राधान्य\nपहा तारीख आणि वेळ स्टॅम्प\nTheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर नियंत्रण पॅनेल सह टिंडर डेटिंग अनुप्रयोग कसे निरीक्षण करावे\nयेत लक्ष्य डिव्हाइसवर TheOneSpy स्थापित स्वयंचलितपणे अद्यतन करणे प्रारंभ करेल टिंडर संभाषण वापरकर्ता डॅशबोर्डवर. आपल्याला फक्त लॉग इन विंडोमध्ये आपले वापरकर्ता क्रेडेन्शियल ठेवून आपल्या TOS खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे आणि लॉगिंग बटण क्लिक करा यामुळे आपल्याला पुढे नेले जाईल सेवा पृष्ठ, जेथे आपल्याला डॅशबोर्ड पहाण्यासाठी नियंत्रण पॅनेल बटण क्लिक करणे आवश्यक आहे.\nडॅशबोर्डवरून लॉग इन केल्यानंतर आपण उजव्या बाजूच्या चॅट टॅबवर क्लिक करुन टिंडर गप्पा तपासू शकता. हे आपल्याला एक संपूर्ण टिंडर गप्पा इतिहास आणि लक्ष्यित डिव्हाइसची संपर्क सूची प्रदान करेल.\nटिंडर गुप्तचर अनुप्रयोगासह आम्ही कोणत्या सेलफोन सुरक्षारक्षक वैशिष्ट्यांची ऑफर करतो\nडिव्हाइस कॅमेरा द्वारे स्नॅप\nवेब ब्राउजर इतिहास पहा\nस्थापित अॅप्स पहा / अवरोधित करा\nवाचा / प्राप्त ईमेल वाचा\nईमेल संपर्क यादी पहा\nपहा एसएमएस पाठवा आणि प्राप्त करा\nसेलफोन लॉक / अनलॉक\nअॅप लॉक / अनलॉक\nफेसबुक लॉक / अनलॉक\nस्नॅपचॅट आणि बरेच काही\nनिषिद्ध स्थान प्रवेश अलर्ट\nडेटा अपलोड करण्यासाठी प्राधान्ये सेट करा\nथांबवा किंवा अनुप्रयोग प्रारंभ करा\nआपण TheOneSpy टिंडर Spy अनुप्रयोग आवश्यक का\nटिंडर प्रौढ डेटिंग अॅप आहे परंतु आपल्या वापरकर्त्यांपैकी 7 टक्के 12 वर्षाच्या मुलांमधे आहेत आणि ज्यांना धमकावण्याचा धोका असतो. म्हणून या धोकादायक अॅपचा वापर करुन आपल्या मुलाची संभाव्यता जास्त आहे. टीओएस आहे टिंडर संदेश निरीक्षण करण्यासाठी गुप्तचर अनुप्रयोग जे आपल्या मुलास एखाद्या गुन्ह्याशी संबंधित नसल्याचे सुनिश्चित करण्यात आपली मदत करू शकते. तसेच, आपण करू शकता शरीराच्या प्रतिमा समस्यांपासून आपल्या मुलाचे संरक्षण करा कमी परिणामी स्वत: ची प्रशंसा आणि मानसिक चिंता.\nआमचे ब्लॉगर्स काय म्हणतात.\nकमी हानीकारक म्हणजे ई-सिगारेटचा अर्थ \"ठीक आहे\" किशोरांसाठी: TheOneSpy\nजानेवारी 11, 2019 ब्रुक क्लो\nकामाची जागा देखरेख डिजिटल डर्टी वर्क आहे का\nजानेवारी 7, 2019 ब्रुक क्लो\nजानेवारी 5, 2019 ब्रुक क्लो\n2.5 च्या वर आधारित 8 मते\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-19T11:02:48Z", "digest": "sha1:4K2LQO55NQYPXKCZJQBY5T7VZXU2SSMF", "length": 12267, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘एल अॅण्ड टी’ने थकवले पाच कोटींचे मुद्रांक शुल्क | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘एल अॅण्ड टी’ने थकवले पाच कोटींचे मुद्रांक शुल्क\nपुणे – समान पाणीपुरवठा योजनेचा ठेका मिळालेल्या ‘एल अॅण्ड टी’ कंपनीने 1 कोटी 20 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले नसल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली असून, या ठेकेदार कंपनीला पाणीपुरवठा विभागाने तत्काळ नोटीस बजावून आवश्‍यक मुद्रांक शुल्क भरण्याविषयी सूचना दिल्या आहेत.\nमहापालिकांमध्ये करण्यात येणाऱ्या करारांमध्ये मुद्रांक शुल्क भरण्यात येत नसल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून वारंवार करण्यात येत आहे. या प्रकारावरून महापालिकेकडून केला जाणारा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.\nटिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील माजी स्वीकृत नगरसेवक अभिजित बारवकर यांनी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाला समान पाणीपुरवठा योजनेतील “एल अॅण्ड टी’ या कंपनीबरोबर महापालिकेने केलेल्या कराराची माहिती पाठविली होती. या करारानुसार या ठेकेदार कंपनीने 1 कोटी 20 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचा दावा करण्यात आला होता. बारवकर यांनी या तक्रारीची प्रत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ संबंधित ठेकेदार कंपनीला पत्र पाठवून आवश्‍यक मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत.\nसमान पाणीपुरवठा योजनेच्या निविदांमध्ये झालेला गोंधळ पुणेकरांसमोर असतानाच मुद्रांक शुल्क भरण्याचेही टाळण्याचा प्रयत्न “एल अॅण्ड टी’ करत असल्याचा आरोप बारवकर यांनी केला आहे. मर्जीतील ठेकेदार कंपन्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या योजनेचे काम हे दोन ठेकेदार कंपन्यांकडून करण्यात येत असून त्यातील एका कंपनीने 37 लाख 58 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. मात्र, दुसऱ्या “एल अॅण्ड टी’ कंपनीने मुद्रांक शुल्क भरलेच नसल्याने ही सरकारची थेट फसवणूक असल्याचा आरोप बारवकर यांनी केला आहे.\n1500 कोटींपेक्षा अधिकचे करार\nमुद्रांक शुल्क भरण्याबाबत विधी विभागाने यापूर्वी दिलेल्या अभिप्रायानुसार ठेकेदाराला दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येणार असेल तर त्या करारासाठी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यापुढील करारासाठी 500 रुपये आणि दहा लाख रुपयांपुढील रकमेच्या 0.1 टक्के एवढी रक्कम (कमाल 25 लाख रुपये) भरणे आवश्‍यक आहे.\nशासनाच्या या नियमाचा विचार केला असता समान पाणीपुरवठा योजनेतील या ठेकेदारांशी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे करार करण्यात आले आहेत. आणि त्यांनी एकही रुपया मुद्रांक शुल्कापोटी भरला नसल्याचा दावाही बारवकर यांनी केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T11:08:10Z", "digest": "sha1:EVHYYPRYBRZ35WKI2XB3JODVXWR6TNWF", "length": 10429, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध: चेंडू, मोती आणि वाळू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#कथाबोध: चेंडू, मोती आणि वाळू\nडॉ. न. म. जोशी\nएक तरुण माणूस जीवनाला खूप कंटाळला होता. नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्याला नोकरी लवकर लागत नव्हती. मग त्याला मित्र आणि नातेवाईक यांच्यापासूनही दूर राहावं, असं वाटायचं. एकदा अत्यंत कंटाळून तो त्याच्या शिक्षकाकडं गेला.\n“सर मला जीवनात राम वाटत नाही काय करू\n“बस जरा. पाणी पी. शांत हो. मग सांगतो,’ सर म्हणाले.\nतो थोडा शांत झाल्यावर सरांनी एक मोठी काचेची पारदर्शक बरणी मागवली. त्यांनी त्या बरणीत छोटे छोटे रंगीत चेंडू टाकले. त्या चेंडूंनी बरणी भरली. त्यांनी विचारलं, “बरणी भरली का रे पूर्ण\n“हो सर. बरणी चेंडूंनी पूर्ण भरली आहे,’ तरुण म्हणाला. “नाही. नीट बघ चेंडू गोल आहेत. तिथं मध्ये मध्ये जागा पोकळ आहे.’\n“होय सर बरोबर आहे,’ तो म्हणाला. शेजारीच एका पात्रात काही मोती होते. सर म्हणाले, “आता यात मावतील एवढे मोती टाक.’ त्यानं मोती टाकले.\n“बरणी भरली का रे’ त्यांनी विचारले. “हो सर बरणी आता भरली.’\n“नाही अजूनही थोडी थोडी पोकळी शिल्लक आहे.’\n“हो सर. बरोबर. मग आता\n“आता शेजारच्या भांड्यात बारीक वाळू आहे. ती या काचपात्रात टाक. मग बघ, सगळ्या पोकळ्या भरतील आणि खऱ्या अर्थाने भरणी भरेल.’ मग त्यानं वाळू टाकली. आता कुठंही पोकळी नव्हती. बरणी पूर्ण भरली गच्च.\n“पण सर. तुम्ही हे मला दाखवत आहात’ त्यानं कुतुहलानं विचारलं. “बाबा रे तुझं जीवन असंच ठेव. म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. हे काचपात्र म्हणजे तुझं जीवन’ त्यानं कुतुहलानं विचारलं. “बाबा रे तुझं जीवन असंच ठेव. म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. हे काचपात्र म्हणजे तुझं जीवन यातील रंगीबेरंगी चेंडू म्हणजे तुझा परिवार तो तुझा मुख्य आधार. यातील मोती म्हणजे मित्रपरिवार, सोबती, शिक्षक, कामाच्या ठिकाणची माणसं. त्यांनी तुझं काचपात्र भर यातील रंगीबेरंगी चेंडू म्हणजे तुझा परिवार तो तुझा मुख्य आधार. यातील मोती म्हणजे मित्रपरिवार, सोबती, शिक्षक, कामाच्या ठिकाणची माणसं. त्यांनी तुझं काचपात्र भर वाळूचे कण म्हणजे वाईट माणसं, वाईट प्रसंग ते जीवनात असणारच. पण तुझ्या जीवनाचं काचपात्र चेंडू आणि मोतीने भरू दे.’\nनातेवाईक, परिवार आप्त, मित्रता, सहकारी, सेवक मालक, मुले या सर्वांच्या सहवासात आपण आपलं जीवन आनंददायी रीतीनं घालवू शकतो. माणसं मिळवा, कंटाळा घालवा. आपलं जीवन सुसह्य बनवा. जीवनाचे सारे पैलू समजून घ्या आणि जीवन असेच समृद्ध करा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nदुसरी बाजू : व्यक्तिगत मतांवरुन गदारोळ कशाला\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2019-01-19T10:33:07Z", "digest": "sha1:NQ33K3UXB7FANFAWYRW5UXH3SI7DRC2P", "length": 4453, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ९३३ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. ९३३ मधील निर्मिती‎ (रिकामे)\n► इ.स. ९३३ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. ९३३ मधील शोध‎ (रिकामे)\n► इ.स. ९३३ मधील समाप्ती‎ (रिकामे)\n\"इ.स. ९३३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९३० चे दशक\nइ.स.चे १० वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thrissur.wedding.net/mr/planners/1096637/", "date_download": "2019-01-19T10:10:13Z", "digest": "sha1:QDZSCSCSX36QMRR7XJTQX4MLGCX54D53", "length": 3808, "nlines": 56, "source_domain": "thrissur.wedding.net", "title": "थ्रिसूर मधील Western Events हे लग्नाचे नियोजक", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nथ्रिसूर मधील Western Events नियोजक\nसेवांची किंमत निश्चित किंमत, शुल्क\nउत्सवाचे प्रकार प्रामाणिक, यूरोपियन\nमनोरंजन पुरवले जाते लाइव्ह संगीत, डान्सर, एम्सी, डान्सर, डीजे, फटाके, सुप्रसिद्ध व्यक्तींची उपस्थिती\nकेटरिंग सेवा मेनू निवडणे, बार, केक, वेटर्स\nपाहुण्यांचे व्यवस्थापन आमंत्रणे पाठविणे, शहराबाहेरील लग्नाचे पाहुणे (राहण्याची, प्रवासाची व्यवस्था)\nवाहतूक पुरवली जाते वाहने, डोली, वाहतूक, घोडे\nकर्मचारी वॅलेट पार्किंग, सुरक्षा\nनिवडण्यात सहाय्य ठिकाणे, फोटोग्राफर्स, सजावटकार\nअतिरिक्त सेवा वधूचे स्टाइलिंग, वैयक्तिक खरेदी, त्या दिवशीचा समन्वय, पाहुण्यांसाठी भेटवस्तू, लग्नाआधीच्या नियोजन सेवा, लग्नाआधीची फोटोग्राफी, हनिमून पॅकेज, नृत्यदिग्दर्शन (पहिले नृत्य), पारंपारिक भारतीय लग्न समारंभ, लग्नाचे अंशत: नियोजन\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nबोली भाषा इंग्रजी, मल्याळम\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T11:16:45Z", "digest": "sha1:Z6C3TEKVDMW2FU4JRZPFNY4Q5VWEA5L7", "length": 14275, "nlines": 90, "source_domain": "www.theonespy.com", "title": "संगणक गुप्तचर सॉफ्टवेअर - मॉनिटर विंडोज व मॅक संगणक", "raw_content": "\nTheOneSpy पीसी व मॅक देखरेख सॉफ्टवेअर\nमुलांचे किशोरवयीन, विवाहसोबती आणि कर्मचार्यांवर छाननी रोखण्यासाठी एक अंतिम उपाय आहे, गृहीत धरणे थांबवा आणि ते कशावर अवलंबून आहेत ते तपासणे प्रारंभ करा.\nTheOneSpy सह पीसी आणि एमएसी देखरेखगृहीत धरणे बंद करा आणि ते कशावर अवलंबून आहेत ते तपासणे प्रारंभ करा.\nTheOneSpy पीसी आणि एमएसी मॉनिटरींग सॉफ्टवेअर आपल्याला कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही प्रकारचे मॅक आणि विंडोज संगणक / लॅपटॉपवर टेहळणी करण्यासाठी वैशिष्ट्ये पाडण्यास सक्षम करते. TheOneSpy पीसी आणि एमएसी देखरेख सॉफ्टवेअर सक्षम आहे प्रत्येक क्रियाकलापाप्रमाणे आपल्या उद्दिष्टाची कोणतीही सुचना न देता Stealth ऑपरेशन्स करा इंटरनेटवर पीसी आणि एमएसी कॉम्प्यूटरवर अचूक टाइम शेड्यूल होता.\nमॅक ओएस देखरेख वैशिष्ट्ये\nआपल्या डिव्हाइसच्या भौगोलिक स्थानाचा मागोवा घ्या\nब्राउझिंग इतिहास अधिक पहा\nविंडोज ओएस देखरेख वैशिष्ट्ये\nसर्व क्रियाकलाप अहवाल मिळवा\nप्रत्येक क्रियाकलापांचे परीक्षण करा\nस्क्रीन शॉट्स अधिक पहा\nपीसी आणि एमएसी मॉनिटरिंग अॅप, आपल्या मुलांचे ट्रू गार्जियन 24 / 7:\nमुलांसाठी बर्याच धोक्यांसह एक बॉक्स, शोध करून सतत जिज्ञासाचा हुक तयार करणे, पीसी आणि मॅक लेआउट, रंग योजना, वॉलपेपर, भिन्न शॉर्टकट, चिन्ह, कॅल्क्युलेटर इत्यादी. हा लहान पीसी आणि एमएसी देखील व्यावहारिक असलेल्या रिक्त जगात आहे मुले दिवसेंदिवस गेम खेळत आणि त्यांच्या मित्रांशी कनेक्ट होतात आणि गप्पा मारत असत. भयानक लैंगिक सामग्रीमुळे ते मन आणि आत्मा मारे जाते, मुलांचे संज्ञानात्मक वाढ यावर प्रतिकूल प्रभाव पाडते आणि वाईट प्रभाव सोडते. या समस्या आपल्या पालकांना आणि किशोरवयीन मुलांचे पीसी आणि एमएसी क्रियाकलापांचे परीक्षण करण्यासाठी पालकांना दोनदा आणि तीनदा विचार करतात. आपल्या मुलाच्या डिव्हाइसवर फक्त पीसी आणि एमएसी मॉनिटरिंग सॉफ्टवेअर स्थापित करा; आपण आपल्या प्रिय मुलांचे 24 / 7 चे संरक्षण करण्यास सक्षम असाल.\nपीसी आणि मॅक मॉनिटरिंग अॅप आपल्या कर्मचार्यांवरील गरुड डोळा:\nपीसी आणि एमएसीवरील कार्ड गेम खेळण्यासारख्या संघटनांमध्ये काम करताना कर्मचारी नेमलेल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाहीत, संगीत ऐकत असतात आणि काही कर्मचारी असतात जे त्यांच्यासाठी कठोरपणे अनधिकृत गोष्टी पाहतात आणि कधीकधी ते संगणक सिस्टमस हानी करतात . म्हणूनच, मालक त्यांच्या सिस्टमवर पीसी आणि एमएसी गुप्तचर सॉफ्टवेअर वापरुन या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकतात, ज्यात कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत प्रत्येक हालचालीवर देखरेख करण्याची क्षमता असते. आपल्या कंपनीच्या मालकीच्या डिव्हाइसेसवर फक्त पीसी आणि मॅक मॉनिटरिंग अॅप स्थापित करा आणि नियोक्ता म्हणून आपल्याकडे असलेल्या सर्व चिंता नष्ट केल्या.\nएमएसी आणि पीसी मॉनिटरिंग ऍप स्थापित करण्यासाठी लक्ष केंद्रीत मुद्दे:\nएक वापरकर्ता असल्याने आपल्याला पीसी आणि मॅक मॉनिटरिंग अॅप स्थापित करण्यासाठी काही बिंदूंवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पीसी आणि मॅक डिव्हाइसेसची आवश्यकता सारखीच आहे, आपल्या डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश मिळवा, वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द आवश्यक आहे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी स्थिर इंटरनेट कनेक्शन.\nसुरुवातीला, आपणास सुसंगतता तपासण्याची आवश्यकता आहे. गुप्तचर अॅप विंडो 7, 8, 8.1 आणि विंडो 10 सह देखील सुसंगत आहे. त्या चेकनंतर, विंडो आवृत्ती, डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश मिळवा, प्रारंभ बटणावर क्लिक करा, विंडो चालू असताना धाव दाबा, प्रकार प्रविष्ट करा आणि एंटर दाबा आणि शेवटी आवृत्ती दिसून येईल.\nTOS मॉनिटरिंग अॅप मॅक ओएस मॅवरिक्स, योसमेट आणि मॅक ओएस कॅपिटनसह सुसंगत आहे. आता एमएसी आवृत्ती तपासा, डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश मिळवा, ऍपल चिन्हावर क्लिक करा, \"या मॅकबद्दल\" दाबा आणि आपल्याकडे Mac आवृत्ती असेल.\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathigrapes-agrowon-maharashtra-10322?tid=149", "date_download": "2019-01-19T11:35:45Z", "digest": "sha1:SPUUR7J5P6WSW6KMDU2PWRMCXT7TVFBD", "length": 19134, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,grapes , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो\nडॉ. एस. डी. सावंत\nशनिवार, 14 जुलै 2018\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी काेसळतील. वातावरण सर्वसाधारणपणे ढगाळ राहील. सोमवार(ता. १६ )नंतर नाशिक, पुणे भागामध्ये पावसाचे चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे. जास्त पावसाची शक्यता आहे.\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी काेसळतील. वातावरण सर्वसाधारणपणे ढगाळ राहील. सोमवार(ता. १६ )नंतर नाशिक, पुणे भागामध्ये पावसाचे चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे. जास्त पावसाची शक्यता आहे.\nसध्याच्या या वातावरणामध्ये भुरी व डाऊनी या दोन्ही रोगांचा धोका कमी-जास्त प्रमाणात राहू शकतो. ज्या ठिकाणी रिमझिम पाऊस बऱ्याच वेळा पडत असेल व नवीन फुटी वाढत असतील, अशा ठिकाणी बुरशीजन्य करपा वाढण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये शक्य तेवढा खुडा करून वाढणाऱ्या फुटी कमी कराव्यात. जास्त काळ शेंडा वाढत राहिल्यास बुरशीजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये स्वतंत्रपणे किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.\nदोन्ही बुरशीनाशके मिसळून फवारल्याने बुरशीजन्य करपा रोगाबरोबर डाऊनी मिल्ड्यूचा धोकाही कमी होऊ शकेल.\nशेंडा थांबलेल्या बागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशके वापरणे शक्य आहे. (उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर, किंवा कॉपर हायड्राॅक्साईड १.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा बोर्डो मिश्रण अर्धा टक्के). पाऊस अधूनमधून पडत असल्यास व पाने जास्त वेळ ओली राहत नसल्यास ढगाळ वातावरणामध्ये भुरीसुद्धा वेगाने वाढते. भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. सल्फर हे ताम्रयुक्त बुरशीनाशकांबरोबर मिसळून फवारणेही शक्य आहे.\nरिमझिम पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळेस पानांमध्ये पोटॅशची कमतरता पाहावयास मिळेल. पोटॅशच्या कमतरतेमुळे पानांच्या वाट्या होतात. वाट्या झालेल्या बागेमध्ये भुरी वाढते. भुरी वाढू नये, यासाठी पोटॅशची कमतरता ठीक करणे आवश्यक आहे. यासाठी एसओपी (०-०-५०) २ ते ३ ग्रॅम किंवा मोनो पोटॅशिअम फॉस्फेट २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. ही फवारणी सल्फरसोबतही देता येईल. या फवारणीमुळे झाडाची प्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे भुरीचे नियंत्रण चांगले मिळते.\nट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस एक लिटर किंवा एक किलो प्रति एकर प्रमाणामध्ये ड्रिपमधून सोडावे. जमिनीमध्ये या जैविक नियंत्रणाच्या बुरशी चांगल्या प्रकारे वाढल्यास झाडामध्ये आंतरिक प्रतिकारशक्ती जास्त वाढते. परिणामी बागेतील रोगांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते.\nज्या बागांमध्ये ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके (उदा. मायक्लोब्युटॅनील, टेट्राकोनॅझोल, हेक्साकोनॅझोल इ.) किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशके वापरलेली नसतील, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. किंवा बॅसीलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणे शक्य आहे. बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे जैविक नियंत्रण घटक अपेक्षेप्रमाणे वाढणार नाहीत. बागेमध्ये बुरशीनाशके वापरली गेलेली असल्यास त्यावर कायटोसॅन (२ ते ३ मिली प्रति लिटर) फवारावे. त्यानंतर जैविक घटकांचा वापर केल्यास त्यांचा संपर्क बुरशीनाशकांबरोबर लगेच येणार नाही. त्यामुळे सध्याच्या जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणामध्ये जैविक नियंत्रण घटक कॅनोपीमध्ये चांगल्या रीतीने वाढू शकतील. याचबरोबर कायटोसॅनसुद्धा भुरीचे काही प्रमाणात नियंत्रण करू शकते.\n(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)\nद्राक्ष विभाग sections पुणे ऊस पाऊस\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nथंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....\nथंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...\nभुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...\nनियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...\nफळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...\nमोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे... मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये ���ळ...\nनिरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...\nडाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...\nपेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भावसध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत...\nरुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....\nकेळी सल्ला : थंडीचा परिणामसद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nडाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...\nसंत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nअभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-save-goat-heatwave-7511", "date_download": "2019-01-19T11:37:30Z", "digest": "sha1:6BTUXCKODE27RHB57W42AAHZAX24ORQK", "length": 20125, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, save goat from heatwave | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या अाहाराचे अाणि अारोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्‍यक अाहे.\nउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठ�� शेळ्यांच्या अाहाराचे अाणि अारोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्‍यक अाहे.\nउन्हाळ्यामध्ये शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. असला तरी योग्य प्रमाणात नसतो. त्यामुळे शेळ्यांना आवश्‍यक असे पोषणतत्त्वे मिळत नाहीत. बहुतांश शेळीपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून अाल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात. या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो. त्यामुळे आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक शेळ्यांना मिळतीलच हे सांगता येत नाही.\nशेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता असते.\nउपलब्ध हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत. म्हणून चाऱ्यामध्ये इतर घटकांचा वापर करावा जसे की क्षार मिश्रण, प्रतिजैविके इ.\nचाऱ्यासोबत विकरांचा वापर केल्यास चाऱ्याची पचनीयता वाढते. त्यामुळे शरीराला पौष्टिक घटक मिळून मांस उत्पादन वाढण्यास मदत होते.\nप्रोबायोटिक्‍सच्या वापरामुळे ओटीपोटाला आवश्‍यक असणारे सूक्ष्म जीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते.\nअाहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.\nउन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते.\nशेळ्यांना सकाळी लवकर (६ ते ९) किंवा (रात्री ५ ते ७) या वेळेत चरण्यासाठी सोडावे. चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधावे.\nचरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घातलेला उत्तम. उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते.\nशेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.\nगोठ्यातील जागा स्वच्छ असावी. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.\nउन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा किंवा जास्त जागा उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही.\nगोठ्याभो���ती उंच सावली देणारी झाडे असल्यास गोठ्यातील व गोठ्याभोवतीचे वातावरण थंड राहते.\nउन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्‍यक आहे.\nज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी.\nआंत्रविषार ः वर्षातून एकदा एप्रिलमध्ये (दोन मात्रा पंधरा दिवसांच्या अंतराने द्याव्यात.)\nलाळ्या व खुरकूत ः मार्च किंवा एप्रिल महिन्यात.\nघटसर्प ः वर्षातून एकदा मार्च-एप्रिल महिन्यात.\nलसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर इलेक्‍ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही.\nउन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक करताना पुढील काळजी घ्यावी.\nशेळ्यांची वाहतूक कमीत कमी अंतरावर करावी.\nट्रकमध्ये शेळ्या वाहून नेताना वाहनामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.\nउन्हाळ्यामध्ये शेळ्यांची गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात लांबवर वाहतूक कमी करावी.\nवाहतुकीवेळी वाहन ठराविक अंतरावर थांबवून शेळ्यांची पाहणी करावी.\nवाहन थांबवल्यानंतर शेळ्यांना पुरेसा चारा अाणि पाणी द्यावे.\nसंपर्क : डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५\n(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nउष्माघात लसीकरण vaccination पशुवैद्यकीय\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nगाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%82", "date_download": "2019-01-19T09:59:19Z", "digest": "sha1:EG62UT35OLPOU5WZA6Z2UZAJU6CGJQYD", "length": 4297, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुंतोकू - विकिपीडिया", "raw_content": "\nसम्राट जु���तोकू (जपानी:順徳天皇) (२२ ऑक्टोबर, इ.स. ११९७ - ७ ऑक्टोबर, इ.स. १२४२) हा जपानचा ८४वा सम्राट होता. हा इ.स. १२१० ते इ.स. १२२१पर्यंत सत्तेवर होता.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११९७ मधील जन्म\nइ.स. १२४२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-01-19T11:07:31Z", "digest": "sha1:23KWNALYBMY7XGON3LSSDOH37SNH6JFU", "length": 3655, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ सेलिंग - विकिपीडिया", "raw_content": "\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5631622458128391134&title=Voonik%20launched%20unique", "date_download": "2019-01-19T11:13:35Z", "digest": "sha1:LSZO33WZQACCNQTLHR76O7O76Z36GKAS", "length": 7931, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "वूनिकचे ‘द क्वीन्स कलेक्शन’", "raw_content": "\nवूनिकचे ‘द क्वीन्स कलेक्शन’\nमुंबई : भारतीय फॅशन क्षेत्रातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वूनिक डॉटकॉमने उत्सवी हंगामासाठी ‘द क्वीन्स कलेक्शन’ हे विशेष पारंपरिक दागिन्यांचे कलेक्शन सादर केले आहे.\nसध्या फॅशनच्या बाजारपेठेत दागिन्यांच्या ट्रेंड्समध्ये अमूलाग्र बदल होत आहेत, पारंपरिक दागिन्यांना पुन्हा वैभव प्राप्त होत आहे. हा कल लक्षात घेऊन अतिशय सुंदर अशा दागिन्यांचा ��जराणा त्यांनी पेश केला आहे. यामध्ये महिलांकरिता सुखी सबलाईम गोल्ड प्लेटेड चोकर नेकलेस, आकर्षक पर्ल्स व्हाईट कलर नेकलेस सेट, गोल्ड प्लेटेड बांगड्या, युबेला ज्वेलरी पारंपरिक गोल्ड प्लेटेड फॅन्सी पार्टी वेअर झुमका, युबेला ज्वेलरी, पारंपरिक गोल्ड प्लेटेड ज्वेलरी तसेच; पारंपरिक अँटिक मरून कुंदन सेट आदींचा समावेश आहे.\nसुखी सबलाईम गोल्ड प्लेटेड चोकर नेकलेस हा तांबे या धातूपासून तयार करण्यात आला असून अँटिक फिनिशिंगसह या दागिन्याला पारंपरिक रूप देण्यात आले आहे. स्वराज शॉपमधील आकर्षक आणि अप्रतिम पर्ल्स व्हाईट कलर नेकलेस सेट तांब्याच्या धातूपासून बनविलेला असून टिकाऊ आणि त्वचेला अनुकूल असणारा आहे. गोल्ड प्लेटेड बांगड्या तुमच्या पारंपरिक वॉर्डरोबमधील आकर्षक बांगड्यांची भर घालतील.\nयुबेला ज्वेलरी पारंपरिक गोल्ड प्लेटेड फॅन्सी पार्टी वेअर झुमका / झुमकी कोणत्याही प्रसंगासाठी योग्य असे स्टायलिश आणि ट्रेंडी दागिने आहेत. तर पारंपरिक अँटिक मरून कुंदन सेटचा बेस तांब्याचा असून त्यावर काळ्या आणि सोनेरी रंगाचा मुलामा देण्यात आला आहे.\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T11:18:17Z", "digest": "sha1:45HQBEADZMDJSW7K3FYPA7QVKOVBGOHX", "length": 3690, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/glory-nature-tadoba-wild-animals-need-be-born-and-relation-nature/", "date_download": "2019-01-19T11:25:41Z", "digest": "sha1:526KTE4MSUZNJQG5Q65AD35NNZRBGI3A", "length": 33925, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Glory Of Nature Tadoba; Wild Animals Need To Be Born And Relation With Nature | निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nशीधापत्रिका धारकांच्या जेवणातून ‘वरण’ गायब; शासकीय धान्य गोदामात तूरदाळ उपलब्ध नाही\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआ���ोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहाल��ाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nया अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nनाशिक : प्रशांत खरोटे, आॅनलाइन लोकमत - वन्यजीव छायाचित्रणासाठी ताडोबा माझा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाने ताडोबा ओळखले जाते. ताडोबाने कधी आजपर्यंत निराश केले नाही. यावेळेस ताडोबा सफारीचा भन्नाट अनुभव माझ्या शिदोरीमध्ये जमा झाला.\nएक नव्हे दो नव्हे तर तब्बल पाच दिवसांत सहा सफारी मी माझ्या छायाचित्रकार मित्रांच्या साथीने ताडोबाच्या पुर्ण केल्या. ताडोबा अभयारण्य पट्टेरी वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिध्द आहे. ‘अभयारण्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. भय नसलेले आरण्य अशा या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.\nताडोबा हे वाघ, सांबर, मगर, वानर, हरिण यांसारख्या विविध वन्यजीव प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. याबरोबरच पक्ष्यांचेही विविध प्रकार ताडोबामधील जैवविविधता सांगून जाते. ताडोबाची सफारी माझ्यासाठी नेहमीच रोमांचकारी ठरली आहे. ‘तारा’ बाळांतीण झाली असे समजले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ही शुभवार्ता कानावर येताच माझी पावले ताडोबाच्या दिशेने वळाली. बाळांतीण झालेली वाघाची मादी व तिचे छावे ताडोबाच्या अभयारण्यात मला बघा���ला मिळाले.\nजणू ही ‘तारा’ आपल्या छाव्यांना अभयारण्याची ओळखच करुन देत असावी, अशी मनसोक्त बागडत होती. कारण या अभयारण्याच्या ओळखीनंतर त्यांना तेथे आपल्या भक्ष्याच्या शिकारीचे प्रशिक्षण घ्यायचे होेते. त्यामुळे त्या प्रदेशाची ओळख असणे तितकेच गरजेचे होते. त्यामुळे ही वाघीण आपल्या बछड्यांना अभयारण्याच्या वाटांवर फिरवत होती. त्यामुळे ही वेळ आमच्यासाठी एक पर्वणीपेक्षा कमी नव्हती. कारण वाघीण आपल्या बछड्यांसमवेत ताडोबामधील पायवाटेने फिरताना आढळणे हा एक वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अमुल्य व दुर्मीळ क्षण असतो. मी अनुभवलेले ताडोबा आणि त्याचे सौंदर्य टिपलेल्या काही छायाचित्रांच्या माध्यमातून लोकमत आॅनलाईनच्या वाचकांपुढे ठेवत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nTadoba Andhari Tiger ProjectNashikTigerताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पनाशिकवाघ\nअवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम\nघरफोडी करणारी टोळी अटकेत\nबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nगँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात\nहल्ला केला बिबट्याने; नोंद झाली कुत्र्याची\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nनाशिक महापालिकेत बस कंपनीच्या ठरावावरून गदारोळ\nतुकाराम मुंढे यांच्या व्देषाने पछाडले नाशिक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना\nकादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार\nमालेगाव तालुक्यात तिघा शेतकऱ्यांची आत्महत्या\nअपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nमाहिती अधिकारांतर्गत अर्ज केला अन् उत्तराऐवजी मिळाले कंडोम\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Financial-crisis-on-the-sugar-industry/", "date_download": "2019-01-19T10:13:48Z", "digest": "sha1:NICJPHTA7KJY3ECE7OIG4R7TBBZYMJMZ", "length": 9283, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखर उद्योगावर आर्थिक अरिष्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › साखर उद्योगावर आर्थिक अरिष्ट\nसाखर उद्योगावर आर्थिक अरिष्ट\nकौलव : राजेंद्र दा. पाटील\nसाखरेसह उपपदार्थांच्या दरातील घसरगुंडी, दिवसागणिक घटत जाणारे साखरेचे मूल्यांकन, ठप्प झालेली साखर विक्री, ऊस दराची जीवघेणी स्पर्धा, ऊसतोडणी-ओढणी यंत्रणेअभावी उडालेला बोजवारा, यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामात अभूतपूर्व आणीबाणी निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांचे अर्थचक्रच ठप्प होण्याचा धोका आ ��ासून उभा असून, साखर कारखाने चालवायचे कसे असा उद्विग्‍न सवाल साखर उद्योगातून विचारला जात आहे.\nदेशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी 35 ते 38 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. साखर उद्योगातून विविध करांपोटी राज्य-केंद्र शासनाच्या तिजोरीत राज्यातून सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये जातात. तरीही साठी ओलांडलेला हा उद्योग आजही आर्थिक अरिष्टात गटांगळ्या खात आहे. यावर्षी राज्यात उसाचे बंपर पीक असल्याने हंगामासमोरील अडचणी अगोदरच गडद झाल्या होत्या. यावर्षी राज्यात सर्वत्र ऊसतोडणी मजुरांच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.\nऊस वेळेवर जात नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. हंगामाच्या सुरुवातीला ऊस दरासाठी आंदोलन होऊन एफ.आर.पी. अधिक दोनशे रुपये दोन टप्प्यात, असा तोडगा निघाला होता. मात्र, अनेक कारखान्यांनी जादा ऊस गाळपासाठी सर्वच दर एकरकमी देण्याची चलाखी दाखवली होती. हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3,500 ते 3,750 रुपयांदरम्यान होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत साखर दरात वेगाने घसरण झाली आहे. हाच दर आता प्रतिक्‍विंटल 2,950 पर्यंत खाली आला आहे. दर घसरल्यामुळे राज्य बँकेने मूल्यांकनही घटवले आहे. आता मूल्यांकन 2,970 रुपयांपर्यंत खाली आणल्याने कारखान्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गहिरे झाले आहे.\nमूल्यांकनानुसार मिळणार्‍या रकमेतून केवळ 85 टक्के रक्‍कम हातात पडते. त्यातून ऊस बिल, प्रशासन खर्च, देखभाल-दुरुस्ती खर्च व जुन्या कर्जांचे हप्‍ते भागवायचे कसे या विवंचनेत साखर कारखानदार सापडले आहेत. व्यापारीही साखर उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोदामे फुल्ल झाली आहेत. साखर विक्रीच ठप्प झाल्याने व अनेक कारखान्यांकडे गेल्या हंगामाची साखर शिल्लक असल्याने कारखाने व्याजाच्या बोजाखाली दबले जात आहेत.\nमूल्यांकन घटल्यामुळे ऊस दरासाठी केवळ 1,750 ते 2,000 रुपयेच शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे ठरलेला दर देण्यासाठी कारखान्यांना प्रतिटन 700 ते 1,200 रुपयांचा अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखाने शेकडो कोटींच्या शॉर्ट मार्जिनच्या विळख्यात सापडले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला मळी, बगॅस व मोलॅसिसचे दरही चांगले होते. मात्र, उत्पादन वाढल्यानंतर त्यांच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. मोलॅसिस प्रतिटन 4,200 वरून 3,500 रुपये व बगॅस प्रतिटन 2,300 रुपयांवर���न 1,800 रुपये, तर मळी प्रतिटन 250 ते 300 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कारखान्यांसमोरील संकटात भर पडली आहे.\nआर्थिक उलाढालच ठप्प होत आली असून, अनेक कारखान्यांची डिसेंबरमधील ऊस बिलेच थकीत आहेत. सन 2002-2003 व 2003-2004 च्या हंगामात लोकरी माव्याच्या संकटामुळे राज्यातील साखर उद्योग अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला होता. त्यापेक्षाही यंदाचे आर्थिक आणीबाणीचे संकट भीषण बनले आहे. राज्य व केंद्र शासनाने या संकटातून मार्ग काढण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज असतानाही शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने साखर उद्योगात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Home-Damage-In-Stone-Blasts-In-Ratnagiri/", "date_download": "2019-01-19T10:34:41Z", "digest": "sha1:HAXGYV2HOWMG6A4ILV6BNPYUW72EFQ66", "length": 5890, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देऊड-चिंचवाडीत सुरुंगामुळे घरांना तडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › देऊड-चिंचवाडीत सुरुंगामुळे घरांना तडे\nदेऊड-चिंचवाडीत सुरुंगामुळे घरांना तडे\nबहुचर्चित जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील देऊड येथील बोगद्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगामुळे चिंचवाडीतील दहा ते बारा घरांना तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nजयगड-डिंगणी रेल्वे मार्गावर देऊड येथून बोगदा काढण्यात येत आहे. यापूर्वीही मोठ्या क्षमतेचे सुरुंग स्फोट करण्यात आले होते. त्यावेळी देऊड-घाणेकरवाडी व चिंचवाडीमध्ये घरांना धक्के बसले होते. यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप निर्माण होईल म्हणून पोलिसांनी ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी अधिक शक्‍तिशाली सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका चिंचवाडीतील दहा ते बारा घरांना बसला आहे.\nजयगड-डिंगणी रेल्वे मा��्ग अनेक ग्रामस्थांच्या मुळावर आला आहे. या प्रकल्पाविरोधात आवाज उठवणार्‍यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nया रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या करारामध्ये नमूद केलेल्या सुविधांबाबतही जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाचे विकासक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आता उघडपणे होऊ लागला आहे. या गळचेपी विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार आता ग्रामस्थ करत आहेत. त्यांच्या आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट होईल, असे सांगण्यात येतआहे.\nशक्‍तिशाली सुरुंगांवर नियंत्रण नाही...\nरेल्वे मार्गाच्या बोगद्यांसाठी लावण्यात येत असलेले सुरुंग हे शक्‍तिशाली असून यावर जिल्हा प्रशासन अथवा पोलिसांचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या शक्‍तिशाली सुरुंगांमुळे घरांचे होत असलेले नुकसान भरून कोण देणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या शक्‍तिशाली सुरुंगांमुळे घरांचे होत असलेले नुकसान भरून कोण देणार त्याचबरोबर ही घरेही ढासळणार आहेत. ती कधीही पडून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/people-show-black-flag-to-guardian-minister-dipak-kesarkar-in-wengurla/", "date_download": "2019-01-19T10:45:42Z", "digest": "sha1:WPPYGN7HDWRCEWZXJ7YWGIAF6OAHLYY4", "length": 4082, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेंगुर्लेत पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वेंगुर्लेत पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे\nवेंगुर्लेत पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे\nवेंगुर्ले येथे शनिवारी आलेले पालकमंत्री ना. दीपक केसकर वाळू व्यावसायिकांकडे पाठ फिरवून निघून गेले. त्याच्या निषेधार्थ वाळू व्यावसायिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. याप्रकरणी पोलिसांनी 13 वाळू व्यावसायिकांंना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले.\nवेंगुर��ले तालुक्यातील अणसूर, मोचेमाड खाडीतील वाळू उपसा टेंडर पद्धतीने लिलावात घेऊन शासनाला 3 कोटी रुपयांचा महसूल देऊ केला आहे. मेरी टाईम बोर्डाच्या परवानगीने केल्या जाणार्‍या वाळू उपसाबाबत गोव्यातील उद्योगपतीने न्यायालयात हरकत घेतली आहे. त्याला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. अणसूर व मोचेमाड गावातील वाळू व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती 50 ते 60 वाळू व्यावसायिकांनी दिली.संपूर्ण जिल्ह्यात एकमेव मोचेमाड खाडीतील वाळू उपशाला विरोध केला गेला आहे. याचा फटका वाळू व्यवसायिकांना बसला आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Sajjangad-step-danger-path-in-Parali-satara/", "date_download": "2019-01-19T11:18:01Z", "digest": "sha1:MIKBQUCZ2VFDPPCJNH5OKBI6BXWPWV6T", "length": 9361, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सज्जनगड पायरी मार्गाचे अस्तित्व धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सज्जनगड पायरी मार्गाचे अस्तित्व धोक्यात\nसज्जनगड पायरी मार्गाचे अस्तित्व धोक्यात\nपरळी : सोमनाथ राऊत\nछत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केलेला परळीचा किल्ला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने सज्जनगड झाला. इतिहास काळात या गडावर जाण्यासाठी परळी गावातूनच मार्ग होता. ज्या मार्गावर छत्रपती, समर्थांची तसेच हजारो शूर मावळे व समर्थ भक्तांची पायधूळ झडली तो पायरी मार्ग आता काळाच्या ओघात हरवत चालला आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत वन विभागाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.\nठोसेघर धबधबा, कास पुष्प पठार, भांबवलीचा वजराई धबधबा या परिसराचा विकास करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला. प्रतापगडासाठीही वन विभागाने पुढाकार घेतला. मात्र, सज्जनगड किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी वन विभाग गप्प का असा प्रश्‍न इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटक उपस्थित करत आहेत.\nसज्जनगडावर जाण्यासाठी पूर्वी परळी गावातूनच वाट होती. इतिहास काळात या मार्गाचाच वापर केला जात असे. ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष करत समर्थ रामदास स्वामी याचमार्गे भिक्षेसाठी परळी खोरे पादाक्रांत करत उरमोडीच्या डोहातून मोठमोठ्या हंड्यातून याच मार्गे गडावर पाणी नेले जाई. 1950 साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाल्यानंतर प.पू. श्रीधर स्वामी यांनी या मार्गावर चुनखडी व दगडातून 800 पायर्‍या बांधल्या. काळाच्या ओघात गजवडीमार्गे गडावर जाण्यासाठी गाडीरस्ता करण्यात आला. गडावर वाहनतळ झाले. त्यामुळे जुन्या पायरी मार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. पायरी मार्गावर विसाव्यासाठी बांधलेले शेड आता नावापुरते राहिले आहे.\nया मार्गावरून आजही परळी व परिसरातील भाविक गडावर जातात. त्यामुळे या मार्गाचा वापर अद्यापही सुरू आहे. तरीदेखील गाडी रस्त्यांमुळे या मार्गावरील वर्दळ कमी झाल्याने या मार्गावरील विसावा शेडचा पत्रा व लोखंडी अँगल चोरीस गेले आहेत. दुरूस्तीच्या अभावामुळे अनेक पायर्‍या गायब झाल्या आहेत. काही ठिकाणी तर पायर्‍याअभावी हा मार्ग धोकादायक झाला आहे. आजही परळी परिसरातील काही गावातील शाळांच्या सहली याच मार्गे गडावर जात असतात. दासनवमी उत्सव काळात परिसरातील गावांमधून शेकडो भाविक यामार्गे गडावर जात असतात. दासनवमी उत्सव काळात परळी ग्रामपंचायतीतर्फे या मार्गावर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. तसेच ही दुरूस्ती करतानाच या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय, धोकादायक ठिकाणी रेलिंग उभारणे आवश्यक आहे. तसे घडले तरच छत्रपती, समर्थांची पायधूळ झडलेल्या या मार्गाचे जतन होईल. हा मार्ग वन विभागाच्या ताब्यात येत असल्याने वन विभागानेच या कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.\nवनमंत्र्यांशी चर्चा करणार : आ. शिवेंद्रराजे भोसले\nसज्जनगड पायरी मार्ग हा ऐतिहासिक आहे. पर्यटनस्थळे सुशोभिकरणासाठी वन विभाग निधी उपलब्ध करून देत आहे, हे कौतुकास्पद आहे. मात्र, जुनी इतिहासकालीन पर्यटनस्थळे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. ऐतिहासिक पायरी मार्गाचे जतन करणे आवश्यक आहे. या मार्गावर पाणपोई, बैठक व्यवस्था, वृक्ष लागवड, पायर्‍यांची दुरूस्ती, वन्यप्राणी, पक्षी यांचे फलक लावून या म���र्गाचे सौंदर्य वाढवले पाहिजे. मी स्वत: या गोष्टींचा पाठपुरावा करणार असून वनमंत्र्यांबरोबर बैठकीचे नियोजन करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mahadev-jankar-talking-fisherman-sindhururg-47026", "date_download": "2019-01-19T11:07:55Z", "digest": "sha1:46KVGOC4OWJMYDWH3YXPNCZVTK5H6TZN", "length": 16779, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahadev jankar talking fisherman in sindhururg मच्छीमार वादाचे 'मोहोळ' जानकरांनी उठविले | eSakal", "raw_content": "\nमच्छीमार वादाचे 'मोहोळ' जानकरांनी उठविले\nसोमवार, 22 मे 2017\n“मत्स्योद्योगमंत्री जानकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याचा सल्ला पारंपारिक मच्छीमारांना दिला आहे. तो पाळायला आम्ही तयार आहोत. फक्त त्यांनी समुद्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून मासे तयार करून दाखवावेत.”\n- रविकीरण तोरसकर, सदस्य, नॅशनल फिश वर्कर फोरम\nसावंतवाडी: पारंपारिक आणि आधुनिक मच्छीमारांमधील वादाच्या बसलेले मोहोळ दगड मारून उठविण्याचे काम मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी सिंधुदुर्गात येऊन केले आहे. यामुळे मत्स्य हंगामाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा मच्छीमारांमधील वादात राजकारण घुसण्याची चिन्हे आहेत.\nमच्छीमार हा सिंधुदुर्गातील राजकारणावर प्रभाव टाकणारा घटक मानला जातो. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात सागरी तालुक्यांचा पर्यायाने मच्छीमारांचा समावेश आहे. त्यामुळे ही मते कायमच निकालावर प्रभाव टाकणारी ठरली आहेत. यात साधारण पारंपारिक आणि पर्ससीन, मिनीपर्ससीन, ट्रॉलर्सव्दारे मासेमारी करणारे (आधुनिक) असे दोन गट आहेत. यातील पारंपारिक मच्छीमारांची संख्या 75 टक्केच्या दरम्यान तर इतरांची संख्या कमी असली तरी आर्थिक क्षमता जास्त आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना नेमकी कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्‍न नेहमीच पडतो. आक्रमक नेतृ���्व म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही कधी उघडपणे एका गटाची बाजू घेतली नाही. त्यातही पारंपारिक मच्छीमारांना थेट विरोधाचे धाडस फारसे कोणी दाखविले नाही. तरीही श्री. राणे आणि विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर पर्ससीन, मिनीपर्ससीनधारकांची बाजू घेतल्याचे आरोप अनेकदा झाले. त्याचा थोडाफार प्रभाव निवडणुकीतही दिसला. मात्र गेल्या आठवड्यात दोन दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मत्स्योद्योगमंत्री जानकर यांनी थेट पारंपारिक मच्छीमारांचा रोष ओढवून घेतला. त्यांनी पहिल्या दिवशी मिनीपर्ससीन मासेमारीचे क्षेत्र असलेल्या निवतीला भेट देत स्वतः मिनीपर्ससीन करणार्‍या बोटीतून मासेमारीचा आनंद घेतला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मालवणात आढावा बैठक घेवून दोन्ही ठिकाणी मच्छीमारांनी आधुनिक तंत्रज्ञान स्विकारावे असे जाहीर करून टाकले. मालवणात पारंपारिक मच्छीमारांच्या नेत्यांनी त्यांच्या समोरच आंदोलन केले. मात्र त्यांची बाजूही जानकर यांनी ऐकून घेतली नाही.\nयामुळे मच्छीमारांमधील वादाचे बसलेले मोहोळ पुन्हा उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यात अधिकृत मिनीपर्ससीननेट धारकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नव्याने परवाने देणे बंद आहे. समुद्रात अनधिकृतरित्या मात्र दीडशे ते दोनशे मिनीपर्ससीननेट सुरू आहेत. शिवाय मत्स्यदुष्काळाची स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याचा जानकर यांचा सल्ला मच्छीमारांनाही बुचकळ्यात टाकणारा आहे.\nगेल्या चार ते पाच वर्षात पारंपारिक आणि पर्ससीननेट मच्छीमारांचा वाद हातघाईवर आला होता. तो या हंगामात बर्‍यापैकी थांबला होता. आता हंगामाच्या शेवटी मत्स्योद्योग मंत्र्यांच्या या दौर्‍याने पुन्हा असंतोषाचे चित्र निर्माण झाले आहे. यावरून राजकीय रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत.\nसमुद्रात चालते राजकीय शक्तीप्रदर्शन\nमच्छीमारांच्या दोन गटामधील वाद गेल्या काही वर्षात विकोपाला गेले. त्यामुळे या गटांनी आपल्याला पाठबळ मिळावे म्हणून काही वजनदार नेते आणि पक्षांच्या जवळ जाणे पसंत केले. याचे पडसाद समुद्रात मासेमारीवेळीही दिसत आहेत. मासेमारीला जाताना नौकांवर विविध पक्षाचे झेंडे लावले जातात. यात शिवसेना, भाजप, काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांच्या झेंड्यांचा वापर होतो.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/article/reservations-should-be-but-how/amp_articleshow/65594067.cms", "date_download": "2019-01-19T11:05:05Z", "digest": "sha1:WKYBORNJFGSJEH2XZ5NLOLCJO3HUDWQO", "length": 18523, "nlines": 77, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Article News: reservations should be ... but how? - आरक्षण असावे... पण कसे? | Maharashtra Times", "raw_content": "\nआरक्षण असावे... पण कसे\nआरक्षण लागू असणाऱ्या जातींची यादी बघितल्यास काही विशिष्ट जातीच अधिकाधिक प्रगत होत आहेत, हे कळते. या अनुषंगाने पुन्हा एकदा 'भारित सूचीकरण' प्रणालीवर चर्चा हवी. त्यातूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्नही साकार होईल...\nआरक्षण लागू असणाऱ्या जातींची यादी बघितल्यास काही विशिष्ट जातीच अधिकाधिक प्रगत होत आहेत, हे कळते. या अनुषंगाने पुन्हा एकदा 'भारित सूचीकरण' प्रणालीवर चर्चा हवी. त्यातूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्नही साकार होईल...\nविद्यमान आरक्षण प्रणालीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत २४ ऑगस्ट २०१८ च्या महाराष्ट्र टाइम्स व टाइम्समध्ये वाचले. त्यात एक वाक्य सूचक होते, 'आयएएस ऑफिसरच्या नातवालाही आरक्षणाचा लाभ मिळायला हवा का' नेमक्या याच विषयासाठी माझी धडपड सुरू आहे. मी 'भारित सूचीकरण प्रणाली' अथवा Weighted Indexing System बाबत सतत बोलतो, त्याचा हाच गाभा आहे. योग्य व्यक्तीपर्यंत आरक्षण पोहोचवायचे तर आरक्षणाचा कोटा, टक्केवारी, जातींची सूची.. यात काहीही बदल न करता फक्त आरक्षण देण्याच्या पद्धतीत बदल केले तर जातीतील आरक्षण जातीतील योग्य व्यक्तीपर्यंत नेता येईल. 'समानता' नव्हे आता आपल्याला गरज आहे 'समतेची' हे लक्षात घ्यायला हवे. या अनुषंगाने पुन्हा एकदा 'भारित सूचीकरण' प्रणालीवर चर्चा हवी. प्रसार माध्यमांनी हा विषय चर्चेस घेतला तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करता येईल.\nघटना लिहिताना त्यांचे स्वप्न होतं 'समतेचं'- सामाजिक आणि शैक्षणिक समतेतून जातीयवाद संपविण्याचं. आरक्षणाचा मूळ उद्देश आहे आरक्षित जातीतील सर्वांधिक मागास व्यक्तीला संधी व लाभ मिळवून देणं आणि त्याचं मागासलेपण दूर करणं. ७० वर्षात हे उद्दिष्ट साध्य झाले का आरक्षण लागू असलेल्या जाती-जमातीतील केवळ जवळपास १० टक्के निवडक नागरिकच आरक्षणाचा लाभ उचलतात. त्याच जाती-जमातीतील ९० टक्के नागरिक मात्र आरक्षणापासून वंचित राहतात.\nआरक्षण लागू असणाऱ्या जातींची यादी बघितली की लक्षात येते कि त्या यादीतील काही विशिष्ट जातीच - ज्या आधीच प्रगत होत्या - त्याच अधिकाधिक प्रगत होत आहेत. ओबीसीमध्ये एक हजारहून अधिक जाती आहेत. केंद्रात बघाल तर यातील 'यादव' हेच आरक्षणाचा लाभ पुरेपूर घेऊ शकले. अश्या प्रगत जातींच्या स्पर्धेत ओबीसीमधील इतर जाती टिकू शकत नाहीत. ओबीसीतील एकजण मला खेदाने म्हणाला ' आता आमच्या ओबीसींमध्येही सवर्ण ब्राह्मण तयार झाले आहेत. त्यांच्यामुळे आम्ही मागे राहिलो'. हे त्याचे वाक्य आरक्षण वाटपाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.\nवर्तमान आरक्षण प्रणाली एका मूलभू��� समजावर आधारित आहे. अनुसूचित जातीत येणाऱ्या सर्व जाती एकसमान मागासलेल्या आहेत असे समजले जाते. तसेच अनुसूचित जमाती व ओबीसी (ज्यात एक हजारांहून अधिक जाती आहेत.) बाबतही समजले जाते. एका जातीच्या अथवा जमातीच्या सर्व लोकांची मागास असण्याची पातळी सारखी कशी असेल असमानला समान मानून (Treating UNEQUAL as EQUALS) त्यांना समान संधी देणे हा अन्याय आहे; म्हणून आता समानता नव्हे तर समता हवी.\nमग आरक्षणच बंद करायचे का सामाजिक आरक्षण बंद करून सरसकट सगळ्यांना आर्थिक निकषांवर ते द्यायचे का सामाजिक आरक्षण बंद करून सरसकट सगळ्यांना आर्थिक निकषांवर ते द्यायचे अजिबात नाही. सामाजिक आरक्षण बंद करायला नको. अनारक्षित लोकांनाही अयोग्य व्यक्तीस आरक्षण मिळाले तर मनातून वाईटच वाटलेले असते. दोन उदाहरणे बघू या..\nविश्वास व हरिदास हे दोघे बारावीत एका बाकावर बसणारे विद्यार्थी. दोघेही बारावी उत्तीर्ण आहेत. विश्वास अनारक्षित म्हणजेच खुल्या वर्गातील तर हरिदास आरक्षित वर्गातील उमेदवार. विश्वास ग्रामीण भागातला, शेतकऱ्याचा मुलगा तर हरिदास शहरात राहतो; आई-वडील दोघेही डॉक्टर. विश्वासला 'नीट' परीक्षेत हरिदासपेक्षा २५ गुण अधिक मिळाले. मात्र, हरिदासला आरक्षित वर्गातून मेडिकलला प्रवेश मिळाला. विश्वासला मिळाला नाही. विश्वासला प्रश्न पडतो की, 'हरिदास कुठल्या दृष्टीने मागास आहे त्याची सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक पार्श्वभूमी माझ्यापेक्षाही चांगली आहे. मला त्याच्यापेक्षा २५ गुण जास्त आहेत पण तरी त्याला प्रवेश मिळाला. मला नाही..' आणि विश्वासला हरिदासबद्दल मनात राग व द्वेष उत्पन्न झाला.\nआता हेच विश्वास आणि हरिदास आहेत. पण विश्वास सारखाच हरिदासही ग्रामीण भागातला, अशिक्षित शेतकऱ्याचा मुलगा. हरिदासला आरक्षित वर्गातून मेडिकलला प्रवेश मिळाला. विश्वासला मात्र नाही. विश्वासला थोडे वाईट वाटले पण हरिदासबद्दल राग वा द्वेषाची भावना निपजली नाही, कारण विश्वासला हे पटत होते की हरिदासही तेवढाच मागास आणि गरजू विद्यार्थी आहे.\nकुठल्याही जाती-जमातीच्या आरक्षण कोट्यास स्पर्श न करता आरक्षण नीतीत सुधारणा करण्याची गरज आहे. मी भारित सूचीकरणच्या (Weighted Indexing) तत्त्वाचा उपयोग करून काही सूचना तयार केल्या. आधारकार्ड व अन्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी सहज करता येईल. ही प्रणाली मार्क्स अथवा गुणांवर आधारित आहे. प्रत्येक मुद्द्यावर अधिक आणि उणे (ऋणात्मक) असे गुण दिले जातील. या गुणांवर आधारित ज्यांचा स्कोर सर्वांत कमी असेल (कधी कधी तो उणेही असू शकेल.) त्यांना आरक्षणात सर्वाधिक प्राधान्य मिळेल. कमी गुण मिळणे, याचा अर्थ अधिक मागास असणे असा आहे. हे गुणांक विविध निकषांवर आधारित असतील.\nशिक्षण - नगरपरिषद अथवा जिल्हापरिषद शाळेतून अथवा ग्रामीण भागातून शिक्षण झालेले असेल तर अश्या मुलांना वातावरण पोषक नसल्याने ज्यास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणून प्राधान्य मिळण्यासाठी त्यांना उणे/ ऋणात्मक गुण दिले जातील.\nपूर्वलाभ- आई वडिलांपैकी कुणीही याआधी आरक्षणाचा लाभ घेतलेला असेल तर प्लस (अधिक) गुण देऊन त्यांचा प्राधान्यक्रम कमी करण्यात येईल.\nपालकांची साक्षरता- मातापिता अशिक्षित असतील तर प्राधान्य मिळण्यासाठी उणे/ ऋणात्मक गुण दिले जातील.\nकुटुंबाचा व्यवसाय- एकाच आरक्षित वर्गातील (उदा. धनगर) शहरात स्थिर झालेले कुटुंब आणि भटका व्यवसाय करणारे कुटुंब (उदा. मेंढपाळ धनगर) यात भटक्या कुटुंबातील उमेदवारास उणे/ ऋणात्मक गुण दिले जावेत.\nअसे ११ निकष मी बनविले. या प्रणालीत गुणांक पद्धतीमुळे वारंवार प्रमाणपत्र बनवावे लागू शकते. पण तसं पाहिलं तर क्रिमी लेअर प्रमाणपत्रही आज वेळोवेळी नवे बनवावे लागते. आधार कार्ड व सॉफ्टवेअरच्या मदतीने व माहिती वेब साईटवर टाकून हे सहज आणि पारदर्शकरित्या होऊ शकेल.\nया प्रणालीत कुठेही आरक्षणाचा कोटा अथवा टक्केवारी कमी करावी किंवा बदलवण्यातही यावी असे म्हटलेले नाही. सध्याच्या क्रिमी लेअर प्रणालीत अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती स्पर्धेत भागच घेऊ शकत नाही. मात्र भारित सूचीकरण पद्धतीत कुणीही स्पर्धेतून बाहेर काढले जाणार नाही. सर्वाधिक कमी अंक असणारी (सर्वाधिक मागास) व्यक्ती जर पात्रतेचे निकष पूर्ण करीत नसेल तर त्या जागेवर गुणांक अधिक असलेल्या पण त्याच आरक्षित वर्गातील व्यक्तीची निवड करता येईल. या प्रमाणे अतिमागास वर्गास योग्य संधी मिळाल्या तर अंत्योदयाचे स्वप्न साकारेल. मागासवर्गीयांची वेगळ्या वर्गीकरणाची मागणीही राहणार नाही. राजकारण जातीयवादावर चालतं, त्यामागची पार्श्वभूमीही लक्षात घ्यायला हवी. आरक्षणाचा वारंवार लाभ घेऊन जे खूप प्रगत झाले आहेत तेच 'पुढारी' मोर्च्यांना रसद पुरविण्याचे काम करतात. कारण आर���्षणाचा लाभ पुढे जाऊनही त्यांच्यासारख्या सामाजिक - शैक्षणिकदृष्ट्या प्रगत अश्या धनदांडग्यांनाच मिळणार असतो.\n(लेखक राज्यसभा खासदार व नेत्रतज्ञ आहेत. तसेच ते धनगर असून धनगर जमातीच्या आरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत.)\nभारताने मदत का नाकारली\nभारत-पाक चर्चा अवघड का आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4867244990791742639&title=Digital%20Gold%20for%20Jewellery%20shopping%20at%20CaratLane&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-01-19T10:02:24Z", "digest": "sha1:JLGNWVXQS7HTPVHBCSBT4IVZEI4X6FF5", "length": 12259, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना", "raw_content": "\n‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना\nनवी दिल्ली : ‘मोबिक्विक’चे ग्राहक आता आपल्या डिजिटल सोन्याला कॅरेटलेनमधून ऑनलाइन पद्धतीने भारतातील त्यांच्या कोणत्याही स्टोअरमधून दागिन्यांमध्ये बदलू शकत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या नवीन योजनेमध्ये ग्राहक त्यांच्या सोने शिलकीच्या बदल्यात आपल्या आवडीचे दागिने खरेदी करू शकतात. ही सुविधा सर्व अँड्रॉईड आणि आयओएस युजरसाठी उपलब्ध आहे. दिवाळीच्या विशेष ऑफरचा भाग म्हणून ‘मोबिक्विक’च्या ग्राहकांना त्यांच्या सोने शिलकीद्वारे दागिन्यांच्या खरेदीवर थेट एक हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवता येणार आहे.\n‘मोबिक्विक’ अॅपद्वारे डिजिटल स्वरूपातून भौतिक स्वरूपात सोन्याचे रूपांतरण तीन सोप्या टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे फक्त काही सेकंदात करता येईल. ‘मोबिक्विक’चे ग्राहक कॅरेटलेन स्टोअरला किंवा कॅरेटलेन वेबसाइटला भेट देऊन आपल्या डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात दागिने खरेदी करण्याची विनंती करू शकतात. ग्राहकांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि किती सोने रिडीम करायचे आहे त्याचे प्रमाण (ग्रॅममध्ये) द्यावे लागेल. कॅरेटलेनने व्यवहाराची प्रक्रिया सुरू केल्यावर ‘मोबिक्विक’च्या ग्राहकाला ओटीपी व व्यवहाराच्या रकमेचा एक एसएमएस मिळेल. कॅरेटलेनच्या कॅशियरला व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी दिल्यावर ग्राहकाच्या डिजिटल सोने शिलकीमधून तेवढ्या प्रमाणात सोन्याची कपात केली जाईल आणि कॅरेटलेनला हस्तांतरण केले जाईल. ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकाला वेबसाइटवर लॉगइन करून कॉल बॅकची विनंती करणे आवश्यक आहे.\n‘मोबिक्विक’��े मागच्या महिन्यात ‘सेफगोल्ड’च्या भागीदारीने आपल्या अॅपमध्ये डिजिटल सोने श्रेणीचा शुभारंभ केला होता. ‘सेफगोल्ड’ या डिजिटल मंचाद्वारे ग्राहकांना व्हॉल्टेड सोने खरेदी, विक्री आणि प्राप्त करण्याची सुविधा दिली जाते. ‘मोबिक्विक अॅप’च्या युजरना किमान एक रुपयांपासून ९९.५ टक्क्यांपर्यंत शुद्ध, २४ कॅरेट सोने व विक्रीचा पर्याय मिळतो.\nया विषयी बोलताना ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘या उत्सवाच्या सुरुवातीला सुरू केलेल्या आमच्या डिजिटल सोने श्रेणीमध्ये आम्हाला विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. सोने खरेदीसाठी दिवाळी हा सर्वात शुभ कालावधींपैकी एक समजला जातो. या भागीदारीद्वारे आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपांचे परिपूर्ण एकत्रीकरण सादर करीत आहोत, ज्यामध्ये ‘मोबिक्विक’चे ग्राहक त्यांच्या ‘मोबिक्विक अॅप’मधील डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात कॅरेटलेन स्टोअरमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करू शकतात. आम्ही ‘सोने’ श्रेणीवर फार मोठी भिस्त ठेवली आहे आणि या नवीन सुविधेला देखील ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो.’\n‘सेफगोल्ड’चे गौरव माथूर म्हणाले, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची ‘सेफगोल्ड’ शिल्लक रिडीम करण्याचा पर्याय प्रदान करून आनंदित आहोत, जी त्यांनी कॅरेटलेन वेबसाइट आणि स्टोअर्समध्ये ‘मोबिक्विक अॅप’द्वारे खरेदी करून जमा केली आहे. या प्रदात्यामुळे आमच्या ग्राहकांच्या सेफगोल्ड होल्डिंग्जला अधिक कार्यक्षमता लाभली आहे आणि यामुळे ‘सेफगोल्ड’ हे भारतातील एकमेव डिजिटल गोल्ड मंच व ‘मोबिक्विक’ एकमेव फिन्टेक मंच बनले आहे जे दागिन्यांच्या स्वरूपात सतत विनिमय प्रदान करतात.’\nTags: MobiKwikDigital GoldNew DelhiCaratLaneGourav MathurUpasana TakuSafegoldमोबिक्विकनवी दिल्लीसेफगोल्डगौरव माथूरउपासना टाकूप्रेस रिलीज\n‘मोबिक्विक’तर्फे तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती ‘मोबिक्विक’ ‘बूस्ट’द्वारे ९० सेकंदांत त्वरित कर्ज ‘मोबिक्विक’च्या कर्ज व्यवसाय प्रमुखपदी विनायक एन. ‘मोबिक्विक’द्वारे क्रेडीट कार्डचे पेमेंट मोबिक्विक ॲपवर तत्काळ कर्ज सेवा उपलब्ध\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5190680675074481385&title=Second%20Season%20Of%20'Prema%20Tuza%20Rang%20Kasa'&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T11:20:22Z", "digest": "sha1:H4SZDGBUIBJR255RF5YUKFTWL32UWQXG", "length": 8085, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन लवकरच", "raw_content": "\n‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन लवकरच\nअजिंक्य देव करणार सूत्रसंचालन\nमुंबई : ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या पर्वाला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत.\n‘प्रेमा तुझा रंग कसा’चे दुसरे पर्व १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केले जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा, त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूप पाहायला मिळतील. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजत घडणाऱ्या याच घटनांविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.\n‘स्टार प्रवाह’ने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘स्टार प्रवाह’ची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख ‘प्रेम तुझा रंग कसा’ मालिका अधोरेखित करणार आहे.\nमालिकेच्या दुसऱ्या पर्वातून धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीने या मालिकेतल्या कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे.\n‘प्रेमा तुझा रंग कसा’चा विशेष भाग ३० सप्टेंबरला ‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेम���ची काळी बाजू ‘‘प्रेमा तुझा रंग कसा’मुळे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी’ स्वप्नील जोशी निर्मितीत\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-after-break-fast-anna-hazares-villagers-excited-6995", "date_download": "2019-01-19T11:19:20Z", "digest": "sha1:3MXORJ5QIZCDVVE5SXLFJ4JFOE535B7U", "length": 16262, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, After break the fast of Anna Hazare's villagers Excited | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअण्णा हजारे यांचे उपोषण सुटल्यानंतर राळेगणसिद्धीत जल्लोष\nअण्णा हजारे यांचे उपोषण सुटल्यानंतर राळेगणसिद्धीत जल्लोष\nशनिवार, 31 मार्च 2018\nनगर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. २९) सातव्या दिवशी सुटल्याचे समजताच सात दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या राळेगणसिद्धी गावांतील गावकऱ्यांनी सायंकाळी जल्लोष केला. गुलाल उधळत साखर वाटून आनंद व्यक्त केला.\nनगर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. २९) सातव्या दिवशी सुटल्याचे समजताच सात दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या राळेगणसिद्धी गावांतील गावकऱ्यांनी सायंकाळी जल्लोष केला. गुलाल उधळत साखर वाटून आनंद व्यक्त केला.\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी व लोकपाल लोकायुक्तांची नेमणूक करावी, तसेच निव��णूक कायद्यात सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या अंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी ग्रामस्थांसह पारनेर तालुक्‍यातील गावगावांतही आंदोलने केली जात होती.\nसात दिवस होऊनही उपोषण सुटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे सरकारचा निषेध करत ग्रामस्थांनी आत्मदहनाची संपूर्ण तयारीदेखील केली होती. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच उपोषण सुटण्याची शक्‍यता वाढली होती. त्यामुळे गावकऱ्यांचे लक्ष दिल्लीकडे लागले होते. दिवसभर महिलांसह मोठा जनसमुदाय यादवबाबा मंदिरासमोर बसून होता.\nउपोषण सुटल्याचे कळताच गुलाल उधळत, राष्ट्रीय गीतांच्या ठेक्‍यावर व वाद्यांच्या गजरात उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. महिलांनीही या आनंदात फुगडी खेळून, गाणे म्हणत उत्साहात भाग घेतला.\nया वेळी उपसरपंच लाभेश औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, नीलेश लंके, राहुल शिंदे, सबाजी गायकवाड, संजय वाघमारे, शंकर नगरे, संतोष खोडदे, रोहिदास पठारे, सुभाष पठारे, संजय पठाडे आदींसह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘‘अण्णांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मात्र, त्यासाठी सरकारने आमच्या दैवतास सात दिवस त्रास दिला. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो. आम्हाला मागण्यापेक्षा अण्णांच्या जिवाची जास्त काळजी होती, असे राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले.\nनगर अण्णा हजारे दिल्ली निवडणूक महिला women सरपंच\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाय��ोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/5610", "date_download": "2019-01-19T11:28:43Z", "digest": "sha1:2BA4K4OSHP7YLGSYYSRZ2XPVN42PDPCH", "length": 22403, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, rat control technology in wheat, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू पिकातील उंदरांचे नियंत्रण\nगहू पिकातील उंदरांचे नियंत्रण\nगहू पिकातील उंदरांचे नियंत्रण\nगहू पिकातील उंदरांचे नियंत्रण\nडॉ. संजय पाटील, डॉ. भरत रासकर\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nनोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या ओंब्या बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी गहू फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, तर लवकर पेरलेला गहू चिकाच्या अवस्थेत आहे. सद्यःस्थितीत पिकामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यादृष्टीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nनोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या ओंब्या बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी गहू फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, तर लवकर पेरलेला गहू चिकाच्या अवस्थेत आहे. सद्यःस्थितीत पिकामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यादृष्टीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nगहू ओंबीवर आल्यावर उंदीर नासाडी करतात. उंदरांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास ३ ते २१ टक्‍क्‍यांपर्यंत गव्हाचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.\nशेतामध्ये ज्या ठिकाणी उंदरांनी तयार केलेली बिळे आढळून आली आहेत त्या ठिकाणी इंग्रजी टीप्रमाणे काठी लावून पक्षी थांबे तयार करावेत. त्यामुळे पक्षी उंदीर खातील.\nउंदराच्या बिळामध्ये गाजराचे तुकडे टाकावेत. गाजर दातात अडकल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होईल.\nबिळांची संख्या मर्यादित असल्यास उंदरांच्या बिळाजवळ पिंजऱ्यात आमिष ठेवून उंदीर पकडता येतील. हा उपाय सामूहिक पद्धतीने करावा.\nझिंक फॉस्फाईड हे उंदरांप्रमाणेच इतर सस्तन प्राण्यांना घातक असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा. आमिष जमिनीवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.\nविषारी आमिष तयार करताना हातामध्ये प्लॅस्टिक मोजे घालून काडीचा वापर करून मिश्रण तयार करावे.\nअामिष तयार करताना व वापरताना पुढील तक्त्यानुसार करावे. १५-२० दिवसांनंतर पुन्हा अशा प्रकारे उंदरांचा बंदोबस्त करावा.\nगह�� पिकाची काढणी केल्यानंतर रिकाम्या क्षेत्रात शेळ्या-मेंढ्या चरायला सोडल्या जातात. त्यामुळे विषारी औषध जमिनीवर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.\nटीप : विषबाधा होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या सहाय्याने ही प्रक्रिया करावी.\nएका मडक्यामध्ये बेशरम झाडाची तीन किलो पाने, धोतऱ्याची चिरलेली तीन फळे ही तीन लिटर पाण्यात उकळून घ्यावीत.\nपाणी उकळून अर्धे झाल्यावर त्याचा अर्क गाळून घ्यावा. नंतर या पाण्यात अर्धा किलो हरभरा रात्रभर व दिवसभर भिजवावा. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे.\nअर्कामध्ये भिजवलेले हरभरे उंदराच्या बिळात टाकावेत. हा हरभरा खाऊन उंदीर मरतात.\nटीप : सर्व मिश्रण घरापासून बाजूला ठेवण्याची दक्षता घ्यावी. योग्य पद्धतीनेच वापर करावा.\nविषारी आमिषाचा वापर :\nशेतातील सर्व बिळांची पाहणी करावी. बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करावीत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी जी बिळे उघडी दिसतील त्यात उंदीर असतात.\nउंदरांना आकर्षित करण्यासाठी धान्याच्या भरड्यात थोडेसे गोडेतेल मिसळून मिश्रण करुन थोडे थोडे त्या बिळात टाकावे.\nभरडा खाल्लेल्या बिळात चौथ्या दिवशी सायंकाळी झिंक फॉस्फाईडयुक्त विषारी आमिष टाकावे.\nविषारी आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडा भरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करावे. प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर ढकलावे. बिळे पालापाचोळा आणि गवताने झाकावीत. त्यानंतर बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत.\nसामुदायिकरीत्या परिसरात उंदीर संहाराची मोहीम हाती घेतली तर त्याचा अधिक फायदा होतो. विषारी अामिषाचा वापर केल्यानंतर शेतात जे मेलेले उंदीर सापडतील ते गोळा करून खड्ड्यात पुरावेत.\nतक्ता : उंदीर नियंत्रणाची पद्धत\nदिवस नियंत्रण पद्धती प्रमाण ५० बिळांसाठी प्रत्येक बिळासाठी प्रमाण\nपहिला दिवस बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे\nदुसरा आणि तिसरा दिवस उघडलेली बिळे मोजणे, त्यानुसार आवडीचा भरडा टाकणे. त्यामुळे नवीन खाद्याची आवड निर्माण होईल. त्यानुसार औषध खरेदी करावे. ४९० ग्रॅम भरडा + १० ग्रॅम गोडेतेल १० ग्रॅम\nचौथा दिवस ज्या ठि���ाणी भरडा खाल्लेला आहे त्या ठिकाणी बिळात विषारी अामिष टाकणे, अामिष जमिनीवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. ४९० ग्रॅम भरडा + १० ग्रॅम गोडेतेल + १० ग्रॅम झिंक फॉस्फाईड. साधारणपणे ४९ भाग भरडा व १ भाग औषध १० ग्रॅम विषारी अामिष साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे.\nपाचवा दिवस मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही. मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही. मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही.\nसंपर्क : डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७\n(कृषी संशोधन केंद्र,निफाड, जि. नाशिक)\nउंदरांसाठी विषारी आमिष बनविताना हातमोजे घालावेत.\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/indvsa-cricket-india-sports-marathi-news-match-score-cricket-score-india-vs-south-africa-51895", "date_download": "2019-01-19T10:44:33Z", "digest": "sha1:EJNAHINJPYNFE3XUOEIVCPLBNNSXYODC", "length": 12931, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "#INDvSA cricket india sports marathi news match score cricket score india vs south africa भारताने दक्षिण आफ्रिकेला 191 धावात रोखले | eSakal", "raw_content": "\nभारताने दक्षिण आफ्रिकेला 191 धावात रोखले\nरविवार, 11 जून 2017\nभारताने चांगली कामगिरी केली असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 191 धावांत रोखण्यात भारताला यश मिळाले आहे.\nलंडन : धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडकात भारताला श्री��ंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आज (रविवार) होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने चांगली कामगिरी केली असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 191 धावांत रोखण्यात भारताला यश मिळाले आहे.\nआज नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. आघाडीच्या फलंदाजांनी 76 धावांची भागीदारी केली. मात्र अश्‍विनच्या गोलंदाजीवर अठराव्या षटकात हशीम आमला (54 चेंडूत 35 धावा) बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकशिवाय (72 चेंडूत 53 धावा) अन्य कोणीही मैदानावर फार काळ तग धरू शकले नाही. फाफ दू प्लेसिस 50 चेंडूत 36 धावा तर एबी डिव्हीलियर्सही 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तळातील तब्बल पाच फलंदाजांना वैयक्तिक दोन आकडी धावांपर्यंत पोहोचता आले नाही. तर जीन पॉल ड्युमिनी 20 धावा करून नाबाद राहिला. भारताच्या वतीने भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रविचंद्रन अश्‍विन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.\nचॅम्पियन्स करंडकातील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेलाही हा सामना जिंकणे आवश्‍यक आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ या मालिकेतून बाहेर पडणार आहे.\nअरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\nमहानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही....\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nमल्ल्याच्या अडचणीत वाढ; दिवाळखोरी प्रक्रियेवर लवकरच सुनावणी\nलंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/shivsainik-will-get-arrested-during-the-chief-ministers-year/", "date_download": "2019-01-19T10:22:05Z", "digest": "sha1:XDTEXRN4JBGTVKHDGYEAGPNEFLU7P6N2", "length": 11104, "nlines": 206, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर अटक करून घेणार | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम उत्तर महाराष्‍ट्र अहमदनगर शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर अटक करून घेणार\nशिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर अटक करून घेणार\nअहमदनगर : दोन शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे गुन्हे दाखल झालेले सर्व सहाशे शिवसैनिक मंगळवारी १७ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.\nशिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांना केडगाव हत्याकांडानंतरची परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिक मंगळवारी वर्षा बंगल्यावर जावून अटक करवून घेतील, असा आदेश ठाकरे यांनी दिला. यावेळी खुद्द ठाकरे हेही वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार आहेत. केडगाव येथे ७ एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी १६ एप्रिल रोजी केडगाव येथील शांतीवनात होणार आहे. यावेळी शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सर्व शिवसैनिक मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर मंगळवारी सकाळी वर्षा बंगल्यावर शिवसैनिक अटक करवून घेतील. जिल्ह्यातील पदाधिका-यांनी शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही पदाधिका-यांनी केला.\nमागिल लेख अखेर अरुण जेटलींनी, राज्यसभा सदस्यत्वाची घेतली शपथ\nपुढील लेख सनी लिओनीने कठुआ घटनेचा असा केला निषेध\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nसमाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92694b926930940-93093e935936940", "date_download": "2019-01-19T10:51:20Z", "digest": "sha1:3B42DNURLGVUGOMJCPNZSQZIPXZZGGOL", "length": 10294, "nlines": 186, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "दोदरी रावशी — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्��� / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे / दोदरी रावशी\nमांस रुचकर व स्वादिष्ट\nदोदरी रावशी : हा मासा पॉलिनीमिडी या मत्स्यकुलातील असून त्याचे प्राणिविज्ञानातील नाव पॉलिनीमस पॅरॅडीसियस असे आहे. भारतीय समुद्रात विशेषेकरून बंगालच्या उपसागरात हे मासे आढळतात. पश्चिम बंगाल आणि ओरिसा यांच्या किनाऱ्यालगत आणि नदीमुखाजवळील पाण्यात ते मुबलक आहेत.\nशरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असून शेपटीकडे निमुळते असते. शरीराची लांबी १५-२३ सेंमी. असून त्यावर कंकताभ शल्क (फणीसारखे खवले) असतात. सगळे अंग आणि पक्ष (पर) पिवळसर रंगाचे असतात; पण पाठीवर आणि पक्षांवर करड्या रंगाची झाक असते. अंसपक्षाच्या (छातीच्या भागावरील पराच्या) बुडाखाली सात मोकळे पक्ष-अर (पक्षांना आधार देणारे सांगाड्याचे घटक) असून त्यांपैकी वरचे तीन सगळ्यांत लांब व मजबूत असतात. त्यांची लांबी माशाच्या लांबीच्या दुप्पट असते. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) द्विशाखित असून दोन पालींच्या मधली खोबण खोल असते. वरची पाली खालची पेक्षा जास्त लांब असते. डोळे बारीक असतात.\nनैऋत्य मॉन्सूनच्या सुरुवातील हे मासे अंडी घालण्याकरिता नदी मुखातून नदीत फार दूरवर जातात. त्यांच्या या स्थलांतराच्या काळात विशेषतः जून महिन्यात हे मासे पकडण्याच्या धंद्याला विशेष तेजी येते. सामान्यतः यांची मासेमारी एप्रिलपासून सुरू होते. हे मासे जरी लहान असले, तरी त्यांचे मांस रुचकर व स्वादिष्ट असल्यामुळे त्यांना फार मागणी असते.\nस्त्रोत - मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (15 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nजैवविविधता कायदा, दस्तऐवज व संवर्धन\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच���या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 12, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mu.ac.in/portal/scholarship/", "date_download": "2019-01-19T10:21:50Z", "digest": "sha1:V4NRQFJIG4LKBJ3K2DT44RT5ONXPKQZX", "length": 49630, "nlines": 545, "source_domain": "mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Scholarship", "raw_content": "\nभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांकाची नोंदणी करणे बाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याबाबत.\n३ सर्व शासकीय व अशासकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित संसथांचे अध्यक्ष/सचिव/संचालक: महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून घेण्याबाबत मार्गदर्शन\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावल्यानुसार माहिती सादर करण्याबाबत\nअकृषि विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील एकाकी पदाच्या आरक्षणासंबधी\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षांणातून मुक्त करणे इत्यादीबाबत.\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये संवर्गेवार व विषयावर आरक्षण ठेवण्याबाबत.\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षणातून मुक्त करणे इत्यादीबाबत.\nविद्यापीठाचे तसेच संलग्नित अशासकीय महाविद्यालयांतील एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत\nजा. क्र.बी.सी.सी /२९/३३४/१९९७. दि.२५/०९/१९९७.\nसंवैधानिक आरक्षण ५० ट्क्यापेक्षा जास्त होऊ न देण्याबाबत.\nजा. क्र.बी.सी.सी /३०/३३५/१९९७. दि.२५/०९/१९९७.\nइतर मागासर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे कायदे देण्याबाबत निकष निश्चित करण्याबाबत.\nविद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील एकाकी पदांना (आयसोलेटेड पोस्ट ) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याबाबत.\nमहाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भर��्याबाबत\nमहाविद्यालय स्तरावर मागासवर्ग स्थायी समिती स्थापन करण्याबाबत\nअनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती\nशासकीय/निशासकीय सेवांमधील धनगर एनटी (क)चा अनुशेष भरुन काढण्याबाबत\nमहाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबत\nअनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेली पदे भरण्याबाबत.\nअनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्ती करणे बाबत\nअपंग व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदांवर सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात क्रमवार बिंदुनामावली व कार्यपद्धती विहित करण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क व तत्सम शुल्कची नियामत प्रदान करण्याबाबत\nइतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत\nशारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या राखीव पदांचा अनुशेष भरून काढण्याबाबत.\nभंगी ,रुखी किंवा बल्मिकी या जातींना प्रमाणपत्र देण्याबाबत.\nराज्यातील शासकीय जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील वर्ग -३ व वर्ग -४ ची पदे पुढील आदेशापर्यंत भरण्यास स्थगिती.\nसेवाप्रवेश नियम पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून नियम संवर्गात /सेवेत श्रेणीत किमान सेवासंबंधीची अट मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिथील करण्याबाबत.\nसेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजना कार्यालये ) व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देण्याबाबत.\nमहाराष्ट्र अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागस प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन)\nमहाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालाच्या शिफारशींबाबत\nपदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.\nअपंग व्यक्तींसाठी आरक्षण ठेवण्याबाबत व आरक्षणानुसार पदे भरण्याबाबत कार्यपद्धती.\nक्र.वि. क. भा.स.शि. (२४)/३६०/२००४.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nसर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत.\nविशेष कक्ष अपंग /(६६)/५५/२००५.\nशासन सेवेतील वर्ग -३ व वर्ग -४ ची अपंगांची आरक्षित पदे भरण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मान्यतेबाबत.\nभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची योग्य प्रकारे अमंलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती /फ्रिशीपची माहिती व अर्ज प्रवेशाच्या वेळीच माहिती पुस्तकासोबत उपलब्ध करून देण्यात यावेत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या शिष्यवृत्ती /फ्रिशीपची अमंलबजावणी योग्य प्रकारे करून सदर योजनेची माहिती सर्व महाविद्यालयांनी/संस्थांनी शैक्षणिक वर्ष २००२-२००३ पासून यांच्या प्रवेश पुस्तिकेत /माहिती पुस्तिकेत छापावी अथवा समाविष्ट करावी.\nअनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर शुल्क मंजूर करण्याबाबत\nसर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत व सदस्यांची नावे विद्यापीठास कळविण्याबबत.\nभारत सरकार शिष्यवृत्ती /फ्रि शीपची योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी मा. कुलगुरूंनी खालील सदस्यांची समिती गठित केली आहे.\nअपंग भरती / अपंग विद्यार्थी प्रवेश अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ वरील कार्यवाहीबाबत\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nअकृषि विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २००७-२००८ या शैक्षणिक वर्षापासून अमंलबजावणी करणेबाबत\nअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संदर्भात\nपदोन्नतीतील आरक्षण दि.२५ मे २००४ च्या शासननिर्णयाची अमंलबजावणी करणेबाबत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवार्गासाठी आरक्षित असलेली पदे भरणेबाबत .\nमागासवर्ग��य विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nजात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त राहणारी पदोन्नतीची पदे तात्पुरत्या पदोन्नतीने भरण्याबबत\nअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अभ्यासक्रम पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती\nअपंग गट क व गट ड पदांवर पदोन्नतीमध्ये दिलेल्या ३% आरक्षणाच्या अमंलबजावणीबाबत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना २००८-०९\nशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व कायम विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या अनुसूचीत जाती, विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्गामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत.\nअनुसूचीत जाती जमतीच्या आरक्षणासंदर्भातील अमंलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वे.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत\nअनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणासंदर्भातील अमंलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वे.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क / परिक्षा शुल्क इतर शुल्क वसूल न करण्याबाबत.\nअपंग व्यक्तीच्या हक्कांबाबत पुणे येथे आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा.\nविद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षाने त्यांच्या अखत्यारीतील शाळा/महाविद्यालये यांच्या बिंदुनामावल्या तपासून दिल्यानंतर त्यास मान्यता सहाय्यक आयुक्त मा.व.क.यांचेकडून घेणबाबत.\nजनहित याचिका क्र.१३९/०६ व इतर जनहित याचिकांच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाचे अपंग आरक्षणाबाबतचे आदेश.\nअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २००९-२०१० या वर्षाकरिता अमलबजावणी करणेबाबत\nमा.उच्च न्यायालय, दिल्ली यांना अपंग अधिनियम, १९९५ मधील कलम ४६ च्या अमंलबजावणीबाबत दिलेले आदेश.\nमागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नती मधील अनुशेष भरून काढणे.\nसर्व संवर्गातील सर्व पदांवर अपंग आरक्षण निश्चिती\nखाजगी विना ��नुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्थामधील व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत\nअनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदुनमावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्य\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्काबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nविद्यापीठाने परीपञक क्र.वि. क/४७८/२००९ दि.१७/१२/२००९ सोबत जोडलेल्या शासन परीपञक दिनांक २/११/२००९ मधील पान क्र. २ मधील दुरूस्ती.\nई-स्कॉलरशीप भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क प्रदाने योजना बॅकेमार्फत अदा करणे.\nमागासवर्गीयांकडून शिक्षण फी व परिक्षा फी घेणेबाबत.\nशिष्यवृत्ती योजनांची अमंलबजावणी- उपाययोजना व वेळापत्रक.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनमावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nसर्व अकृषि विद्यापीठातील गट ''क'' गट ''ड'' मधील रिक्त जागा भरण्याबाबत.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनमावल्या (Roster) अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरीता विशेष मोहिम राबविण्याबाबत.\n१०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१०-११ पासून ऑनलाईन करण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीबाबत.\nअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रपुरस्कृत बुकबॅक योजना राबविण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nराज्यातील शासनमान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थामधील व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क\nसंवैदानिक आरक्षणा ५० टकयापेक्षा जास्त होऊ न देण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क / परिक्षा शुल्क इतर शुल्क वसूल न करण्याबाबत.\nअपंग भरती/ अपंग विद्याथी प्रवेश /अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ वरील कार्यवाही बाबत.\nमहाराष्टू राज्यातील सर्व पारंपारीक विद्यापीठे व त्यानां महाविद्यालयातील पद्वी अभ्यासक्रमातील प्रवेशाकरीता महिलांसाठी 3०% आरक्षण ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्चा व तंत्र विभाग यांनी क्रमांक जीईसी -१000/(१२३/२०००)/ ताशी- १ दि.१७/०४/२००० अन्वये निर्गमित केलेला शासन निर्णय\n५) क्र.वि. क/४/२००८ दि.९/०४/२००९ मागासवर्गीयांचा सरळसेवा व पदोन्नती मधील अनुशेष भरण्यासाठी राबविण्यातयेत असलेल्या विशेष भरती मोहिमेस दि. 31/03/2013 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत\n७ सर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना\nकेंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर (Post Matric) शिष्यवृत्ती योजना २०१२-१३\n९ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरक्षण विषयक ध्येय धोरणाची अमंलबजावणी करण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर स्थायी समिती/सल्लागार समिती गठित करण्याबाबत\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत\nसर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत\nप्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्रः केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यासाठीची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २०१४-१५\nमुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या (अनुदानित व विना अनुदानित) कला, वाणिज्य व विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था (अल्पसंख्यांक महाविद्यालये) शिक्षकांच्या पदांची बिंदूनामावली/ जाहिरात विशेष कक्ष विभागाकडून तपासणीकरीता लागणा-या पूर्तता करण्याबाबत\nशासनाच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती बाबत सर्वंकष माहिती मिळणे बाबत (Workshop)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/if-no-compromise-court-shall-resolve-ram-temple-issue-subramanian-swamy-43399", "date_download": "2019-01-19T10:51:58Z", "digest": "sha1:T6UTLM5MHQYMYY4625E3P2KV2DB6YFYW", "length": 12184, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "If no compromise, court shall resolve Ram Temple issue: Subramanian Swamy राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयानेच मिटवावा : स्वामी | eSakal", "raw_content": "\nराममंदिराचा प्रश्‍न न्यायालयानेच मिटवावा : स्वामी\nगुरुवार, 4 मे 2017\nअलाहाबाद उच्च न्यायालयातील लढाई आम्ही जिंकली असून, न्यायालयानेच तेथे रामाचा जन्म झाल्याचे मान्य केले आहे. तुम्ही जर हिंदू- मुस्लिम ऐक्‍याच्या गोष्टी करत असाल, तर मशीद कोठेही उभारली जाऊ शकते; पण जेथे रामाचे मंदिर होते, तेथे मात्र ही वास्तू बांधता येणार नाही.\nलखनौ - अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावर मुस्लिमांना जर तडजोड करायची नसेल, तर न्यायालयानेच या प्रकरणात हस्तक्षेप करत हा प्रश्‍न मार्गी लावावा, असे भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.\nअलाहाबाद उच्च न्यायालयातील लढाई आम्ही जिंकली असून, न्यायालयानेच तेथे रामाचा जन्म झाल्याचे मान्य केले आहे. तुम्ही जर हिंदू- मुस्लिम ऐक्‍याच्या गोष्टी करत असाल, तर मशीद कोठेही उभारली जाऊ शकते; पण जेथे रामाचे मंदिर होते, तेथे मात्र ही वास्तू बांधता येणार नाही, असेही स्वामी यांनी नमूद केले. स्वामी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.\nस्वामी यांच्या वक्तव्याबाबत बाबरी मशीद कृती समितीचे समन्वयक झाफरयाब जिलानी म्हणाले की, \"सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मुस्लिमांना धमकी देऊ नये. मुस्लिमांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असून, आम्ही कायद्याला बांधील आहोत.'' मध्यंतरी स्वामी यांनीच अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीस मुस्लिमांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते.\nकाकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते\nजालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nलोकसभेसाठी काँग्रेसचे ‘दलित कार्ड’\nनागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/water-conservation-work-tahsildar-46641", "date_download": "2019-01-19T11:02:36Z", "digest": "sha1:EF2SQDS63SZEHRRRNORJ2ZXALKPPTB6T", "length": 16272, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "water conservation work by tahsildar तहसीलदारांचा पुढाकार; जलसंधारणाची कामे साकार! | eSakal", "raw_content": "\nतहसीलदारांचा पुढाकार; जलसंधारणाची कामे साकार\nरविवार, 21 मे 2017\nलोकसहभागाच्या पाठबळातून घनसावंगी, अंबड तालुक्‍यातील 55 गावांत कामे\nलोकसहभागाच्या पाठबळातून घनसावंगी, अंबड तालुक्‍यातील 55 गावांत कामे\nघनसावंगी (जि. जालना) - शासकीय नोकरीत असूनही लोकाभिमुख भूमिका घेतली तर काय होऊ शकते, याचे प्रत्यंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात येते. तेथील तहसीलदारांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यातून त्यांनी जलसंधारणाचा पॅटर्नच तयार केला. त्याला लोकसहभागासह सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळाले आणि हा हा म्हणता घनसावंगी व अंबत तालुक्‍यातील सुमारे 55 गावांत जलसंधारणाची कामे सुरूही झाली.\nकैलास अंडील असे या धडपड्या तहसीलदारांचे नाव आहे. त्यांची घनसावंगीत नियुक्ती आहे. मराठवाड्यात सातत्याने उद्‌भवणाऱ्या दुष्काळातून बोध घेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या भागात काहीतरी करावे, असा विचार त्यांनी गत पावसाळ्यानंतर केला. त्याला मूर्त रूप देण्यासाठी ते कामाला लागले. जलसंधारणाबाबत लोकचळवळ उभारून \"टॅंकरमुक्त घनसावंगी', \"जलयुक्त घनसावंगी' आदी उद्दिष्टे ठरवली. ती साध्य करण्यासाठी सुरवातीला गावागावांत ग्रामसभा घेतल्या. यात जलयुक्त शिवार समितीचे सदस्य, अन्य तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदींना सहभागी करून घेतले. जलसंधारणाच्या कामांत लोकसहभागाचे महत्त्व बिंबवण्यात आले. पुढे सर्वसंमतीने ग्राम जलसमिती स्थापन करण्यात आली. अशा समित्यांत गावागावांतील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, शेतकरी, माध्यम प्रतिनिधींना सहभागी करून घेतले. म्हणता म्हणता लोकसहभाग सज्ज झाला आणि ही चळवळच झाली. दरम्यान, त्यांनी मुंबईतील जैन समाज संघटना प्रेरित समस्त महाजन ट्रस्टशी संपर्क साधला व ��ा कामांत सहभागाचे आवाहन केले. या ट्रस्टने पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले. त्याद्वारे अंबड व घनसावंगी तालुक्‍यांतील 55 गावांत गावागावांत नदी- नाले खोलीकरण, रुंदीकरणाची कामे वेगात करण्यात आली. विशेष म्हणजे पोकलेन मशिनला डिझेलसाठी सुमारे एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून जमा करण्यात आला. यासाठी काही शेतकऱ्यांनी कापूस दिला. सिंदखेड (ता. घनसावंगी) येथील दिगंबर आधुडे यांनी दीड लाखाची मदत केली.\nनदीलगतच्या शेतकऱ्यांनी 75 हजार रुपये जमा करून दिले. आर्थिक स्थिती नसतानाही, कामे सुरूच राहावीत या उद्देशाने शेतालगतच्या शेतकरी, महिलांनी यथाशक्ती आर्थिक मदत गोळा केली. आर्थिक लोकवाट्यासाठी कुणीही विरोध केला नाही, त्यामुळे प्रतिसाद वाढतच गेला. एकीकडे लोकसहभाग चळवळ बळकट होत असताना जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 28 गावांत पुढील कामे करण्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी शासनाने दिला. तो महाजन ट्रस्टच्या खात्यांवर वर्ग केला.\nश्री. अंडील स्पर्धा परीक्षेनिमित्त गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आहेत. असे असले तरी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीत खंड पडलेला नाही. येत्या पावसाळ्यात या 55 गावांत या साऱ्या कामाचे फलित दिसेल, असा विश्‍वास त्यांच्यासह ग्रामस्थही व्यक्त करीत आहेत.\nमहाजन ट्रस्टच्या माध्यमातून अंबाजोगाई (जि. बीड) तालुक्‍यातील 48 गावांत यापूर्वी अशी कामे करण्यात आली होती. त्यानंतर घनसावंगी तालुक्‍यातून सहभागाची विनंती मनावर घेतली. या भागात लोकसहभागातून कामे होत आहेत. शेतकरी समृद्ध व्हावा, हाच त्यामागचा हेतू असल्याचे मत ट्रस्टच्या विश्‍वस्त नूतन देसाई यांनी व्यक्त केले.\nघरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात\nमंडणगड : मंडणगड तालुक्यातील नांदगाव येथील महिलेला घरावर करणी केल्याचे सांगत 2 लाख 38 हजारांचा गंडा घालत आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\n40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू\nचिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता....\nसांगलीत हल्लेखोरांची प��लिसांनी काढली शहरातून धिंड\nइस्लामपूर : खुनी हल्ला प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांची पोलिसांनी काल इस्लामपूर शहरातून पुन्हा धींड काढली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती...\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/5612", "date_download": "2019-01-19T11:31:20Z", "digest": "sha1:IOS7B6N7RDJH6AHKFXJ3Y2QQJRANES7T", "length": 16137, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, information regarding medicinal plant plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.\nकोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.\nऔषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nस्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.\nस्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.\nलागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. दोन वर्षांपासून सतत पाच वर्षे हेक्‍टरी ४० टन मांसल पानांचे उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.\nवाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. वाळा (खस) गवताची जमिनीची धूप थांबविण्यासाठी लागवड करतात.\nवाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असून, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, ३० ते ९० सें.मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्‍या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होत असून, मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. जून, जुलैमध्ये ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी-वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ x ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. ७५ x ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीसाठी के. एस.- १, के. एस.- २ व सुगंधा या जाती निवडाव्यात.\nसंपर्क : ०२४२६ - २४३२९२,\n(औषधी व सुगंधी वनस्पती योजना,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ,\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nना��पूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T10:59:18Z", "digest": "sha1:SG6LQQ34UTHSJRT4ILTQSESEN27E4XLP", "length": 12518, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विजचे सुधारित दर जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविजचे सुधारित दर जाहीर\n1 सप्टेंबर 2018 पासून नवीन दर लागू\nमुंबई – महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन 2018 -2020 या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर 1 सप्टेंबर 2018 पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nवीज नियामक आयोगाच्या कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस आयोगाचे सदस्य आय. एम. बोहरी, मुकेश खुल्लर, सदस्य सचिव अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.\nसन 2018-19 साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर 6 ते 8 टक्क्‌यांनी कमी करण्यात आले आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्‍ट्रिसीटी व टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात 0 ते 1 टक्क्‌यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर 3 रुपये 35 पैशांवरून 3 रुपये 55 पैसे प्रती युनिट असे करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे 0 ते 100 युनिटसाठी 5 रु. 07 पैशावरून 5 रु. 31 पैसे तर 101 ते 300 युनिटसाठी 8.74 रु. वरून 8.95 रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.\nइलेक्‍ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन\nईलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रती युनिट 6 रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) 70 रुपये प्रती केव्हीए/ महिना असा ठरविण्यात असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.\nगतिशील पद्धतीने प्रकरणांची सुनावणी\nमहाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नवीन सदस्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोगासमोर येणाऱ्या प्रकरणांवरील सुनावण्या वेगाने करण्यावर भर दिला आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत 160 प्रकरणांवर आयोगाने निर्णय दिला असून प्रती महिन्याला 13 प्रकरणे निकाली काढली आहेत. तर 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 17 या प्रमाणे 204 प्रकरणे निकाली काढली आहेत.\nतर 1 एप्रिल 2018 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 33 या प्रमाणे 165 प्रकरणे निकाली काढली आहेत. पुढील काळात प्रत्येक महिन्याला 40 पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.\nएका याचिकेवर 120 दिवसात निकाल देणे अपेक्षित असताना या मंडळाच्या सदस्यांनी सातत्याने कामे करून 27 दिवसात प्रकरणे निकाली काढून 18 दर पत्रके मंजूर केली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nवीज वापरातील आर्थिक शिस्त, गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया यामुळे वीज खरेदी दरांमध्ये घट झाली असल्याचे यावेळी श्री. खुल्लर यांनी सांगितले. तसेच पहिल्यांदाच यावेळी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील साखर कारखान्यांची सह वीज निर्मिती, सौर ऊर्जा व पवन ऊर्जेच्या खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदेमुळे मोठ्या प्रमाणात बचत झाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/message-from-s-p/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-01-19T10:45:44Z", "digest": "sha1:YOQDBRAXW56MMXYOJV5S4ZOFUCEHA5TD", "length": 5495, "nlines": 71, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "पोलीस अधीक्षक यांचे संदेश | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nश्री. अमोघ गांवकर (भापोसे )\n\"रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसां चे मुख्य कर्तव्य आहे. रेल्वेत प्रवास करणारे प्रवाशी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याने आम्ही अलीकडे लोहमार्ग हेल्पलाइन क्रमांक -१५१२ कार्यान्वित केला आहे. माझा उद्देश नागपूर लोहमार्ग पोलिसांना लोकांप्रती संवेदनशील व जबाबदार बनविण्याचा आहे. या दिशेने आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवित आहोत त्यापैकी एक उपक्रम या घटकाचे संकेतस्थळ व लोहमार्ग हेल्पलाईन क्रमांक -१५१२ असा असून त्या माध्यमातुन अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचणे असा उद्देश असून यामुळे प्रवाशांना तक्रारी नोंदविण्याकरिता एक नवीन माध्यम मिळेल. ज्यामुळे आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली मदत करता येईल. मला विश्वास आहे की, लोहमार्ग पोलिस जास्तीतजास्त लोकांपर्यंत सहजपणे पोहोचून त्यांच्या समस्या सोडवतील व आपले कर्तव्य क्षमतेपेक्षा उत्तम प्रकारे पार पाडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील .\"\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/sports-marathi-infographics/major-dhyanchand/amp_articleshow/53908162.cms", "date_download": "2019-01-19T11:04:58Z", "digest": "sha1:RSXSNDRAF3ZNEMVGP44C456O7YBH2UPY", "length": 3363, "nlines": 61, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Sports Marathi Infographics News: Major Dhyanchand - हॉकीपटू मेजर ध्यानचंद | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय हॉकीचे पितामह अशी ज्यांची ओळख सांगता येईल असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची झलक.\nभारतीय हॉकीचे पितामह अशी ज्यां���ी ओळख सांगता येईल असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची झलक\n'विरो': वर्तमानातील सर्वश्रेष्ठ जोडी\nचॅम्पियन्स लीगमध्ये 'रोनाल्डो' वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-two-lakh-quintal-tur-buy-nanded-parbhani-hingolite-and-200-8227", "date_download": "2019-01-19T11:19:33Z", "digest": "sha1:6T7CQ5IWNLCP5OTE2OIBGXWZXY7Q5OK3", "length": 16569, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, two Lakh Quintal Tur Buy in Nanded, Parbhani, Hingolite and 200 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वातीन लाख क्विंटल तूर खरेदी\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वातीन लाख क्विंटल तूर खरेदी\nमंगळवार, 15 मे 2018\nनांदेड ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्या़ंत सोमवार (ता. १४)पर्यंत २७ हजार ९६८ शेतकऱ्यांची ३ लाख २२ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदीसाठी अंतिम मुदत आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३४ हजार १४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी आहे.\nनांदेड ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्या़ंत सोमवार (ता. १४)पर्यंत २७ हजार ९६८ शेतकऱ्यांची ३ लाख २२ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदीसाठी अंतिम मुदत आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३४ हजार १४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी आहे.\nखरेदीसाठी आणखीन मुदतवाढ दिली तरी खरेदीची गती अशीच राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या जिल्ह्यांमध्ये २ हजार ९४० शेतकऱ्यांचा ४५ हजार ८६६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे तुरीचे ५४ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयांचे, तर हरभऱ्याचे १५ कोटी १७ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत.\nनांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या ९ आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या १ अशा १० खरेदी केंद्रांवर तुरीसाठी २८ हजार १७० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी १६ हजार ८९४ शेतकऱ्यांची १ लाख ६९ हजार ६०५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली अजून ११ हजार २७६ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी बाकी आहे. परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या १ अशा ८ केंद्रांवर नोंदणी केलेल्या २० हजार २८२ शेतकऱ्यांपैकी ५ हजार ८१ शेतकऱ्यांची ५ हजार ८१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, अद्याप १५ हजार २०१ शेतकऱ्यांची तूर शिल्लक आहे.\nहिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ५ खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १३ हजार ७२६ पैकी ६ हजार ५९ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली असून, अद्याप ७ हजार ६६७ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी बाकी आहे. साठविण्यासाठी गोदाम नसल्यामुळे १ लाख ६६४ क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५४ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयाचे चुकारे रखडले आहेत.\nसध्या अनेक ठिकाणी खरेदी केलेला शेतीमाल साठविण्यासाठी गोदामे नाहीत. अनेक ठिकाणी चाळण्या, वजनकाट्यांची संख्या कमी असून, बारदाना कमी पडत आहे. त्यामुळे खरेदी बंद राहत आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदी बंद होणार असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न कायम राहणार आहे.\nनांदेड तूर विदर्भ परभणी शेती\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-nehru-tarangan-laboratory-primary-student-48222", "date_download": "2019-01-19T10:49:31Z", "digest": "sha1:7ZIKQCHSRKPTZUXQUX5AE5XCJ2YHJVVI", "length": 10721, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news nehru tarangan laboratory for primary student प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी नेहरू तारांगणात प्रयोगशाळा | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी नेहरू तारांगणात प्रयोगशाळा\nशनिवार, 27 मे 2017\nमुंबई - कुतूहलाच्या जगात ���ावरणाऱ्या मुलांना विज्ञानाकडे वळवावे, यासाठी \"नेहरू तारांगण'तर्फे लवकरच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. पाचवीपर्यंतच्या मुलांसाठीही प्रयोगशाळा सुरू करावी, तिथे मुलांनी त्यांच्या आवडीचे प्रयोग करावेत आणि विज्ञान समजून घ्यावे, यासाठी नेहरू तारांगण प्रयत्न करत आहे. या मुलांना शिकवणाऱ्या शाळांतील शिक्षकांशी बोलून या उपक्रमाची दिशा आणि प्रयोग निश्‍चित करण्यात येतील, अशी माहिती नेहरू तारांगण संस्थेचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली.\nमाध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग शिकवण्यासाठी यंदा प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. तिथे शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग शिकवण्यात येत आहेत. सुटीच्या दिवसांत येथे सुरू केलेल्या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम वर्षभर राबवण्याचे प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती परांजपे यांनी दिली.\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nबेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेकडून परत\nमुंबई - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने 2019-20 या वर्षाचा 796 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ���भियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-19T10:52:34Z", "digest": "sha1:75CSGWF3KD45HTDKG23ZH3TO7GRBIYHB", "length": 10243, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: घर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे: घर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nपूर्वीच्या भांडणातून झालेल प्रकार, ऍट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल\nपुणे – जुन्या भांडणातून घर पेटवून देऊन तसेच तीन दुचाकी गाड्या आणि सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक आरोपींवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबाळकृष्ण ऊर्फ दादा अंकुश कुडले (वय 20), ओंकार रघुनाथ साळवी ( 20, रा. कोकरेचाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 436, 427, 34 अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7 (1) (ख) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.\nयाप्रकरणी शारदा वसंत कसबे ( 55 रा. शास्त्रीनगर, कोथरूड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दादा कुडले आणि त्याचा एक मित्र यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या घराला आग लावून घराबाहेर पार्क केलेल्या फिर्यादीच्या मुलाची बुलेट, दोन ऍक्‍टीवा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोडून नुकसान केले. तसेच रस्त्यावर असलेली दुसरी ऍक्‍टीवा तोडून नुकसान केले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी या अनुसुचीत जाती जमातीच्या असल्याचे आरोपींना माहित असतानादेखील यापूर्वी केलेल्या केसचा राग मनात धरुन आरोपींनी घराला आग लावल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2019-01-19T11:23:04Z", "digest": "sha1:VX4HYP77I6KQ4GUG5LG5Y45VNFMYME7D", "length": 9927, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राम मंदिराच्या विषयावर भाजपची भूमिका दुटप्पी – प्रविण तोगडिया यांचा आरोप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराम मंदिराच्या विषयावर भाजपची भूमिका दुटप्पी – प्रविण तोगडिया यांचा आरोप\nमथुरा: अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर भाजपचे लोक दुटप्पी भूमिका घेत असून त्यांना राम मंदिराचे आश्‍वासन पुर्ण करता आले नाही त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही असे आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी म्हटले आहे. त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की जर मोदी ट्रिपल तलाकवर संसदेत ठराव मांडू शकत असतील तर त्यांना अयोध्या प्रकरणात संसदेत ठराव करण्यात काय अडचण होती याचे उत्तर त्यांनी हिंदुंना दिले पाहिजे. अनुसुचित जाती जमाती कायद्यावरून भाजप अडचणीत आल्यानंतर त्यांनी लगेच संसदेत ठराव करून स्वत:चा बचाव केला पण त्याचवेळी त्यांना राम मंदिर प्रकरणात कायदा करून हा प्रश्‍न का सोडवता आला नाही असा सवाल त्यांनी केला.\nराम मंदिराच्या उभारणीचा विषय आता आम्हीच हाती घेणार आहोत असे नमूद करून ते म्हणाले की यासाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी आपली संघटना अयोध्येच्या दिशेने एक मोर्चा काढणार आहे. राफेल घोटाळ्याच्या संबंधात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी सरकारच्या काळात राफेल विमानांच्या किंमती अचानक कशा वाढल्या याचाही खुलासा मोदी सरकारने केला पाहिजे. मोदींनी भाजपला कॉंग्रेसच्याच मार्गाने नेले आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की भाजपत आज आयारामांची चलती आहे. कॉंग्रेस मधून अचानक भाजपमध्ये गेलेल्यांना सर्व सोयी सवलती भाजपमध्ये मिळत आहेत पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र दुर्लक्षित केले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nएटीएम फोडणाऱ्यास न्यायालयीन कोठडी\nएक महिन्यात चांभार घाट खुला होईल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\n…पार्थ पवारांसाठी आम्ही काम करू : संजोग वाघेरे\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/205-2/", "date_download": "2019-01-19T10:15:41Z", "digest": "sha1:PPYY3XB6BBHSZQHZG3Z6OB6YDTADS5HQ", "length": 5819, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा: व्हिडिओ गप्पा ऑनलाइन डेटिंगचा, मुली आपण वाट पाहत आहेत", "raw_content": "मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा: व्हिडिओ गप्पा ऑनलाइन डेटिंगचा, मुली आपण वाट पाहत आहेत\nआपले स्वागत मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा — पुढील पिढी व्हिडिओ डेटिंगचा, वापरकर्ता इच्छित आहे जो चर्चा करण्यासाठी ऑनलाइन लोक ते कधीही भेटले, येथे एक बटण पुश. अभिनव व्हिडिओ गप्पा खोल्या द्या आपण कनेक्ट एक झटपट मुली त्यांच्या हजारो. वापर करा मोफत व्हिडिओ गप्पा प्रती आपल्या वेबकॅम, साइन-अप आवश्यक नाही, गप्पा, नखरा आणि मजा आहे, न कोणत्याही जबाबदार्या सर्व येथे आहे. बटण दाबा आणि आनंद घ्या यादृच्छिक व्हिडिओ गप्पा ऑनलाइन सह एकूण नवीन लोक सरळ दूर, महान वैशिष्ट्ये, अधिक झटपट कनेक्शन नाही सुमारे प्रतीक्षा. गप्पा मुलींना ऑनलाइन, पण ठेवणे शोधत साइट आहे की मुख्यतः पुरुष त्यांना मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा एक क्रांती मध्ये व्हिडिओ डेटिंगचा देते की आनंद घेऊ निनावी व्हिडिओ गप्पा मारू लागली. फक्त करू इच्छित मुली गप्पा आणि मजा आहे, आमच्या खाजगी खोल्या गप्पा ऑफर विस्तृत महान गप्पा वैशिष्ट्ये. सामने एक तास सामील तेव्हा आपण मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा, सर्व सह सत्यापित आणि वापरकर्ते. मुली की इतर साइट फक्त करू शकत नाही प्रदान. मेक्सिको व्हिडिओ ऑनलाइन डेटिंगचा, वापर करणे सोपे आहे, फक्त वर चालू आपल्या कॅमेरा आणि एक यादृच्छिक मुलगी दिसेल. आपल्याला आवडत नाही, तर आपल्या सामना, फक्त प्रेस ‘पुढील’. विसरू सर्वकाही आपल्याला वाटते आपण बद्दल जाणून ऑनलाइन डेटिंगचा आहे. मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा तयार केला आहे एक अभिनव व्हिडिओ डेटिंगचा नेटवर्क देते की आकाशात चमकणारी वीज जलद कनेक्शन आणि परवानगी देतो सर्वोत्तम व्हिडिओ गप्पा न खाते तयार करणे. चर्चा मुली पुश येथे एक बटण आणि आनंद महान नवीन वैशिष्ट्ये करेल की आपल्या अगदी चांगला अनुभव आहे. एकदा आपण वापरत सुरू मेक्सिको व्हिडिओ डेटिंगचा, तुम्ही आकड्यासारखा वाकडा केले जाईल त्वरित कारण, तो आपण देते तास नॉन-स्टॉप रिअल टाइम व्हिडिओ गप्पा. आपल्या विनामूल्य चाचणी प्रारंभ आणि प्रारंभ बैठक मुली आता\n← कॅम वरून एक प्रकारचा जुगाराचा खेळ मुक्त चर्चा यादृच्छिक प्रवासी म्हणून कध���\nव्हिडिओ गप्पा यादृच्छिक तुम्ही परके आहे, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, मेक्सिको डेटिंगचा, व्हिडिओ डेटिंगचा, व्हिडिओ डेटिंग →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/938902924-92e94191594d92493e92c93e908", "date_download": "2019-01-19T10:48:56Z", "digest": "sha1:VL4WQOYIEMHJFNT7SGGIWRRTKMSHSKJU", "length": 32085, "nlines": 459, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "संत मुक्ताबाई — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / भारतीय इतिहास / संत मुक्ताबाई\nज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री. ज्ञानदेवादि चारी भावडांच्या जन्मकाळासंबंधी मतैक्य नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो.\n(१२७७ किंवा १२७९–१२९७). ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री. ज्ञानदेवादि चारी भावडांच्या जन्मकाळासंबंधी मतैक्य नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो. पहिल्या मतानुसार तिला एकूण वीस वर्षांचे आयुष्य लाभले होते व दुसऱ्या मतानुसार मृत्युकाळी ती अठरा वर्षांची होती. या चारी भावंडांच्या जन्मस्थळाविषयीही मतैक्य नाही. कोणी ते आपेगाव मानतात, तर कोणी आळंदी मानतात. सबळ पुरावा असा कोणत्याच बाजूस नाही. या चारी भावंडांचे चरित्र साधारणपणे सारखेच असल्यामुळे मुक्ताबाईच्या चरित्रातील विशेष गोष्टी तेवढ्या सांगणे योग्य होईल.\nपैकी एक म्हणजे तिचा चांगदेवाशी आलेला संबंध ज्ञानदेवांच्या भेटीस जाण्यापूर्वी त्यांना कोरे पत्र पाठविणाऱ्या चांगदेवाला अनुलक्षूनच तिने चांगदेव इतकी वर्षे जगून कोरा तो कोराच, असे म्हटले होते; पण तोच चांगदेव पुढे तिचा शिष्य झाला व दोघांतील हा गुरु-शिष्य-संबध दोघांनीही आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे.\nपण त्यामुळे एक अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे चांगदेवाच्या कवितेत त्याच्या स्वतःच्या आणि मुक्ताबाईच्या रचनेची झालेली गुंतागुंत. उदा., “गुणातीत डहाळी पाळणा लाविला | तेथे सुत पहुडला मुक्ताईचा” हे प्रसिद्ध पाळणागीत कोणाचे-मुक्ताईचे की चांगदेवाचे अशा प्रकारचे प्रश्न चांगदेवाची गाथा पाहताना अनेक ठिकाणी निर्माण होतात.\nमुक्ताईच्या चरित्रातील दुसरी विशेष गोष्ट म्हणजे तिने ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञान. ��िचे त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी तिच्याविषयी 'लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी केले देशोधडी महान संत' असे उद्‌गार काढले. पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला आहे हे खरे; पण तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे केले देशोधडी महान संत' असे उद्‌गार काढले. पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला आहे हे खरे; पण तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे ती निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती, की तिचा वेगळा निर्देश करण्याची आवश्यकताच त्यांना वाटली नाही हे त्याचे कारण असावे.\nया चार भावंडांत ती वयाने सर्वांत लहान असली, तरी तिने समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी. तिचे समाधिस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जाते. वारकरी पंथ शके १२१९, वैशाख वद्य १२, ही तिची समाधितिथी मानतो.\nमुक्ताई निवृत्तीनाथांची अनुग्रहीत असताना चांगदेवासकट सर्व नाथपंथीय ग्रंथकार तिला अनुग्रह गोरखनाथांनी दिला असे का म्हणतात या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी शिवदिनकेसरीने दोन भिन्न मुक्ताई कल्पून दिले होतेच (ज्ञानदीप, ओ. ९१०). आता त्याला अनुसरून रा. चिं. ढेरेही पुन्हा दोन मुक्ताई असल्याचा विचार मांडीत आहेत. इतकेच, की त्या भिन्न नसून दुसरी पहिलीचा पुनरावतार आहे.\nपूर्वजन्मातील मुक्ताबाईला गोरखनाथांचा उपदेश असून ती चक्रधरांना त्यांच्या एकाकी भ्रमंतीत सालबडीच्या डोंगरात (ढेरे यांच्या मते श्री शैल पर्वतावर) एका वृद्ध योगिनीच्या रूपात भेटली होती (लीळा-चरित्र, एकाक ९). ढेरे यांच्या मतानुसार ही मुक्ताबाई चांगदेवाची मूळ गुरू असून पुढे ती दिवंगत झाल्यावर तिचाच नवा अवतार, म्हणजे ज्ञानदेवभगिनी मुक्ताई, हिला त्याने गुरू केले. पण हे सर्व अनुमान आहे. ते मानण्यात गोरखशिष्या मुक्ताई आपल्या दीर्घायुष्यात मुक्त न झाल्यामुळे तिला ज्ञानदेवांची बहीण म्हणून पुनरावतार घ्यावा लागला अशी विचित्र कल्पना करण्याची आपत्ती येते. त्यापेक्षा या दोन मुक्ताबाई सर्वस्वी भिन्न समजणेच योग्य होईल.\nगाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. त्या सहा अभंगात मुद्रिका 'मुक्ताई म्हणे' अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील 'नामदेव-भक्तिगर्वपरिहार' या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताईचे आहेत. तसेच गाथेत न मिळणारे 'ताटीचे अभंग' ही तिचेच होत. म्हणजे तिची एकूण अभंगरचना सु. पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. ती मुख्यतः भक्तिपर असले, तरी योगमार्गाच्या खुणांनीही ती युक्त आहे.\nमुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे 'मुक्तपणे मुक्त मुक्ताई पैं रत ' अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो.\nपण ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते.\nमाहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (58 मते)\nसंतानी केलेले कार्य आणि कामगिरी\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\n1 मे - महाराष्ट्र दिन\nडफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन\nडलहौसी, लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राउन रॅमझी\nलॅन्सडाउन, लॉर्ड हेन्री चार्ल्स कीथ पेटी-फिट्ससमॉरिस\nलिटन, लॉर्डएडवर्ड रॉबर्ट बुलवर\nलिन्‌लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप\nज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nडॉ. आंबेडकर यांची केंद्रीय कायदेमंत्री पदाची ऐतिहासिक कामगिरी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची केंद्रीय ऊर्जा, खनिज आणि जलनियोजन मंत्रीपदाची ऐतिहासिक कामगिरी\nडॉ.आंबेडकर यांची केंद्रीय श्रम मंत्रीपदाची ऐतिहासिक कामगिरी\nभारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आठवणी\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन\nज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता (भाग २)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता भाग १\nबी कॉज ही इज अ लास्ट ॲथॉरिटी....\nसामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता\nकथा, कविता व गाणी\nमेंदू विकार आणि मानसशास्‍त्र\nशिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)\nमहाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Dec 17, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mumbaimarathisahityasangh.com/?page_id=43", "date_download": "2019-01-19T11:20:56Z", "digest": "sha1:SDB2H44XN55QRQU4J6LJ7DGIC4ZGWMRZ", "length": 10809, "nlines": 35, "source_domain": "mumbaimarathisahityasangh.com", "title": "महामंडळ | www.mumbaimarathisahityasangh.com", "raw_content": "\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nअध्यक्ष – २३ वे मराठी साहित्य संमेलन.\nअध्यक्ष – २६ वे मराठी साहित्य संमेलन.\nअध्यक्ष – ५० वे मराठी साहित्य संमेलन.\nअध्यक्ष – ६६ वे मराठी साहित्य संमेलन.\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ\nस्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात अनेक मराठी साहित्य संस्था काम करीत आहेत. या संस्थांच्या ध्येय-धोरणांमध्ये सुसूत्रता आणावी, त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे, यासाठी एक मध्यवर्ती साहित्य संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेने सर्व साहि���्य संस्थांचे नेतृत्व करावे असा विचार सर्वप्रथम १९५१ साली कारवार येथे भरलेल्या संमेलनात मांडण्यात आला. तो प्रत्यक्षात येण्यासाठी १९६० साल उजाडावे लागले. अनेकांना त्या कल्पनेचा पाठपुरावा करावा लागला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थेची रीतसर स्थापना झाली.\nमुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवा मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपुर), याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात. महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.\nमराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संस्थांच्या धोरणांमध्ये आणि कामामध्ये एकसूत्रीपणा निर्माण करणे, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करणे ही महामंडळाची उद्दिष्टे आहेत. त्यानुसार दरवर्षी (शक्यतो) मराठी भाषिक जनतेचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, हे महामंडळाचे एक काम आहे. महामंडळाच्या वतीने मराठी साहित्य संमेलनाचे प्रथम अधिवेशन हैदराबाद येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य संघाचे कार्यकर्ते, सुप्रसिध्द समीक्षक प्रा. वा. ल. कुळकर्णी ह्यांची निवड झाली होती. महामंडळाच्या कार्यात मुंबई मराठी साहित्य संघाचा सदैव सक्रिय सहभाग राहिलेला आहे.०२.१०.१९६१ रोजी महामंडळाची सभा मुंबईत साहित्य संघात झाली. १९८६ साली महामंडळाचे कार्यालय पुन्हा मुंबईकडे आले. जून १९९८ मध्ये महामंडळाचे कार्यालय पुन्हा मुंबई मराठी साहित्य संघाकडे तीन वर्षासाठी आले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणे हा महामंडळाचा एक हेतू आहे. सुरुवातीला आटोपशीर असलेली ही संमेलने अधिकाधिक व्यापक होत चालली आहेत. कराड, नगर, सोलापूर, नाशिक, सांगली, चंद्रपूर चिपळूण येथील संमेलनांनी तर गर्दीचे उच्चांक गाठले. तीन-चार दिवस सतत चालणाऱ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. अशी संमेलने इतर भाषांमध्ये फारशी दिसत नाहीत असे मत अनेक ज्येष्ठ अन्यभाषिक साहित्यिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. संमेलनाला जोडून भरणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तकांची विक्रीही प्रचंड प्रमाणात होते. एकूण हा मराठी भाषेचा उत्सव भव्य आणि उत्साही होत चालला आहे असे दिसते. २००९ साली महामंडळाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन सॅन होजे (अमेरिका) येथील बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या साहाय्याने आयोजित केले. दुसरे विश्व मराठी संमेलन २०१० ला दुबई येथे व तिसरे संमेलन २०११ मध्ये सिंगापूर येथे घेण्यात आले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था नेतृत्व करते.\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पुढीलप्रमाणे पदाधिकारी असतात :\nएक अध्यक्ष, एक कार्यवाह, एक कोषाध्यक्ष.\nउपाध्यक्षाची निवड समाविष्ट संस्थेमधून केली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/cricket/rohit-returned-form-hit-powerful-century/", "date_download": "2019-01-19T11:27:52Z", "digest": "sha1:I6ANX2QTIGXSEM3AH2SUPGL2MAPWBJPR", "length": 22409, "nlines": 331, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १९ जानेवारी २०१९", "raw_content": "\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' ���िनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आ��दोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nरोहित फॉर्ममध्ये परतला, फटकावले दमदार शतक\nरोहित फॉर्ममध्ये परतला, फटकावले दमदार शतक\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली.\nखराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहितने आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.\nरोहितने 126 चेंडूत 115 धावांची खेळी केली.\nया खेळीदरम्यान रोहितने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली.\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nSEE PICS : शमा सिकंदरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ\n'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग\nअरबाजच्या कथित गर्लफ्रेन्डने लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून चाहते घायाळ\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nरिषभ पंतच्या आयुष्यात 'लेडी लक'ची इंट्री...\nजहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका\nहे पाच खेळाडू भारताच्या विश्वचषकात संघात नसतील\nचेन्नई सुपर किंग्जचे 'व्हिसल पोडू' खेळाडू\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाथटबमधल्या फोटोनंतर करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक\n;7 पदार्थ आहारातून करा कमी\nशरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठ�� गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/rashtrasant-tukadoji-maharaj/", "date_download": "2019-01-19T11:25:53Z", "digest": "sha1:MXQARRHLTF65CTY5BSZDJBRW57H7TS4V", "length": 32016, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Rashtrasant Tukadoji Maharaj News in Marathi | Rashtrasant Tukadoji Maharaj Live Updates in Marathi | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या र���ष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज FOLLOW\nग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे देहवसान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ... Read More\nRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nराष्ट्रसंतांनी मानवतेचा नंदादीप चेतविला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी, समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादीप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचा��ला हवी, जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल, असे उद्गार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती सं ... Read More\nRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nविधायक कार्यासाठी युवाशक्तीने पुढाकार घेण्याची गरज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयुवाशक्तीने व्यसनांच्या नादी न लागता, देशाच्या विकासात हातभार लावावा आणि विधायक कार्यासाठी पुढे यावे, तरच भारत ही महाशक्ती म्हणून उदयास येईल, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संमेलनात रविवारी आयोजित युवक संमेलनातील वक्त्यांनी लगावला. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nसातव्या वेतनासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही हेच दुर्दैव - ज्ञानेश वाकुडकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : राष्ट्रसंतांनी ग्रामीण विकासावर भर दिला तर सध्याचे शासनकर्ते शहर विकासावर भर देत आहेत. आम्हाला मेट्रो, स्मार्ट सिटी ... ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन; प्रबोधनाला लेखणीची जोड आवश्यक- ज्ञानेश्वर महाराज वाघ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रीय अखंडता, सामाजिक एकता टिकवण्यसाठी प्रबोधनकाराची वाणी आणि त्याला पत्रकारांच्या लेखणीची जोड मिळाल्यास बंधुत्वाचा नवसमाज घडेल, असे विचार ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: भारतीय विचार मंच विदर्भ, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व कर्मयोगी शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन ९ डिसेंबर रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय, रामदासपेठ येथे होणार आह ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nराष्ट्रसंतांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाची तयारी जोरात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nयुवकांचा सर्वांगिण विकास करण्याची तळमळ असलेला समुह म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ - आचार्य वेरुळकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajcultureअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराजसांस्कृतिक\nचूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयुवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nअकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत. ... Read More\nAkolaRashtrasant Tukadoji Maharajअकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्ह���साठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/215-2/", "date_download": "2019-01-19T10:16:33Z", "digest": "sha1:5G6AL3IZ3AKQAX5FSKEVVGWRXGZJL6HC", "length": 7191, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिको महिला", "raw_content": "\nअहो तेथे. कसे बद्दल एक कप कॉफी मी शोधला, एक नवीन ठिकाणी काही आठवडे आणि म्हणून मी विचारले साठी एक कप कॉफी. मालक, एक मोहक इटालियन उच्चारण विचारले. मी सोपे जात विनोद एक चांगल्या अर्थाने आहे. मी संगीत प्रेम आणि चित्रपट आणि फक्त उत्तम संभाषण प्रती कॉफी किंवा डिनर. मैत्री नेहमी प्रथम आले. मी एक मेक्सिकन स्त्री. सर्वसाधारणपणे, मी विनोद एक चांगल्या अर्थाने आहे. मी पदवी, व्यवसाय प्रशासन आणि सर्वात वेळ मी काम करीत आहे, म्हणून अनेक लोक नाही, पण माझी बाकी वेळ मी नाही व्यायाम.\nमाझे नाव एडिथ मी वास्तव्य काही वर्षे लांब बेट आणि मी प्रेम यूएसए, अमेरिकन आणि त्यांची संस्कृती आहे. मी आता जिवंत मेक्सिको मध्ये शहर आणि é कधी कधी कारण माझी मुलगी तिथे राहतो. मी एकच आणि प. मी महान प्रथम छाप आहे. मी एक प्रामाणिक, नम्र व्यक्ती आवडतात जो हसत, ऐका आणि. मी प्रेम जीवन आहे. मी एक खुले व्यक्ती आवडतात घराबाहेर. मी प्रेम पोहणे आणि चालणे. मी प्रेम महासागर आहे. मी प्रेम प तेर. मी बोलत असताना अनेक भाषा आणि मी मध्ये नैसर्गिक औषध, होमिओपॅथिक आणि. मी खुल्या मनाचा, सुशिक्षित, करिष्माई, अनुकूल करून निसर्ग, जसे ध्येय साध्य करण्यासाठी, कुटुंब फार महत्वाचे आहे मला, मी आनंद कोणत्याही प्रकटीकरण कला, संगीत माझी आवड आहे, पण आपण चांगले स्वत: ला द्या. मी स्वत: विचार, एक चांगला स्त्री आवडी जो आव्हाने आणि वाढू करू इच्छित आहे, सामाजिक आणि व्यावसायिक. स्वत: ला वर्णन. हम्म. तुम्ही विचारा आणि करा मला माहीत आहे, की, मी मित्र आहेत जगभरातील सर्व. मी एक चांगला स्त्री, अभ्यास आता, मी स्वत: विचार म्हणून एक रुग्ण व्यक्ती, विश्वास, चांगला श्रोता, चांगले मित्र, चांगला कुकर, मी प्रेम प्रवासातील आणि दयाळू लोक. मी एक खूप छान व्यक्ती, आदर, काळजी, सरळ वेडा कधी कधी, मी आवडत मित्रांबरोबर हँग आउट, चित्रपट जा, बीच, प्रवास, मी जसे विनोद चांगला आहे किंवा वाईट आहे, मी नेहमी सारखे काहीतरी जाणून घेण्यासाठी. अनेक साइट असल्याचा दावा मुक्त पण आपण दाबा सह आश्चर्य शुल्क आपण नंतर सामील व्हा. कनेक्ट एकेरी एक मुक्त मेक्सिको डेटिंगचा सेवा, सर्व वैशिष्ट्ये मोफत आहे आणि नाही आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ आपण हे करू शकता पाठवा आणि प्राप्त संदेश, गप्पा, इन्स्टंट संदेश, ब्लॉग, आणि पोस्ट मध्ये आमच्या, वन्य पण अनुकूल आंतरराष्ट्रीय आणि मेक्सिको डेटिंगचा मंच खर्च कधीही. नाही क्रेडिट कार्ड आवश्यक. नाही खर्च नाही, क्रेडिट्स, कूपन नाही, नाही वेळा प्रजोत्पादन. पूर्ण न्यू मेक्सिको एकच मित्र आज. आपण प्रयत्न केला सर्व पारंपारिक मार्ग शोधण्यासाठी कोणीतरी विशेष मेक्सिको मध्ये आपण थकल्यासारखे मेक्सिको बार क्लब देखावा, घरी येत रिक्त घर, एकाकी टेबल एक त्या रोमँटिक मेक्सिको रेस्टॉरंट्स, भयंकर आंधळा तारखा सेट करून आपल्या मित्र, मेक्सिको स्थानिक एकेरी गट, एकेरी कार्यक्रम आणि सभा नाही परिणाम\n← मध्ये गप्पा स्पॅनिश व्हिडिओ गप्पा\nनियम शिष्टाचार सुट्टीतील मेक्सिको मध्ये राहतात, आणि प्रवास →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/26-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-19T10:58:49Z", "digest": "sha1:PW46ZZBU5BWSVNAZICKSQWLH5JWASG7X", "length": 9781, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "26 वर्षे तुरुंगात काढल्यावर निर्दोष सुटका आणि 75,000 रु.भरपाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n26 वर्षे तुरुंगात काढल्यावर निर्दोष सुटका आणि 75,000 रु.भरपाई\nअहमदाबाद (गुजरात्) – आयुष्याची 26 वर्षे अकारणच तुरुंगात काढल्यानंतर निर्दोष सुटका झाल्याची घटना गुजरातच्या जयंती भाई राणांच्या जीवनात घडली आहे. उत्तर गुजरातच्या बनासकाटा जिल्ह्यातील जयंती भाई राणा यांना खुनाच्या आरोपावरून शिक्षा झाली होती. रामसिंह यादव नावाच्या एक व्यक्तीचा खून केल्याच्या आरोपावरून पोलीसांनी जयंती भाई राणा यांना अटक केली होती. गुन्हा केलेला नसूनही पोलीसांनी मारहाण करून त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला. (प्रत्यक्षात हा गुन्हा झालाच नसल्याचे पुढे सिद्ध झाले.)\nपोलीसांनी जयंती भाईंना पकडल्यानंतर तत्कालीन इन्स्पेक्‍टर एम जी धराजिया यांनी जयंती भाईंकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण पैसे न दिल्याने त्यांना केसमध्ये अडकवले. न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.\nमात्र काही वर्षांनी ज्याचा खून केल्याच्या आरोपावरून जयंती राणांना तुरुंगात जावे लागले होते, तो रामसिंह यादवच न्यायालयात हजर झाला. त्याने आपल्या खुनाची गोष्ट खोटी असल्याचे सांगितले.\nडिसा कस्बा न्यायालयाने रामसिंह यांना जिवंत पाहून जयंती भाईंना निर्दोष सोडण्याचा आणि त्यांना 75 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आणि त्याचबरोबर त्यांना अडकवणाऱ्या इन्स्पेक्‍टर धराजिया आणि त्यांच्या सहकाऱ्याला कठोर शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले आहेत.\nआयुष्यातील अत्यंत उमेदीची 26 वर्षे अकारणच तुरुंगात जाऊनही जयंती भाई नाराज नाहीत, तर त्यांनी आपल्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nकॉसमॉस बॅंकेवरील हल्ला प्रकरणी एकाला अटक\n‘प्रेझेन्ट’ नव्हे तर ‘जय हिंद’ म्हणा : गुजरात शिक्षण विभागाचे आदेश\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nखलिस्तानी चळवळ : एटीएस पथकाकडून एकाला अटक\nसुमित वाघमारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/gadkari-made-an-estimate-of-the-sarsanghchalak/amp_articleshow/65773062.cms", "date_download": "2019-01-19T10:38:05Z", "digest": "sha1:VZK74FQ6AYERITRJOXMBY3CZ2NRBWLR2", "length": 4008, "nlines": 61, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Nagpur News: gadkari made an estimate of the sarsanghchalak - गडकरींनी केले सरसंघचालकांचे अभिष्टचिंतन | Maharashtra Times", "raw_content": "\nगडकरींनी केले सरसंघचालकांचे अभिष्टचिंतन\nम टा प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ...\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संघ मुख्यालयात भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या विश्व हिंदू संमेलनात सहभागी होऊन सरसंघचालक सोमवारी परतले. हिंदू संमेलन आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर सरसंघचालकांची भेट घेणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये गडकरी पहिले नेते आहेत. उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.\nअडीचशे शाळा होणार डिजिटल\n'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/235-2/", "date_download": "2019-01-19T10:18:15Z", "digest": "sha1:NQYUXNLFSENWJAXYXU2LYJ2GQ77Y3T7Z", "length": 8316, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिकन मुलगी प्रेमात पोलिश माणूस", "raw_content": "मेक्सिकन मुलगी प्रेमात पोलिश माणूस\nआम्ही भेटले जसे सूप मी त्याला भेटले भूमिगत आणि त्वरित आम्ही वाटत पेक्षा अधिक काहीतरी फक्त फॅन्सी आहे. आम्ही वास्तव्य कमीत कमी आम्ही अजूनही बोलत क���ून स्काईप मी त्याच्यावर प्रेम, आणि तो म्हणाला, तो येईल, मेक्सिको, पण तो नाही आहे, पासपोर्ट. मी गमावू इच्छित नाही, त्याला तो माझ्या चांगले अर्धा मी एक स्फोटक मूड आणि मी घेऊ इच्छित नाही, त्याला आमच्या कोणीतरी मला मदत करू शकता करा. मी कसे जाणून घेऊ इच्छित पोलिश माणूस आहे ते करू इच्छित काय एक मुलगी, कदाचित मी शोधत जसे पोलिश मुलगी आहे का की तो मला पाहिले भूमिगत. या आला आहे शोकांतिका मध्ये बनवण्यासाठी. मला तुम्हाला सांगतो, माझ्या प्रिय, एक म्हणून कोण आहे जिंकली आणि गमावले प्रेम करतो पेक्षा अधिक वेळा मी माझा काळजी देणे, हे खरे, चिरस्थायी संबंध अधिक आधारित म्युच्युअल आदर पेक्षा बाहेर इश्माएल आवड आहे. सर्वात आमच्या आजी आजोबा लग्न होते खूप जास्त समकालीन जोडप्यांना, कारण ते केले एकमेकांना काही वाटत. प्रणय आहे केक वर केकवर घातलेले साखर आहे. आदर आणि समज आहेत की एक प्रेम काळापासून, आणि क्षण आपण प्रयत्न मूस कोणालाही समावेश, स्वत: ला फिट एक पूर्वकल्पित समज गरम बर्न, आवड, आपण वर जगत आहेत कर्जाऊ वेळ. आणि मला आपल्याला चेतावणी, पुन्हा अनुभव पासून, लांब अंतर संबंध आहेत नशिबात. मला माहीत आहेत, हजारो लोक कोण जाईल नाकारू, हे आणि त्यांच्या स्वत: च्या गोष्टी समजून घेतल्या यश, पण अखेरीस तो असलो मंदी येते. जसे मी आधी सांगितले, आवड आहे, पुरेसे नाही, चांगले आणि वाईट. आपण करू शकत नाही फ्लोट करून वर वाफेचा ईमेल आणि वचन दिले प्रेमविव्हल उत्कट इच्छा. अपवाद आहेत, मी, माझी पत्नी लग्न केल्यानंतर दोन वर्षांच्या लांब-अंतराच्या संबंध झाले एकत्र राहत पोलंड. तिने केले होते. जात काम कधी, लांब अंतर आहे. पण जर का आला, पोलंड आणण्यासाठी काही सभ्य मेक्सिकन स्वयंपाक कारण युरोप आणि पोलंड मध्ये विशेषतः, सेवाभावी आहे. तो तुझ्यासाठी नाही आहे. आपण सापडणार नाही अगदी एक साम्य खरा मेक्सिकन भोजन कोणत्याही रेस्टॉरंट, आणि क्रम काहीतरी बुरितो-शैली फक्त, याचा अर्थ तो चालला लाल सोयाबीनचे. हे फार कठीण नाही शोधण्यासाठी, आणि तेथे काही खेळी-ऑफ करू की एक चिमूटभर, तर आपण करू इच्छित काहीही पेक्षा अधिक अत्याधुनिक, आपण पुन्हा अप क्रीक. मला माहित आहे या ध्वनी अनावश्यक काय आपल्या पोस्ट करणार आहे, पण काही करते की आपण घरी चुकली आहे की खूपच कठिण आहे. मी आणले तामले पत्रकार मला यूके पासून, वापर केला नाही, तो इथे धावांची भर घातली आणि दूर माझ्या मेक्सिकन अन्न साहित्य. मी पसंत करत भारत आणि थाई अन्न. आम्ही जात आहेत, बाहेर जवळजवळ एक वर्ष, दरम्यान अंतर आणि मला प्रवास पोलंड आम्ही नियोजन लग्न एक वर्ष आणि मी, जगणे जाईल पोलंड मध्ये, अंतर जाऊ शकते कधी कधी पण, शेवटी, तेव्हा तुम्ही विश्वास आणि प्रेम, आपण मात करू शकता त्या अडथळ्यांना. फक्त चांगली ग्वाकामोले कधीही तयार होते इथे, माझ्या स्वयंपाकघर आहे. मी सर्व त्या दिसायला-मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये वॉर्सा, किमान वर्षे आहे. पण अन्न आहे येथे मुबलक आहे, आणि तो बरेच चवदार. हवामान मोठे आव्हान असेल कोणत्याही मेक्सिकन पेक्षा अभाव, योग्य टाको किंवा. पण जर का आला, पोलंड आणण्यासाठी काही सभ्य मेक्सिकन स्वयंपाक कारण युरोप आणि पोलंड मध्ये विशेषतः, सेवाभावी आहे\n← मेक्सिकन महिला: पूर्ण हॉट मेक्सिकन महिला एकच माणूस प्रवास\nमेक्सिको - ऑनलाइन चॅट असलेल्या मेक्सिकन मुली →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rahul-gandhi-support-tanaji-vanave-46421", "date_download": "2019-01-19T10:57:44Z", "digest": "sha1:DQWEZQG3BX23J6CE4KOJHJ3JNS374Q22", "length": 14817, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul gandhi support to tanaji vanave 'डरो मत...!' राहुल गांधी यांनी दिली हिंमत - तानाजी वनवे | eSakal", "raw_content": "\n' राहुल गांधी यांनी दिली हिंमत - तानाजी वनवे\nशनिवार, 20 मे 2017\nनागपूर - महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांना हटवून आपली निवड कायदेशीर आणि नियमानुसार झाली आहे. विभागीय आयुक्तांनी याकरिता बहुमताचा आधार घेतला आहे. नेता बदलावा ही आपली एकट्याची नव्हे तर 17 नगरसेवकांची मागणी होती, असे नवनियुक्त गटनेते तानाजी वनवे यांनी \"सकाळ' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत सांगितले. राहुल गांधी यांनी डरो मत... असा सल्ला आम्हाला दिला होता. यातून सर्वांनी प्रेरणा घेतल्याचे सांगून वनवे यांनी अप्रत्यक्षपणे कुण्या एका नेत्याची दादागिरी नागपूरमध्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे संकेतही दिले.\nमहापालिकेच्या निवडणुकीपासून शहरातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. तो एकाच व्यक्तीमुळे सुरू असल्याने सर्व आमदार, नगरसेवक एकत्र आलेत. महापालिकेचा गटनेता निवडतानाही वाद उफाळून आला होता. मात्र नगरसेवकांचे कोणी ऐकले नाही. मुंबईवरून प्रतिनिधी पाठविले. सर्वांशी चर्चा केली. तेव्हासुद्धा ज्येष्ठ नगरसेवक म्हण��न प्रफुल्ल गुडधे आणि आपले नाव आघाडीवर होते. दोघांपैकी कोणालाही नेता करावे, अशी मागणी बहुसंख्य नगरसेवकांनी प्रदेश निरीक्षकांकडे केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ज्यांच्या नावाला सर्वांचा विरोध होता, त्याची निवड करण्यात आली. तरीही आम्ही शांत राहिलो.\nपक्षाचा निर्णय म्हणून मान्य केला. त्यानंतर स्वीकृत सदस्य तसेच विषय समित्यांवर नियुक्‍त्या करताना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जाईल, असे वाटत होते. ते होत नसल्याने आम्ही थेट कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांना शहरात सुरू असलेल्या सर्व घडामोडींची माहिती दिली. त्यांनीसुद्धा \"डरो मत, आगे बढो' असा सल्ला देऊन एकप्रकारे आम्हाला पाठिंबा दर्शवला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी बहुमताने निर्णय घेतला जाईल, असे आम्हाला सांगितले. आज आमच्याकडे बहुमत आहे. ते आम्ही सिद्ध करून दाखविल्याचेही तानाजी वनवे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बंटी शेळके उपस्थित होते.\nनेता बदलण्याच्या प्रक्रियेत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी स्वतःच गटनेत्याच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे आपली निवड होऊ शकली.\nप्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे, संदीप सहारे, जुल्फेकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, हर्षला साबले, प्रणिता शहाणे, मनोज गावंडे, आशा उईके, अंसारी सैय्यद बेगम मो. निजामुद्दीन, गार्गी प्रशांत चोपडा, दिनेश यादव यांची नावे होती. यापैकी रमेश पुणेकर वगळता अन्य नगरसेवकांची ओळख परेड 17 रोजी झाली.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\n'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व���हायरल होतो आहे....\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-2/", "date_download": "2019-01-19T09:56:57Z", "digest": "sha1:WXBQEYM3ZCJKMRXP3KM4MUBUODP5ZUN6", "length": 9538, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधनावरील उत्पादन शुल्क कपातीला केंद्राचा पुन्हा नकार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंधनावरील उत्पादन शुल्क कपातीला केंद्राचा पुन्हा नकार\nइंधन दरवाढीने नागरीकांना दिलासा नाहीच\nनवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे पण सरकारने त्यास पुन्हा नकार दिला आहे. महसुलात घट होईल असा कोणताही निर्णय घेण्याची देशाचा आर्थिक स्थिती नाही त्यामुळे ही कपात करता येणार नाही असे एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.\nडॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. अशा स्थितीत उत्पादन शुल्कात कपात केली तर ��ालू खात्यावरील तूट प्रचंड वाढू शकते त्यामुळे सरकारला हे करणे शक्‍य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. दरम्यान आजही पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 16 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 पैसे वाढ झाली.\nऑगस्टच्या मध्यापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हा पासून आत्तापर्यंत पेट्रोलचे दर 2 रूपये 17 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रूपये 62 पैशांनी वाढले आहेत. या घडामोडींवर चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की इंधनावर मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जाते. नागरीकांना दिलासा द्यायचा असेल तर उत्पादन शुल्कात कपात करण्याखेरीज सरकारपुढे पर्याय नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nजी-20 शिखर परिषद-2022 होणार भारतात : मोदीनीतीचे यश\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/18-couples-get-married-kalamnuri-46091", "date_download": "2019-01-19T10:50:23Z", "digest": "sha1:J3VTDATI4DGNNSVQSASLC24XQEVVB5SP", "length": 18830, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "18 couples get married in kalamnuri सामूहिक विवाह मेळाव्‍यात अठरा जोडपी विवाहबद्ध | eSakal", "raw_content": "\nसामूहिक विवाह मेळाव्‍यात अठरा जोडपी विवाहबद्ध\nगुरुवार, 18 मे 2017\nआदिवासी समाजाने लग्‍नामध्ये होणारा अनावश्‍यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात आपल्‍या मुलामुलींचे लग्‍न लावण्याची चांगली परंपरा सुरु ठेवली आहे. काही गावातून या विवाह मेळाव्‍याचे अनुकरण करण्यात येत आहे. यामुळे वधुपित्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. इतर समाजानेही सामुहिक विवाह मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. - आमदार डॉ.संतोष टारफे, कळमनुरी\nकळमनुरी - शंभर टक्‍के आदिवासी लोकसंख्या असलेल्‍या तालुक्‍यातील वाई या गावाच्‍या ग्रामस्‍थांनी मागील चोवीस वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा जोपासत गुरुवारी (ता.१८) झालेल्‍या सामुहिक विवाह मेळाव्‍यात गावातील अठरा युवक युवतींचे लग्‍न लावून आपल्‍या गावाची स्‍वतंत्र ओळख निर्माण केली आहे.\nकळमनुरी शहरानजीक वाई हे सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील बहुतांश ग्रामस्‍थांचा शेती हा व्‍यवसाय आहे. शिक्षणामुळे काही जण आता नोकरी व व्‍यवसायातही स्‍थिरावले आहेत. साधारण तेवीस वर्षापूवी म्हणजे सन १९९४ साली गावातील गंगाधर हनुमंतराव वाईकर, काळूराम धोंडजी साबळे, गंगाराम दगडूजी गुहाडे, हरी मानेजी दुभळकर, किसन सिताराम मुकाडे, गणपत शंकर मुकाडे, मारुती किसन धनवे यांनी एकत्र येत गावातील उपवर मुलामुलींचे गावातच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.\nया निर्णयाला मूर्त रुप देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी सुरुवातीला आपल्‍याच कुटुंबातील उपवर वधु वरांचे लग्‍न ठरवून १९९४ साली पहिल्या सामुहिक विवाह मेळाव्‍याची सुरुवात केली. पहिल्‍याच मेळाव्‍यात पाच लग्‍न लावण्यात आली. तेव्‍हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. दरवर्षी मे महिन्‍यात सामुहिक विवाह मेळाव्‍याचे आयोजन करुन विवाह लावले जातात. यामध्ये प्रत्‍येक विवाह मेळाव्‍यात आतापर्यंत पाच ते एकोणीस विवाह लावण्यात आले आहेत. या वर्षीही एकाच वेळी अठरा विवाह लावण्यात आले आहेत.\nसामुहिक विवाह मेळावा घेण्यासाठी गावकरी मंडळी दोन महिने आधी मे महिन्‍यातील तारीख निश्‍चित करतात. त्‍यानंतर विवाह मेळाव्‍यात लग्‍न लावण्यासाठी उपवर वधु वरांच्‍या कुटुंबीयांकडून सोयरीक व इतर सोपस्‍कार पूर्ण केले जातात. वधुवरांचे पालक सोयरीक झाल्‍यानंतर गावातील मंडळींना याची माहिती देतात.\nत्‍यानंतर गावातील सामुहिक आदिवासी विवाह मेळावा मंडळ वाई यांच्‍याकडून विवाह मेळाव्‍यात ल��वण्यात येणाऱ्या वधु व वरांची माहिती संकलीत करतात. लग्‍नासाठी लागणारे कपडे व दागिने वधु वरांचे पालक ठरवून करतात. विवाह मेळाव्‍यासाठी लागणारा मंडप, बँड, भोजनासह इतर काही गोष्टीसाठी लागणारा खर्च ग्रामस्‍थांच्‍या पुढाकारातून करण्यात येतो.\nमागील चोवीस वर्षांपासून गावातील जेष्ठ नागरिकांनी सुरु केलेली ही सामुहिक विवाह मेळाव्‍याची धुरा आता युवकांनी आपल्‍या खांद्यावर घेतली आहे. गुरुवारी (ता.१८) झालेल्‍या सामुहिक विवाह मेळाव्‍यात गावातील १८ उपवर वधू वरांचे विवाह या मेळाव्‍यात लावण्यात आले. विवाह मेळाव्‍यात लग्‍न लावल्यानंतर उर्वरित सोपस्‍कार वधुच्‍या घरी करण्यात येतात.\nविवाह मेळाव्‍यासाठी चाफनाथ, पिंपळदरी, सालवाडी, मोरवड, पेठ वडगाव, मोरगव्‍हाण, चिंचोर्डी, टव्‍हा, जामगव्‍हाण, घोळवा या गावांसह इतर आठ गावातील वरांकडील वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मेळाव्‍यासाठी आमदार डॉ.संतोष टारफे, अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे उपाध्यक्ष गंगाधर वाईकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य डॉ.सतिष पाचपुते, अजित मगर यांच्‍यासह हजारो वऱ्हाडी यांची उपस्‍थिती होती.\nया विवाह मेळाव्‍यात लग्‍न लागल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्‍या सर्व वऱ्हाडी मंडळींची भोजन व्‍यवस्‍था लग्‍न मंडपातच केली जाते. मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी उपस्‍थित असूनही कोठेही गडबड व गैरसोय होत नाही. या वऱ्हाडी मंडळीना सर्व सुविधा मिळाव्‍यात यासाठी गावातील युवक मंडळी पुढाकार घेतात.\nआदिवासी समाजाने लग्‍नामध्ये होणारा अनावश्‍यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात आपल्‍या मुलामुलींचे लग्‍न लावण्याची चांगली परंपरा सुरु ठेवली आहे. काही गावातून या विवाह मेळाव्‍याचे अनुकरण करण्यात येत आहे. यामुळे वधुपित्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. इतर समाजानेही सामुहिक विवाह मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. - आमदार डॉ.संतोष टारफे, कळमनुरी.\nजेष्ठ नागरिकांनी आदिवासी गावातून सुरु केलेली सामुहिक विवाह मेळाव्‍याची परंपरा पुढे नेण्यासाठी गावातील युवकानी पुढाकार घेतला आहे. समाजात अनेक ठिकाणी अशा मेळाव्‍याचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - डॉ. सतीश पाचपुते, जिल्‍हा परिषद सदस्‍य, हिंगोली.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांग���ी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमहापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल\nपुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत...\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n#Vasantotsav मराठी गीत परंपरेचा सांगीतिक पट\nनामवंत संगीत संयोजक व की बोर्डवादक कमलेश भडकमकर ‘वसंतोत्सवा’त शनिवारी (ता. १९) ‘सप्तशतक’ हा कार्यक्रम घेऊन येत आहेत. याबाबत त्यांच्याशी नीला शर्मा...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2019-01-19T11:08:20Z", "digest": "sha1:UIZKBYEBEY3AVOVOUKSJTDZINAM2JANG", "length": 11898, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायदा कठोर झाला; पण… (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकायदा कठोर झाला; पण… (भाग-१)\nलोकसभेत मंजूर झालेले गुन्हेगारीविषयक कायदा (संशोधन) विधेयक हे स्वागतार्ह असून समाजातून होत असलेल्या मागणीला ते न्याय देणारे आहे. मात्र कायदे कठोर करूनही समाजात अत्याचार, बलात्कार, गॅंगरेप, बाललैंगिक शोषणाचे प्रकार थांबताना अथवा कमी होताना दिसत नाहीत. याचे कारण या कायद्यांची अंमलबजावणीच होत नाही. अत्याचारासारख्या घटनांची प्रकरणे लवकरात लवकर तडीस जाऊन कठोर कायद्यांचा आधार घेत दोषींना शिक्षा झाली तरच या कायदेबदलांचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल. यातून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल. दुसरीकडे अशा प्रकारची कृत्ये करू इच्छिणाऱ्या विकृतांना आणि नराधमांनाही एक जरब बसेल.\nसध्या अत्याचाराच्या बातम्या वाचून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. सरकारकडून कितीही कडक कायदा आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आरोपींना या कायद्याची कोणतीच भीती नसल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा देण्यासंबंधीचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. देशातील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायदे अधिक कडक केले जात असताना बिहारच्या मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात अल्पवयीन मुलींवर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याचाराचे आणि गर्भपाताचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. 2012 च्या निर्भया प्रकरणानंतर दोषींना अधिकाधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद करूनही अशा गुन्ह्यांचे प्रमाण घटलेले नाही. मुझफ्फरपूरची घटना हा त्याचा पुरावा मानता येईल.\nकठुआ येथे आठ वर्षाच्या मुलीवर आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील एका महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण घडल्यानंतर सरकारने एक अध्यादेश काढला होता. लोकसभेत मंजुर झालेले गुन्हेगारीविषयक कायदा (दुरुस्ती) विधेयक हे या अध्यादेशाची जागा घेईल. सरकारने कायद्यात बदल करून अशा प्रकारच्या घटनेतील आरोपींची दोन महिन्यात चौकशी पूर्ण करुन सहा महिन्यात शिक्षेबाबत कार्यवाहीची व्यवस्था केली आहे. असे असताना पुरेसे मनुष्यबळ असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्यासाठी तपास अधिकारी, वकील आदींची नियुक्ती करावी लागणार असून ही जबाबदारी राज्य सरकारला पार पाडावी लागेल.\nकायदा कठोर झाला; पण… (भाग-२)\nया कायद्यानुसार 12 वर्षांपर्यंतच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला किमान 20 वर्षाची शिक्षा तर याच वयोगटातील मुलीवर सामूहिक अत्याचारप्रकरणी जन्मठेप किंवा फाशीची तरतूद केली आहे. तसेच 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिक्षेचा कालावधी हा किमान द��ा वर्षाचा निश्‍चित करण्यात आला आहे. तो वाढून 20 वर्षे होऊ शकतो किंवा त्यापेक्षा अधिक जन्मठेप देखील होऊ शकते.\n– प्रा. शुभांगी कुलकर्णी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रेडिट कार्ड बंद करायचंय\n‘एलआयसी’ला व्याजासह दोन लाखांचा दंड\nधरण सुरक्षेसाठी नवा कायदा (भाग-२)\nक्रेडिट कार्ड बंद करायचंय\nसेक्‍स्टॉर्शन आणि कायदे (भाग-२)\nधरण सुरक्षेसाठी नवा कायदा (भाग-१)\nसेक्‍स्टॉर्शन आणि कायदे (भाग-१)\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnesty.org.in/news-update/india-5-more-rights-activists-detained/", "date_download": "2019-01-19T10:08:38Z", "digest": "sha1:NQJBN6AOMTUHBSM4TIEN4DUXUMQQU4BT", "length": 32025, "nlines": 144, "source_domain": "amnesty.org.in", "title": "Indian Authorities Detained Five Human Rights Activists | Latest Arrests of Human Rights Activists | Human Right Defenders – Amnesty International India", "raw_content": "\nभारत: आणखी 5 मानवी हक्क कार्यकर्ते ताब्यात\nमतभिन्नतेसाठी कारवाई करणे थांबवा; दडपशाही करणारा दहशतवादप्रतिबंधक कायदा रद्द करा\n(न्यूयॉर्क/नवी दिल्ली) – भारतीय अधिकाऱ्यांनी पाच कार्यकर्त्यांना जानेवारीमध्ये झालेल्या जातीय हिंसेला चालना देण्याच्या आरोपावरून 28 ऑगस्ट, 2018 रोजी ताब्यात घेतले व इतर बऱ्याच जणांच्या घरांवर छापे घातले, असे ह्युमन राईट्स वॉच आणि ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया यांनी आज सांगितले. सरकारने मानवाधिकार कार्यकर्त्यांची राजकीय हेतूने प्रेरित अटक व छळ व तसेच शांततापूर्ण मार्गाने व्यक्त केली जाणारी मतभिन्नता दडपण्यासाठी केल्या जाणाऱ्या इतर कृती थांबवाव्यात.\nमहाराष्ट्र पोलीसांनी भारतातील महत्वाचा दहशतवाद प्रतिबंधक कायदा, अवैध कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) व भारतीय दंड विधानातील विविध कलमांतर्गत सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, व्हरनॉन गोन्सालविस, अरूण फरेरा, आणि वरावर राव यांना अटक केली. त्याचवेळी, पोलीसांनी देशभरात धाडी घातल्या ज्यामध्ये दलित विचारवंत के. सत्यनारायण व आनंद तेलतुंबडे, नागरी हक्क कार्यकर्ते स्टॅन स्वामी, व पत्रकार क्रांती टेकुला व के. व्ही. कुमारंथ यांच्या घरांचाही समवेश होता.\n“मानवाधिकार कार्यकर्त्यांना अलिकडेच झालेल्या अटकेवरून सरकार मोठ्या प्रमाणावर भाषण स्वातंत्र्यावर घाला घालून, संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे मीनाक्षी गांगुली, ह्युमन राईट्स वॉचच्या दक्षिण आशिया संचालक म्हणाल्या. “अधिकारी पुन्हा मानवाधिकार समर्थकांना आणि गरीब व उपेक्षित समाजातील व्यक्तींना ते त्यांचे काम करत आहेत म्हणून लक्ष्य करत आहेत.”\nकार्यकर्ते व विचारवंतांनी 29 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ज्यामध्ये घेण्यात आलेल्या व्यक्तींना सोडून द्यावे व अटकेविषयी स्वतंत्र तपास केला जावा अशी मागणी करण्यात आली. “मतभिन्नता लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने कार्यकर्त्यांना 6 सप्टेंबरला पुढील सुनावणीपर्यंत पोलीस कोठडीत नाही तर नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे स्पष्टीकरण मागवणारी नोटीसही बजावली.\nपोलीसांचा आरोप आहे की कार्यकर्त्यांनी दलितांना, ज्यांना पूर्वी “अस्पृश्य” मानले जायचे, 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या मोठ्या सार्वजनिक सभेत भडकावले ज्यामुळे दुसऱ्या दिवशी दंगे होऊन त्यात एक व्यक्ती ठार तर काही जखमी झाले. शेकडो दलित महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथे 200 वर्षांपूर्वी लढाईमध्ये ब्रिटीशांच्या महार रेजिमेंटने तत्कालीन शासनकर्ते पेशव्यांचा पराभव केला होता. त्याचा वर्धापनदिन साजर करण्यासाठी शेकडो दलित महाराष्ट्रातल्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी रोजी जमले होते. हिंदू राष्ट्रवादी गट व भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कथित समर्थकांनी या सोहळ्याला विरोध केला. त्यापैकी काही जणंच्या हातात भगवे ध्वज होते, ब्रिटीशांचा विजय साजरा करणे हे देशविरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दलित मोर्चाच्या आयोजकांचे म्हणणे होते की त्यांना भारतातील दलित व मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या व्यापक विचारसरणीविरुद्ध मोहीम हवी होती.\nया कार्यकर्त्यांनी भारतातील दलित व आदिवासींसह अतिशय गरीब व उपेक्षित समुदायांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दीर्घकाळ काम केले आहे. कवी, पत्रकार, व वकील म्हणून त्यांनी सरकारी धोकांवर उघडपणे टीका केली आहे व म्हणूनच ते नेहमी अधिकाऱ्यांचे लक्ष्य ठरतात.\nसुधा भारद्वाज, 57, या कामगार नेत्या, मानवाधिकार वकील, व छत्तिसगढ राज्यातील पिपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज या संस्थेच्या महासचिव आहेत. त्यांनी कामगारांचे अधिकार, जमीन अधिग्रहणामुळे प्रभावित उपेक्षित समुदायांसाठी अनेक वर्षे काम केले आहे, व छत्तिसगढमध्ये सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अत्याचारांवर कडाडून टीका केली आहे.\nअरूण फरेरा, 48, हे मुंबईत राहणरे कार्यकर्ते, व्यंगचित्रकार व वकील आहेत ज्यांना 2007 साली हत्या, फौजदारी कट, दंगल पसरवणे, हत्यार बाळगणे, व यूएपीएच्या इतर तरतुदींअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांची 2011 पर्यंत विविध प्रकरणांमधून मुक्तता करण्यात आली व जामीनावर सुटका करण्यात आली. मत्र त्यांना तुरुंगाच्या दारातच पुन्हा अटक करण्यात आली व त्यांच्यावर नवीन खटले जाखल करण्यात आले. शेवटी 2014 साली त्यांची सर्व आरोपांमधून मुक्तता करण्यात आली. त्यांनी तुरुंगात घालवेल्या काळाबद्दल, कथित छळाबद्दल, अधिकारी नागरी हक्क कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद-प्रतिबंधक कायद्याशी संबंधित गुन्ह्यांचा वापर करतात याचे तपशीलवार वर्णन करणारी एक स्मरणिका लिहीली.\nव्हरनॉन गोन्सालविस, 60 हे मुंबईतील कार्यकर्ते आहेत व त्यांनी कामगारांच्या अधिकारांसाठी काम केले आहे. त्यांना 2013 साली शस्त्रास्त्र कायदा व यूएपीए कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले. त्यांना जेवढी शिक्षा झाली तेवढा तुरुंगवास आधीच भोगल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.\nगौतम नवलखा, 65 हे दिल्लीतील पत्रकार आहेत जे पिपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राईट्सचे सचिव होते व इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या नियतकालिकाचे संपादकीय सल्लागार होते. त्यांनी जम्मू व काश्मीर राज्यांमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयी लिहीले आहे, व भारद्वाज, फरेरा, व गोन्सालविस यांच्यासह यूएपीएवर उघडपणे टीका करतात.\nवारावर राव, 78 हे तेलंगण राज्यातील कवी व नागरी हक्क कार्यकर्ते आहेत, त्यांनी रिव्होल्यूशनरी रायटर्स असोसिएशनची स्थापना केली. त्यांना पूर्वीही बऱ्याच वेळा अटक करण्या��� आली आहे, ज्यामध्ये आंध्रप्रदेश राज्य सरकार पाडण्याचा कट रचण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता, मात्र नंतर त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले.\nराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये या अटक सत्रादरम्यान पोलीसांनी प्रमाणभूत संचालन प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही ज्यामुळे, “हे त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ शकते” असे म्हटले आहे. आयोगाने त्यांच्याकडून चार आठवड्यात अहवाल मागवला आहे.\nमहाराष्ट्र पोलीसांनी या प्रकरणामध्ये इतरही बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक केली जी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसते, असे ह्युमन राईट्स वॉच व ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाने म्हटले आहे.\nमहाराष्ट्र पोलीसांनी, 6 जून रोजी सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, सुधीर ढवळे, शोम सेन व महेश राऊत यांना यूएपीए व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत अटक केली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आणखी नऊ लोकांची नावे समाविष्ट केली आहेत, जे कबीर कला मंचचे सदस्य आहेत, हा पुण्यातील गायक, कवी व कलाकारांचा एक गट आहे.\n“भारतामध्ये पोलीसांनी दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांचा सरकारचे टीकाकार व सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध वारंवार वापर केला आहे, व बऱ्याचदा त्यांनी त्याच लोकांविरुद्ध विविध खटले दाखल करून त्यांना लक्ष्य केले आहे,” असे आकार पटेल, कार्यकारी संचालक, ऍमनेस्टी इंडिया म्हणाले. “अधिकारी सातत्याने माओवाद्यांनी व्यक्त केलेली काळजी म्हणजे हिंसाचारातील गुन्हेगारी सहभाग तसेच त्याला सहानुभूती मानू नये या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत आले आहेत.”\nमहाराष्ट्रातील ढवळे व कबीर कला मंचच्या सदस्यांसह बरेच दलित व आदिवासी कार्यकर्ते याच आरोपांवरून पूर्वी अटक करण्यात आले आहेत. जानेवारी 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की एखाद्या अवैध संघटनेच्या सदस्यत्वाचा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात विचार केला जावा, व कारवाई करण्यासाठी “निष्क्रीय सदस्यत्व” पुरेसे नाही..\nभारतीय न्यायालयांनी निकाल दिले आहेत की केवळ एका विशिष्ट विचारसरणीचे समर्थन करणारे साहित्य बाळघणे हा अपराध होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने असाह�� निकाल दिला आहे की “एखादी व्यक्ती जोपर्यंत हिंसा करत नाही किंवा लोकांना हिंसा करण्यासाठी उद्युक्त करत नाही किंवा हिंसेने किंवा हिंसेला चालना देऊन सामाजिक अराजता निर्माण करत नाही तोपर्यंत केवळ एखाद्या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असल्यामुळे ती गुन्हेगार ठरणार नाही.”\nह्युमन राईट्स वॉच व ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया यांनी वारंवार भारत सरकारला कळकळीची विनंती केली आहे की संघटनांवर कोणतेही निर्बंध घालताना त्यांचे अभिव्यक्ती, संघटन, शांततामय मार्गाने सभा घेणे या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करावी तसेच यूएपीए रद्द करावा.\n“भारत सरकारने भारतातील स्पष्टवक्ता व वैविध्यपूर्ण नागरी समाज ही लोकशाहीची चाचणी असल्याचे नेहमी म्हटले आहे,” असे पटेल म्हणाले. “म्हणूनच सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततामय मार्गाने सभा घेण्याच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे व कार्यकर्त्यांना कोणत्याही भीतीशिवाय बोलता आले पाहिजे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2019-01-19T10:20:48Z", "digest": "sha1:B4I6GK4YOWC32W6UGRUWJCYD3AX4OC4Z", "length": 4478, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिसरा पंच (क्रिकेट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nतिसरा पंच (क्रिकेट)ला जोडलेली पाने\n← तिसरा पंच (क्रिकेट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तिसरा पंच (क्रिकेट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nक्रिकेट ‎ (← दुवे | संपादन)\nयष्टिरक्षक ‎ (← दुवे | संपादन)\nफिरकी गोलंदाज ‎ (← दुवे | संपादन)\nकर्णधार (क्रिकेट) ‎ (← दुवे | संपादन)\nफलंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nगोलंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nअष्टपैलू खेळाडू ‎ (← दुवे | संपादन)\nबदली खेळाडू (क्रिकेट) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:क्रिकेट कौशल्य ‎ (← दुवे | संपा���न)\nक्षेत्ररक्षण ‎ (← दुवे | संपादन)\nपंचगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nसमालोचन ‎ (← दुवे | संपादन)\nजलदगती गोलंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nतिसरा पंच (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मे २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nक्षेत्ररक्षण (क्रिकेट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/man-kills-his-daughter-who-was-also-his-illegal-wife/", "date_download": "2019-01-19T10:22:18Z", "digest": "sha1:ED3YF6MGTWYEFPQ3DMBSGEH4SSYHDQD3", "length": 10782, "nlines": 202, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम विदेश बापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या\nबापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या\nलंडन: बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक चीड निर्माण करणारी घटना समोर आली. स्वतःच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करुन तिला पत्नी बनवीले. काही दिवसानंतर तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर मुलीपासून दूर जावे लागल्याने त्याने त्या दोघांची हत्या करत स्वतः देखील गोळी घालून जीवन संपवले.\nही घटना न्यू इंग्लंडमधील कनेक्टिकट शहरात घडला. स्टीवन प्लाड्ल असे त्या बापाचे नाव आहे. याने आपली मुलगी केटी प्लाड्लसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्याच्या काही दिवसानंतर त्याने आपल्या मुलीला पत्नी करुन घेतले आणि दोघे नवरा-बायको सारखे राहू लागले. केटीने काही काळानंतर एका बाळाला जन्म दिला. केटी आणि स्टीवन यांचे प्रकरण मागच्या फेब्रुवारीमध्ये चर्चेत आले होते. केटीच्या जन्मानंतर तिला एंथोनी फ्यूस्को याने दत्तक घेतले होते. ती मोठी झाल्यानंतर तिने आपल्या जैविक वडिलांना शोधायला सुरुवात केली. त्यामध्ये तिला स्टीवन भेटला. स्टीवनच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि बाप-लेकीमध्ये शारीरिक संबंध प्रस्तापित झाले. ज्यामुळे केटी गर्भवती राहिली. ही घटना केटीच्या आईला समजताच तिने स्टीवनसोबत भांडणे केली. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर त्यांनी तुम्ही यापुढे कधीच भेटायचे नाही, या अटीवर त्यांची सुटका केली. केटीपासून दूर झाल्यामुळे नाराज झालेल्या स्टीवनने केटीला आणि तिला दत्तक घेतलेल्या व्यक्तीची हत्या के���ी. त्यासोबतच त्याने तिच्या ७ महिन्याच्या बाळाची देखील हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः देखील गोळी घालून आत्महत्या केली.\nमागिल लेख सनी लिओनीने कठुआ घटनेचा असा केला निषेध\nपुढील लेख नरेंद्र मोदी २०१९ साली पंतप्रधान झाल्यास देशाचं आणखी वाटोळं होईल : केतकर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/business/know-everything-about-gst/gst-gifts-by-employer-up-to-rs-50000-exempt/amp_articleshow/59531449.cms", "date_download": "2019-01-19T10:13:49Z", "digest": "sha1:PYW3KKEVFPQZQC3QOQO2FFW227ADFEM5", "length": 4961, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "GST Rates: gst: gifts by employer up to rs 50,000 exempt - ५० हजारांपर्यंतचं गिफ्ट GST मुक्त! | Maharashtra Times", "raw_content": "\n५० हजारांपर्यंतचं गिफ्ट GST मुक्त\nजीएसटी देशभरात लागू झाल्यानंतर त्यातले खाचखळगे हळूहळू बाहेर येऊ लागले असून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं गिफ्ट दिल्यास त्यावर जीएसटी द्यावा लागेल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज केलेल्या एका ट्विटमध्ये नमूद केले आहे.\nजीएसटी देशभरात लागू झाल्यानंतर त्यातले खाचखळगे हळूहळू बाहेर येऊ लागले असून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं गिफ्ट दिल्यास त्यावर जीएसटी द्यावा लागेल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज केलेल्या एका ट्विटमध्ये नमूद केले आहे.\nकंपन्यांकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टच्या अनुशंगाने हे ट्विट करण्यात आले आहे. वर्षभरात ��िल्या जाणाऱ्या गिफ्ट्सची किंमत ५० हजारांच्या आत असल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nएखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला कोणतीही महागडी वस्तू वा मालमत्ता खरेदी करून दिल्यास तो एकप्रकारचा 'पुरवठा' मानला जाईल. अर्थातच त्यावर अन्य वस्तूंच्या पुरवठ्याप्रमाणे जीएसटी लागेल. त्यात ५० हजार रुपयांपर्यंत टॅक्स लागणार नाही, अशी माहिती क्लियरटॅक्सचे सीईओ अर्चित गुप्ता यांनी 'टाइम्स'ला दिली.\nGST दर एका क्लिकवर; सरकारचं मोबाइल अॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/275-2/", "date_download": "2019-01-19T10:21:35Z", "digest": "sha1:UAWDVMWKRXWU75MRXGGMTEKLNKAVNI36", "length": 6797, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "डेटिंगचा साइट मेक्सिको", "raw_content": "\nदूर ठेवणे आपल्या पाकीट, आपण कधीही एक देय भरावे वापर प्रेम जागे. पण संघर्ष करणे हे एक राष्ट्रीय सुट्टी आज सुरू आहे. आमच्या समुदायात सामील व्हा आणि पूर्ण हजारो एकाकी अंत: करणात पासून विविध भागात. अमेरिकन संख्या जो निर्णय घेतला मेक्सिको होईल एक महान ठिकाणी ठार मारण्याचा स्वत: सुमारे अर्धा संख्या त्या कोण होते की निर्णय त्यांना केली. आत उतरंड मेक्सिकन शहरी ठिकाणी, मेक्सिको सिटी राहते बिनविरोध सर्वोच्च, लोकसंख्या, अनेक वेळा दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मात्र, मुळे नुकसान त्यांच्या प्रोसेसर उपाशी बंद आहे नवीन सदस्य या वेळी. सुरक्षित राहण्यासाठी प्रवास करताना, युक्रेन आनंदी एस्कॉर्ट स्त्री पुरुष समागम ट्रिप. होते की प्रकारचा मनुष्य होता. आणि जास्त कारण त्याच्या शहरी वाढ जलद आहे आणि अलीकडील, मॉनटेररेय आहे विचित्रपणे देखावा मध्ये. नंतर त्यांच्या आगमन मेक्सिको मध्ये, अनेक गट विकसित आहे अद्वितीय सांस्कृतिक अद्वितीय वैशिष्ट्य. या आणि इतर सीमा केंद्रे आहेत करून स्वत: ची बांधले आणि घरे. सेटलमेंट नमुन्यांची आगमन करण्यापूर्वी युरोपीय, देशी लोकसंख्या होते अत्यंत तीव्र मध्य, पश्चिम, आणि दक्षिण डोंगराळ प्रदेश क्षेत्रांमध्ये. एकदम, कोणीही येथे कधीही प्रयत्न चर्चा मला बाहेर घरी परत एक भेट. पेक्षा कमी एक दशांश अमेरिकन इंडियन्स बोलू एक देशी भाषा आहे. ते असल्याचा दावा पासून ब्राझिलियन पर्यटन मंत्रालय. पण ते देखील प्रतिबिंबित हिस्पॅनिक शक्ती शिफ्ट टेक्सास कॅलिफोर्निया. आणि या वेळी, तो राज्य जात होते की अनावश्यकपणे उगाचच इतरांना घाबरवून सोडणारी आहे. सर्व केल्यानंतर, ते काहीतरी करणे आवश्यक समायोजित करण्यासाठी त्यांच्या मासिक देयके म्हणून राज्य सेवक आहे. अनेक हलविले आहे कारण ते कमी पडले जमीन, नोकरीच्या संधी, आणि सामाजिक सुविधा. लोक आकर्षित करून तेथे समज वाढ होण्याची शक्यता सामाजिक आणि आर्थिक हालचाल तसेच डायनॅमिक वर्ण राजधानी आहे. नागरी हक्क वकिलांची गारा जलद वाढ लॅटिनो रोजगार मध्ये वेस्ट विंग आणि पलीकडे. तो समावेश घोटाळ्यात आणि धोरणे, नागरी हक्क चळवळ नेतृत्व डॉ सीझर होते सर्वात विनम्र आणि नम्र लॅटिनो नेते मला माहीत आहे. कमी दर, खोटे दरम्यान ज्यू अनुभव आहे. ओबामा लॅटिनो लाट आहे, एक पूर्ण स्मरण वाढत तडाखा राष्ट्र सर्वात वेगाने वाढणार्या आणि सर्वात मोठ्या अल्पसंख्याक गट. लोक कोण होते स्वत: ओळखले आहे. आम्ही ते म्हणतात चळवळ. नंतर तो पाठविला होता साखर वडील एकेरी टिवाना डेटिंगचा आहे. मोठ्या स्थान घेतले आहे मध्ये अनेक शहरे मेक्सिको ओलांडून पण सर्वात अलीकडे, उत्तर मेक्सिको, समावेश, चिवावा शहर आणि हुआरेझ\n← डेटिंगचा टिपा मेक्सिकन महिला - वर्ल्ड वाइड\nकसे लग्न एक मेक्सिकन वर पोर्टल सार्वजनिक प्रवास →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61135", "date_download": "2019-01-19T10:24:04Z", "digest": "sha1:UEKLCUHDOGRMBZ7AZK2ZBMHENUYNHIRB", "length": 14527, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' १२ ते १९ जानेवारीदरम्यान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' १२ ते १९ जानेवारीदरम्यान\nयंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' १२ ते १९ जानेवारीदरम्यान\nतर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.\nपुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा १२ ते १९ जानेवारी, २०१७दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे पंधरावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर���भावही महोत्सवात असेल.\n'पर्यावरण' ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महोत्सवाचं बोधचिन्हही याच संकल्पनेवर आधारलेलं आहे. या बोधचिन्हाचं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्री. जिव्या सोमाजी म्हसे यांनी चितारलेला वाघ या बोधचिन्हाच्या केंद्रस्थानी आहे.\nयंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधले विभाग खालीलप्रमाणे –\n१) मध्यवर्ती संकल्पना (पर्यावरण) - या विभागात मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्रपट असतील. 'पर्यावरण' ही संकल्पना असली तरी 'झाडे जगवा, झाडे वाचवा', 'पाण्याची बचत करा' असे संदेश देणारे अनुबोधपट या विभागात नाहीत. मनुष्य आणि त्याचं पर्यावरण, त्याचं पर्यावरणाशी असलेलं नातं यांचा वेध घेणारे चित्रपट या विभागात असतील.\n२) सामाजिक जाणीव - 'पर्यावरण' म्हणजे केवळ झाडं, नद्या, डोंगर असा निसर्ग नव्हे. राजकीय, सामाजिक पर्यावरणही आपल्या जगण्याचाच एक भाग आहेत. या विभागातले चित्रपट याच संकल्पनेवर आधारित असतील.\n३) फेदेरिको गार्सिया लॉर्का यांच्या साहित्यावर आधारित चित्रपट - भारत आणि स्पेन यांच्या मैत्रीला यंदा साठ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं दोन खास विभाग यंदाच्या महोत्सवात असतील. पहिला विभाग आहे सुप्रसिद्ध स्पॅनिश लेखक-कवी फेदेरिको गार्सिया लॉर्का यांच्या साहित्यावर आधारित चित्रपटांचा. गार्सिया लॉर्काच्या लेखनाचा, विचारांचा स्पेनच्या, किंबहुना युरोपच्या सामाजिक - सांस्कृतिक - राजकीय जीवनावर फार मोठा प्रभाव होता. त्याच्या लेखनावर आधारित चित्रपट स्पॅनिश व युरोपीय संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहेत.\n४) चित्रपटांतील स्पॅनिश नृत्यप्रकार - स्पॅनिश नृत्यप्रकार हे अनेक चित्रपटांच्या केंद्रस्थानी आहेत. असे काही निवडक चित्रपट महोत्सवात दाखवले जातील.\n७) चित्रपट महोत्सवात दरवर्षी चित्रपटसृष्टीशी संबंधित भारतीय व परदेशी दिग्गज स्पर्धाविभागासाठी परीक्षक म्हणून काम करतात. या परीक्षकांचा सहभाग असलेले चित्रपट हे या महोत्सवाचं एक आकर्षण असेल.\n३) फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट\n२) आशिया खंडातील चित्रपट\n३) लॅटिन- अमेरिकन चित्रपट\n४) देश-विशेष (कंट्री फोकस)\n५) वेगवेगळ्या देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप)\n१) इंडीयन सिनेमा टुडे\n२) मराठी सिनेमा टुडे\n३) जेम्स फ्रॉम 'नॅशनल फिल्म��स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय)'\n४) 'फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया'नं तयार केलेले चित्रपट\nपुण्यासह पिंपरी-चिंचवड, मुंबई व औरंगाबाद इथे दरवर्षी भरविण्यात येणारा हा महोत्सव यंदा सोलापूर व नागपूर इथेही आयोजित केला जाईल. नागपूरमध्ये हा महोत्सव 'ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' या नावानं भरवला जाईल. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.\nपुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -\n१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७\n२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७\n३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७\n४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७\nया महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी शुक्रवार दि. १६ डिसेंबर, म्हणजे आजपासून सुरू करण्यात आली आहे. सिटीप्राईड (कोथरूड आणि सातारा रस्ता), मंगला चित्रपटगृह व आयनॉक्स (बंडगार्डन रस्ता) इथे २९ डिसेंबरपासून सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नोंदणी करता येईल.\nविद्यार्थी व फिल्म क्लब सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांच्यासाठी नोंदणीशुल्क रु. ६०० इतकं आहे. इतरांसाठी नोंदणीशुल्क रु. ८०० आहे. यंदाच्या वर्षी रोख रकमेचा तुटवडा असल्यानं रोख रकमेबरोबरच क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.\nमहोत्सवातल्या चित्रपटांचे इतर तपशील लवकरच जाहीर केले जातील.\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nआता एक भारत दौरा पिफ च्या कालावधीत आखावा लागेल असे दिसतेय\nपुण्यात असूनही नाही जमत कधी\nपुण्यात असूनही नाही जमत कधी पिफला जायला.\nपण पिफ ला शुभेच्छा आणि कळवल्याबद्दल चिनूक्सचे आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/90?page=4", "date_download": "2019-01-19T10:34:34Z", "digest": "sha1:5RDSUC427JJTWLSO7KEEGASKYRB3UQVN", "length": 14878, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तंत्रज्ञान : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंत्रज्ञान\nआंतरजालाची तटस्थता - U.S.A. - १२ जुलै २०१७\nRead more about आंतरजालाची तटस्थता - U.S.A. - १२ जुलै २०१७\nरात्रीचा, त्यातही अमावस्येच्या एका काळ्याकभिन्न रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन सर्व श्वापदांचं काळजाचा थरकाप उडवणारं आवाजी विश्व हरणापासून सश्यापर्यंत सर्वच भित्र्या प्राण्यांना बिळात लपायला भाग पाडत होतं. परंतु आज विक्रम मात्र वेगळ्याच विश्वात होता व पाठीवर मोळा असल्यागत वेताळाला घेऊन चालला होता. वेताळालाही हे लक्षात येत होतं.\nराजा विक्रम अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त साधून पुन्हा त्या पिंपळाखाली आला. मागील वेळी झालेल्या बोलण्याच काही बोल अजूनही त्याच्या मनात रुंजी घालत होते. तो त्याबद्दलच्या विचारातच होता इतक्यात ते वेताळाचं विकट हास्य त्याच्या कानी पडलं.\nनितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nपर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.\nRead more about नितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nफार दिवसांनी राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी आला. वेताळ नाही असे त्याला वाटते न वाटते तोच त्याच्या पाठीवर वेताळ धपकन येऊन बसलाही. “हा, हा, हा...तुला मी गेलोय असं वाटलं काय इतक्या लवकर नाही जाणार मी..बर आज इतका वेळ का लागला तुला इतक्या लवकर नाही जाणार मी..बर आज इतका वेळ का लागला तुला पटकन सांग नाहीतर तुझ्या तलवारीने तुझे मुंडकेच उडवितो बघ.”\nराजा विक्रम वेताळाला घेउन चालू लागला व बोलू लागला” अहो वेताळ महाराज, आज माझ्या राज्यात मी एक स्पर्धा ठेवली होती. झाडाचा ओंडका कोण सर्वात लांब ढकलत नेऊ शकतो याची.”\nअँड्रॉईड मोबाईल फोनवर व्हायरस / मालवेअर आहे बहुतेक. सारखे प्ले स्टोअर मधुन कुठल्याही अ‍ॅपचे पॉप अप येते, सब्स्क्राईब , कॅन्सल ऑप्शन देऊन आणि कॅन्सलवर क्लिक केले तरी कधी थँक यू फॉर सबस्क्रिपशन मेसेज येतो, अ‍ॅप डाउनलोड होते.\nतसेच एअरटेलच्या काही व्हॅल्यु अ‍ॅडेड पॅक्सचे ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन सुरु होते. एअरटेल चा एस एम एस येतो अमुक पॅक @ Rs 90/- सुरु झालाय, थांबवायचा असाला तर एस एम एस पाठवा म्हणुन.\nRead more about अँड्राईडसाठी अँटिव्हायरस\nचौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा\nनवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.\nमाझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.\nतारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्‍याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.\nग्राफिक डिझाइन साठी संगणक\nRead more about चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा\nसायबर हल्ला काय प्रकरण आहे\nकोणाला काही खबरबात आहे का\nआपल्याला काही भिती आहे का\nकाही काळजी घेता येईल का\nआज वर्तमानपत्रात खालील बातम्या वाचल्या -\nजगभरातील 74 देशातील संगणक हॅक करून ठप्प केले.\nब्रिटनची आरोग्यसेवा पुर्ण कोलमडली.\nहॅकर्सनी केली खंडणीची मागणी.\nआताच व्हॉटसपवर हा मेसेज वाचला.\nRead more about सायबर हल्ला काय प्रकरण आहे\nबाबा आता नको फाशी ..\n\" बाबा आता नको फाशी \nअसा कसा बळीराजा माह्या हारून गेला\nकोनी नाई पाहत त्याले जिता मरून गेला\nमांगल्या वर्षा परिस यंदा बी काय होते\nचिंता सदा मनी त्याच्या कायची झोप येते ....\nकाहून देव बापा असा करून राहिला\nपावसाचं बटन दाबाले तू इसरुन गेला\nशेतीमंधी पिकत नाई कर्ज अभाया एवढं\nमातीच्या लेकराले अजुन मारशील केवढं ...\nपेरलं त पिकत नाई पिकलं त खपत नाई\nकापसाले वाव नाई तुरी ले भाव नाई\nहरामी नेते सारे नुसत्या बाता करतात\nसत्ताधारी न विरोधी कोल्हेकुई करतात ...\nशेतकरी बळी राजा कविता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/police-custody-of-mla-sangram-jagtap-kanggaon-assassination/", "date_download": "2019-01-19T10:25:13Z", "digest": "sha1:AEUTKTKSBYNAMMBKW56VCF2GO5TUAVLI", "length": 10474, "nlines": 206, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हत्याकांड: आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम उत्तर महाराष्‍ट्र अहमदनगर हत्याकांड: आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी\nहत्याकांड: आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी\nअहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना जिल्हा न्यायालयाने १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम, बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा यामध्ये समावेश आहे.\nरात्री आमदार जगताप यांना अटक केल्यानंतर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौघांना न्यायालयात हजर करण्यात आल. पोलीसाच्या वतीने घटनेच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अडीच वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. काल झालेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली होती. तत्पुर्वी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तर भानुदास कोतकर आणि बाळासाहेब एकनाथ कोतकर या तिघांना पोलीसांनी अटक केले. या चौघांनाही १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमागिल लेख शिवसैनिकांच्या हत्याकांडाप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत\nपुढील लेख कपिल शर्माची एक्स-गर्लफ्रेन्ड काय बोलली\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nसमाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्ष�� मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://drinkallwarrenchiropractic.com/%E0%A4%B6-%E0%A4%A4-%E0%A4%AC-%E0%A4%97-%E0%A4%AA-%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%AD-%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%B6-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B8-%E0%A4%A5-%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7-%E0%A4%95", "date_download": "2019-01-19T11:24:31Z", "digest": "sha1:K5SBGD3LQDPZKMBFABLQNCEONKP5OVRF", "length": 2027, "nlines": 5, "source_domain": "drinkallwarrenchiropractic.com", "title": " शेती बागांपेक्षा मानवी वस्त्यांभोवती पक्षांची विश्रांती स्थाने अधिक.pdf - Free Download", "raw_content": "\nशेती बागांपेक्षा मानवी वस्त्यांभोवती पक्षांची विश्रांती स्थाने अधिक.pdf\nशेती बागांपेक्षा मानवी वस्त्यांभोवती पक्षांची विश्रांती स्थाने अधिक.pdf माहितीपत्रकाचे सादरीकरण.pdf माहीगीपत्रकाचे सादरिकरण व त्यावर अापली निरसण नाेदवा.pdf नवबोध परीक्षा सार.pdf नवबोध परीक्षा सार कक्षा दसवीं इन हिंदी लैंग्वेज विज्ञान.pdf भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल.pdf लोकसंख्या वाढीचा इतिहास.pdf वित्तीय संस्थाओं द्वारा जमाराशियां लेने से संब.pdf मानव तस्करी दंड.pdf सेबी कार्यात्मक अहवाल.pdf शिक्षा तकनीकी एवं प्रबंधन.pdf वासंती किताब के उत्तर.pdf संयुक्त भांडवली संस्था बोधचिन्हा आणि माहिती. पीडीएफ.pdf संयुक्त भांडवली संस्थेचे बोद्धचिन्ह व माहिती लिहा.pdf संयुत्क भांडवली संस्थे संबधीची माहिती.pdf", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/285-2/", "date_download": "2019-01-19T10:22:23Z", "digest": "sha1:G4PBF7PYURDKWAJEFGPHD6O5PTPVAJU4", "length": 2456, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "आणि एक संबंध शोधत मेक्सिको", "raw_content": "आणि एक संबंध शोधत मेक्सिको\nशोधत एक गंभीर संबंध मेक्सिको मध्ये. आपण करणे जरुरी आहे योग्य ठिकाण शोधण्यासाठी एक संबंध मध्ये, मेक्सिको. आमच्या समुदायात सामील व्हा अर्थपूर्ण कनेक्शन एकेरी आज. वापरण्यास अतिशय सोपे आहे, जसे आणि आपण प्रवेश करू शकता आपल्या मोबाइल फोन. नेटवर्क आणि जोडणी सह महिला आणि पुर���ष मेक्सिको पासून शोधत लग्न किंवा फक्त एक डेटिंगचा सुरू करू एक संबंध आहे. आमच्या समुदायात सामील व्हा अर्थपूर्ण कनेक्शन एकेरी आज. वापरण्यास अतिशय सोपे आहे, जसे आणि आपण प्रवेश करू शकता आपल्या मोबाइल फोन. नेटवर्क आणि जोडणी सह महिला आणि पुरुष मेक्सिको पासून शोधत लग्न किंवा फक्त एक डेटिंगचा सुरू करू एक संबंध आहे\n← अपरिचित ऑनलाइन चॅट मेक्सिको गप्पा मारणे साइट\nऑनलाइन. डाउनलोड - ऑनलाइन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T10:54:30Z", "digest": "sha1:FTM6EZ5SBNDUERVZNKF5GUNW5JGYQ2G6", "length": 3295, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनुपपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nअनुपपुर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर अनुपपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2019-01-19T10:40:42Z", "digest": "sha1:I6ITIL2LOUM5Z6XADYKMO2WTTDGC74M3", "length": 5935, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे\nवर्षे: ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - १००\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑक्टोबर २८ - आपल्या प्रेटोरियन रक्षकांच्या दबावाखाली रोमन सम्राट नर्व्हाने मार्कस उल्पियस ट्राजानसला जर्मन आघाडीवरुन परत बोलावले व त्यास आपला वारसदार घोषित केले.\nइ.स.च्या ९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thrissur.wedding.net/mr/venues/427911/", "date_download": "2019-01-19T09:58:02Z", "digest": "sha1:QGHEFP2YBZ6DTDMHDAPNQGMB7GAD7SUM", "length": 4008, "nlines": 60, "source_domain": "thrissur.wedding.net", "title": "Hotel Kanoos Residency - लग्नाचे ठिकाण, थ्रिसूर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 336 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 414 पासून\n2 अंतर्गत जागा 160, 200 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार Restaurant, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीजे\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,451 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 336/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 414/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 160 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 336/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 414/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://housing.maharashtra.gov.in/", "date_download": "2019-01-19T10:21:25Z", "digest": "sha1:DXFEATFGEN6JRVZ3S53Y2JAKOIO3W5OV", "length": 4078, "nlines": 9, "source_domain": "housing.maharashtra.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ : गृहनिर्माण विभागमहाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "मुख्य विषयाकडे जा | दिशादर्शकाकडे जा | अ- अ अ+ Language English\nविभाग धारावी व इतर कार्यालये - माहितीचा अधिकार - १७ मुद्देशिवशाही पुनर्वसन प्रकल्प - माहितीचा अधिकार - १७ मुद्देम्हाडा व इतर कार्यालय - माहितीचा अधिकार - १७ मुद्देगृह निर्माण विभागाची विषय सूचीकायदे व नियम दूरध्वनी निर्देशिकागृहनिर्माण विभागाची नागरिकांची सनद Related Linksसिटिज़न चार्टरकार्यक्रम अंदाजपत्रक २०१५-२०१६17 Points Right To Informationमहाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण धोरण मराठी मध्येई-मेल आयडीमहाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 मधील कायदे/ निवाडेमहाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई यांना महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण पदनिर्देशित करण्याबाबत\nशासन निर्णय निविदामहाराष्ट्रात विपुल प्रमाणात घरबांधणी करण्यासाठी विश्वसनीय व उत्तम दर्जाचे बांधकाम करता यावे यासाठी बांधकाम तंत्रज्ञानाबाबत गठीत समितीचा अहवालRight to Informationगृहनिर्माण संस्थांची नोंदणी व मानीव अभीहस्तांतरण. मानीव अभिहस्तांतरण संदर्भात गृहनिर्माण विभागाची जाहिरातयुनिकोड मराठी विडिओ युनिकोडप्रणित मराठी कार्यरत करण्याची कृती Maharashtra Housing (Regulation and Development) Rules,2014- Draft RulesKey Persons Informationस्थावर सपदा (विनियमन व विकास) अधिनियम, 2016 खालील प्रारुप नियमस्थावर सपदा (विनियमन व विकास) अधिनियम, 2016 खालील प्रारुप नियमांवरील हरकती व सुचना देण्यास मुदतवाढमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अन्वये अधिसूचीत केलेल्या सेवा\nमुख्य पृष्ठ |भाग | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n©गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=166&Itemid=358&limitstart=2", "date_download": "2019-01-19T10:04:28Z", "digest": "sha1:U6FUSSA7LCBQVXFOQJG7O43CPCKXTS2U", "length": 6489, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "देशबंधू दास", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nदेशबंधूंच्या पित्याचे नाव भुवनमोहन. ते कलकत्त्यातील एक सुप्रसिध्द अ‍ॅटर्नी होते. ऍटर्नी म्हणजे दुसर्‍या ची सर्व कायदेशीर कामे चालवणारा, त्यांचा प्रतिनिधी होऊन सारे बघणारा-वकील. भुवनमोहनही अति उदार होते. त्यांच्या उदारपणास सीमा नव्हती. जे जवळ असेल ते देत. निर्भय व सत्यप्रेमी होते ते. देशाविषयीही त्यांना फार वाटे. हिंदुधर्मातील रूढींचा त्यांना राग येई. श्रेष्ठ-कनिष्ठपणाचा तिटकारा वाटे. हिंदुधर्माचे उज्ज्वल स्वरूप निर्माण करू पाहणार्‍या अ‍ॅब्राह्मोसमाजाचे ते सभासद झाले.\nपरंतु देशबंधूंची आई जुन्या वैष्णवपंथाचीच होती. वैष्णवधर्माची ती गोड गाणी गाई. निर्गुण-निराकार परब्रह्माची उपासना तिला मानवेना. भक्तिप्रेमाचा, देवाजवळ रुसण्या-रागावण्याचा गोड वैष्णवधर्म, भागवतधर्म तिला आवडे. देशबंधूंची आई फारच माशील होती. तिचे हृदय अति कोमल होते. कोणाचेही दुःख तिला पाहवत नसे. तिचे डोळे दुसर्‍या विषियीच्या करुणेने सदैव भरलेले असत. आणि दुसर्‍या चे दुःख दूर करूनच ते हसत. त्यांच्या घरात एक दूरचा नातलग राहत होता. तो फुकट जेवे. एवढेच नाही तर दारू पिऊन येई. दारूच्या नशेत देशबंधूंच्या आईला तो शिव्या देई. भुवनमोहनांना एके दिवशी या गोष्टीचा राग आला.\n''याला हाकलून देतो. नको आपल्या घरात.'' ते म्हणाले.\n''परंतु बिचारा जाईल कोठे आणि शुध्दीवर आले म्हणजे त्यांनाही जरा वाईट वाटते. राहू दे. नका घालवू.'' ती माऊली म्हणाली.\nअशा कुटुंबात देशबंधू जन्मले. ज्या कुळात औदार्य, दया, क्षमा इत्यादि गुण पिढयानढया संचित होत आले होते अशा थोर कुळात देशबंधू जन्मले. रडणार्‍यांबरोबर रडणारे, दुःखितांना पाहून दुःखी होणारे अशांच्या पवित्र, पावन कुळात देशबंधू जन्मले. १८७० च्या नोव्हेंबर महिन्याच्या पाचव्या तरखेस देशबंधूंचा जन्म झाला. त्या वेळेस कलकत्त्यातील भवानीपूर भागात त्यांचे वडील राहत असत. देशबंधूंचे नाव चित्तरंजन असे होते.\nरवींद्रनाथांचेही घराणे कलकत्त्यास होते. एकदा लहान चित्तरंजनास घेऊन त्याची आत्या रवींद्रनाथांच्या घरी गेली होती. तेथे बायका गोष्टी बोलत बसल्या होत्या. तेथली एक वृध्द आजी चित्तरंजनांची तेजस्वी बालमूर्ती पाहून म्हणाली, ''हा मुलगा पुढे कोणीतरी मोठा पुरुष होईल.'' आणि त्यांची जी पत्रिका करण्यात आली तिच्यात हा मुलगा पुढे संन्यासी होईल असे होते.\n१८८६ मध्ये प्रवेश परीक्षा पास होऊन ते प्रेसिडेन्सी कॉलेजात गेले. त्यांची वक्तृत्वकला लहानपणापासूनच दिसून येऊ लागली. शाळेत असल्यापासूनच ते सभोवती मुले जमवायचे, चर्चा करायचे, वाद करावयाचे, त्यांचे गुरुजन म्हणत, 'हा पुढे मोठा वक्ता होईल.'\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thrissur.wedding.net/mr/venues/427931/", "date_download": "2019-01-19T10:41:16Z", "digest": "sha1:LABMGRD4WW6FOUS2AZSZ5NIOJST6Z3YI", "length": 3101, "nlines": 48, "source_domain": "thrissur.wedding.net", "title": "Deepanjali Wellness & Retreat - लग्नाचे ठिकाण, थ्रिसूर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार Restaurant, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम केवळ मान्यताप्राप्त ���जावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,900 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://transportcomplaints.mahaonline.gov.in/mr", "date_download": "2019-01-19T09:54:12Z", "digest": "sha1:OXZZA6KTMTAT33DRFFJW25J7J7Y7WCVM", "length": 6134, "nlines": 45, "source_domain": "transportcomplaints.mahaonline.gov.in", "title": "RTO Complaint System", "raw_content": "आरटीओ तक्रार प्रणाली मोटर वाहन वाहतूक विभाग\nसर्व (*) फिल्डस अनिवार्य आहेत वैयक्तिक माहिती\nलिंग ---लिंग निवडा--- पुरुष स्त्री इतर\nराज्य अंदमान आणि निकोबार अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तरांचल ओदिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदिगढ छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर झारखंड तमीळनाडू त्रिपूरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पुद्दुचेरी बिहार मणीपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मीझोराम मेघालय राजस्थान लक्षद्विप सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश\nजिल्हा ---जिल्हा निवडा--- अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलडाणा भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\nगाव / नगर ---गाव निवडा---\nवर्ग (स्तर 1) ---वर्ग (स्तर 1) निवडा--- ऑटो / टॅक्सी / बस वाहन नोंदणी किंवा परवाना संबंधित इतर\nवर्ग (स्तर 2) तक्रार तपशील ---वर्ग (स्तर 2) निवडा---\nवर्ग (स्तर 3) तक्रार तपशील ---वर्ग (स्तर 3) निवडा---\nवर्ग (स्तर 4) तक्रार तपशील ---वर्ग (स्तर 4) निवडा---\nघटना वेळ (उदा: 12:59 साठी)\nआर टी ओ ---आरटीओ निवडा--- MH-01-मुंबई (मध्य) MH-02-मुंबई (पश्चिम) MH-03-मुंबई (पूर्व) MH-04-मुंबई ठाणे MH-05-कल्याण MH-06-पेण MH-07-सिंधुदूर्ग MH-08-रत्नागिरी MH-09-कोल्हापूर MH-10-सांगली MH-11-सातारा MH-12-पुणे MH-13-सोलापूर MH-14-पिंपरी-चिंचवड MH-15-नाशिक MH-16-अहमदनगर MH-17-श्रीरामपूर MH-18-धुळे MH-19-जळगाव MH-20-औरंगाबाद MH-21-जालना MH-22-परभणी MH-23-बीड MH-24-लातूर MH-25-ऊस्‍मानाबाद MH-26-नांदेड MH-27-अमरावती MH-28-बुलडाणा MH-29-यवतमाळ MH-30-अकोला MH-31-नागपूर (शहर) MH-32-वर्धा MH-33-गडचिरोली MH-34-चंद्रपूर MH-35-गोंदीया MH-36-भंडारा MH-37-वाशिम MH-38-हिंगोली MH-39-नंदूरबार MH-40-नागपूर (ग्रामीण) MH-41-मालेगाव MH-42-बारामती MH-43-नवी मुंबई (वाशी) MH-44-अंबेजोगाई MH-45-अकलुज MH-46-पनवेल MH-47-बोरीवली MH-48-वसई MH-49-नागपूर (पूर्व) MH-50-कराड TCOffice-टी. सी. ऍडमिन\nबी सी पी ---बी सी पी निवडा--- अच्छाड हाडाखेड नवापूर कागल देवरी उमरगा मनद्रुप पिंपळकुटटी मानेगाव ईनसुली मारोडे सावनेर पुमाड बोरगाव राजूरा बीलोली चोरवाड देगलुर खर्पी अक्कलकुवा शिनोली वारुड\nवर्णन ( अक्षर कमाल मर्यादा: 500 )\nजोडणे (कमाल मर्यादा: 10 MB)\nजोडणे (कमाल मर्यादा: 10 MB)\nजोडणे (कमाल मर्यादा: 10 MB)\n२०१७ ही आरटीओ तक्रार प्रणालीची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=166&Itemid=358&limitstart=4", "date_download": "2019-01-19T11:13:36Z", "digest": "sha1:DZ3HJO6WPTOVSOASRNDK5TF2W3KYHOAU", "length": 7596, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "देशबंधू दास", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nचित्तरंजन इंग्लंडात गेले. अभ्यासात रमले. परीक्षा झाली. परंतु त्याच वेळेस महर्षी दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये पार्लमेंटात निवडून येण्यासाठी उभे राहिले होते. एक हिंदी मनुष्य पार्लमेंटात प्रतिनिधी म्हणून जाऊ पाहत होता. चित्तरंजन दादाभाईंसाठी प्रचार करू लागले. त्यांचे वक्तृत्व देशसेवेस धावून आले. देशसेवेचा तो पहिला धडा. दादाभाई निवडून आले. याच सुमारास पार्लमेंटच्या एका सभासदाने हिंदी जनतेविषयी काही अपमानास्पद उद्गार काढले होते. या सभासदाचे नाव मॅक्लिन साहेब. तो काय म्हणाला होता 'हिंदू-मुसलमान हे आमचे गुलाम आहेत. आम्ही त्यांना तलवारीने जिंकून घेतले आहे.' इत्यादी उद्दाम भाषा त्या साहेबाने वापरली होती. हे शब्द ऐकून कोण दुःखी झाला 'हिंदू-मुसलमान हे आमचे गुलाम आहेत. आम्ही त्यांना तलवारीने जिंकून घेतले आहे.' इत्यादी उद्दाम भाषा त्या साहेबाने वापरली होती. हे शब्द ऐकून कोण दुःखी झाला कोणाचे हृदय पेटले चित्तरंजनांचे चित्त संतप्त झाले. त्यांनी हिंदी लोकांची सभा भरविली. त्या सभेत अत्यंत तेजस्वी असे त्यांनी भाषण केले. मॅक्लिनसाहेबाचा त्यांनी निषेध केला. उदारमतवादी ग्लॅडस्टन या वेळेस अद्याप जिवंत होते. ओल्डहॅम येथे एक प्रचंड सभा झाली व उदारमतवादी लोकांनी मॅक्लिनचा धिक्कार केला. ग्लॅडस्टनसाह��बांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या एका सभेत चित्तरंजनांचे उत्कृष्ट भाषण झाले. ते म्हणाले, 'इंग्रजांनी आम्हाला पाशवी बळाने जिंकलेले नाही. तुम्ही तलवारीने नाही जिंकलेत. आम्ही आपापसात भांडत होतो. आमच्यात ऐक्य नव्हते. शिस्त व संघटना नव्हती. तुमच्यामध्ये हे गुण होते. एकप्रकारे तो तुमचा नैतिक विजय होता. राष्ट्रीय सद्गुण तुमच्यात अधिक होते. आमच्यात त्यांची उणीव होती. परंतु या पार्लमेंटच्या सद्गृहस्थांना पाशवी बळाचा मोठेपणा वाटत आहे. हिंदी लोकांना आम्ही तलवारीने जिंकले, तलवारीने त्यांच्यावर राज्य करू असे ते म्हणत आहेत. हिंदी लोक आमचे गुलाम, असे म्हणत आहेत. असे शब्द ऐकून कोणता हिंदी मनुष्य संतापणार नाही राष्ट्रे कायमची कोणाची गुलाम राहत नसतात. इंग्लंड व हिंदुस्थान सहकार्याने नाही का नांदणार राष्ट्रे कायमची कोणाची गुलाम राहत नसतात. इंग्लंड व हिंदुस्थान सहकार्याने नाही का नांदणार\nअशा अर्थाचे चित्तरंजन बोलले. हे त्या काळातील शब्द आहेत ज्या काळात काँग्रेसचा आवाज सामर्थ्यवान नव्हता, काँग्रेस जन्मून सातच वर्षे झाली होती. ती बाल्यावस्थेत होती. अशा काळात इंग्लंडमध्ये हिंदी राष्ट्राची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी चित्तरंजन उभे राहिले. त्यांनी केलेल्या भाषणांना तिकडील वर्तमानपत्रांतून प्रमुख स्थान देण्यात आले. काहींनी अग्रलेख लिहिले आणि या चळवळीमुळे शेवटी त्या मॅक्लिन साहेबास माफी मागावी लागली. पार्लमेंटमधूनही त्यांची हकालपट्टी झाली.\nदेशभक्तीत पास; आय. सी. एस.मध्ये नापास\nचित्तरंजनांनी देशाची प्रतिष्ठा सांभाळली. साहेबाला हिंदी राष्ट्राची क्षमा मागायला लाविले. परंतु आय. सी. एस. च्या परीक्षेचे काय ब्रिटिश सरकारला चित्तरंजनांची ही तेजस्विता सहन झाली नाही. त्यांना नापास करण्यात आले. जे उमेदवार हवे असतात त्यांना पास करण्यात येते. नापास जे झाले, त्यांच्यात चित्तरंजन पहिले होते. घरी गरिबी वाढत होती. आई-बाप आशेने पाहत होते. चित्तरंजनांस काय वाटले असेल ब्रिटिश सरकारला चित्तरंजनांची ही तेजस्विता सहन झाली नाही. त्यांना नापास करण्यात आले. जे उमेदवार हवे असतात त्यांना पास करण्यात येते. नापास जे झाले, त्यांच्यात चित्तरंजन पहिले होते. घरी गरिबी वाढत होती. आई-बाप आशेने पाहत होते. चित्तरंजनांस काय वाटले असेल परंतु ते डगमगणारे नव्हते. ते हस���न म्हणत, 'नापास झालेल्यांच्या यादीत तर मी पहिला आहे ना परंतु ते डगमगणारे नव्हते. ते हसून म्हणत, 'नापास झालेल्यांच्या यादीत तर मी पहिला आहे ना\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=387&Itemid=578&limitstart=3", "date_download": "2019-01-19T10:39:21Z", "digest": "sha1:7APIQ5SD2B5AQN3FJTSIEZJLE65QDC6G", "length": 4769, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्यामची आई", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nश्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे हे देणे. गडयांनो माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर, प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले, त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल, तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो,\n\"मदंतरंगी करूनी निवास सुवास देई मम जीवनास'\nतीच वास देणारी, रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माउलीचे. सारी माझी आईआई\nअसे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ता-यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, 'गडयांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही; परंतु माझी आई कशी होती, ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का माझे असे काही सांगण्यासारखे नाही; परंतु माझी आई कशी होती, ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का\nराम म्हणाला, 'देवाला मागितला एक डोळा, देवाने दिले दोन\nगोविंदा म्हणाला, 'रोजच सुधारस प्यावयास मिळणार. रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-shakhar-mahakalmanolidistwashim-11444?tid=128", "date_download": "2019-01-19T11:29:07Z", "digest": "sha1:SJFEU6JYPMRXEBOCS3TWV7JPGR7PF42H", "length": 25566, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of Shakhar Mahakal,Manoli,Dist.Washim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nमानोली (जि. वाशीम) येथील शेखर नारायणराव महाकाळ यांचे कुटुंब पाच भावांचे. काळानुरुप मानोली येथील वडिलोपार्जित शेतीची वाट��ी झाली. शेखर महाकाळ नोकरीला असल्याने त्यांच्या वाट्याला हलकी व मध्यम प्रतीची जमीन मिळाली. या हलक्या जमिनीत पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी शेती नियोजनात बदल करायचे ठरविले. सुपीकता वाढविण्यासाठी धरणातील गाळ जमिनीत मिसळला. वर्षभर पीक लागवडीच्या दृष्टीने महाकाळ यांनी सिंचनासाठी विहीर खोदली. वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन विहिरीवर सौरपंप बसविला. त्यामुळे त्यांना आता पीक गरजेनुसार पुरेसे पाणी देणे शक्य होते. शेखर महाकाळ यांची वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पंधरा एकर शेती अाहे. या दोन्ही शेतीत त्यांनी पारंपरिक सोयाबीन, तूर पिकाबरोबरच भाजीपालावर्गीय पिकांवर लक्ष केंद्रित केले. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी सालगडी आहे, तसेच गरजेवेळी भाऊ आणि पुतण्यांचीही मदत त्यांना शेतीच्या नियोजनात मिळते.\nपीक बदल ठरला फायद्याचा...\nमहाकाळ यांचे कुटुंब खरिपात कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड करत होते. परंतू शेखर यांनी या पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय केला. शेखर हे ॲग्रोवनचे नियमित वाचक. ॲग्रोवनमध्ये राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील तज्ज्ञ डॉ. विजय महाजन आणि डॉ. शैलेंद्र घाडगे यांचा कांदा पीक सल्ला वाचनात अाला. त्यात सांगितलेल्या पद्धती, फायदे वाचून शेखर यांनी तीन वर्षापूर्वी सुधारित पद्धतीने खरीप कांदा लागवडीचे नियोजन केले.\nपीक बदलाबाबत शेखर महाकाळ म्हणाले की, मी पारंपरिक पिकांच्या एेवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक बदल केला. मी तज्ज्ञांशी संपर्क करीत खरिपातील कांदा लागवडीला तीन वर्षांपासून सुरवात केली. लागवडीसाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या पांढऱ्या कांद्याच्या भीमा शुभ्रा, भीमा श्वेता आणि लाल कांद्याच्या भीमा सुपर, भीमा रेड या जातींचे बियाणे खरेदी केले.\nगेल्या तीन वर्षांपासून मी प्रत्येकी एक एकरावर एका जातीची लागवड करतो. गादी वाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करून ४५ ते ५० दिवसांची रोपे झाल्यावर गादीवाफा पद्धतीनेच रोपांची लागवड जुलैचा शेवटचा आठवडा किंवा आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यात केली जाते. चार फूट रुंदीचा गादीवाफा ठेवला जातो. लागवडीपूर्वी रोेपे बुरशीनाशकात बुडवून गादीवाफ्यावर लावली जातात. माती परीक्षणाचा अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतम��त्रा, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाचे काटेकोर नियोजन केले. साधारणपणे १०० ते ११० दिवसांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मला एकरी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या हंगामात प्रति क्विंटल तीन हजाराचा दर मिळाला. हा कांदा बीजोत्पादन कंपनीने खरेदी केला. मी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेले बियाणे वापरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार झाला. त्यामुळे शेतकरी माझ्याकडून कांदा खरेदी करतात. यंदाच्या वर्षी मी तीन एकरांवर भीमा शुभ्रा, भीमा सुपर आणि भीमा रेड या जातींची लागवड केली आहे.\nगेल्या काही हंगामापासून कांदा पिकात महाकाळ यांनी जम बसविला अाहे. अाता त्यांनी इतर पिकांकडेही लक्ष दिले आहे. यावर्षी जूनमध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर हिरव्या मिरचीची लागवड केली. सध्या काही प्रमाणात मिरचीची\nविक्री सुरू झाली. सुरुवातीला ४० ते ५० रुपयांचा दर मिळाला. आता २० ते २५ रुपये प्रति किलोला दर मिळत अाहेत. मिरचीची दररोज विक्री होत असल्याने शेतीला लागणारा खर्च त्यातून भागवला जातो. याचबरोबरीने सोयाबीन आणि तूर अडीच एकर, कापूस पाच एकर आणि हळद अडीच एकरावर लागवड असते. सोयाबीनचे एकरी ९ क्विंटल, कापसाचे १२ क्विंटल असे उत्पादन त्यांना मिळते. सर्व पिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी चार एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. कांद्याला मिनी स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. हलक्या जमिनीत धरणातील गाळ मिसळल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.\nनोकरीचा ताळमेळ बसवून शेती नियोजन\nशेखर महाकाळ हे १९९६ पासून वाशीम जिल्ह्यातील कोठारी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत अाहेत. शनिवार, रविवारी जो वेळ मिळतो त्यातून ते या शेतीचे व्यवस्थापन करतात. वेळ मिळाला की शेतात जाऊन पीक पाहणी करतात. कुठलीही अडचण अाली की कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील डॉ. विजय महाजन, डॉ. घाडगे यांच्याशी चर्चा करतात. त्यानंतर भाऊ उत्तमराव महाकाळ, पुतण्या विकास महाकाळ आणि शेती नियोजन पाहणारे दशरथ कणसे यांच्या मदतीने पिकाचे व्यवस्थापन केले जाते. इतर पिकांबाबतही शेखर हे डोळसपणे व्यवस्थापन करतात. भाऊ, पुतण्या तसेच मजुरांच्या मदतीने शेती नियोजन शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या कांद��याच्या जातीचे बियाणे आणून कांदा तयार करणे अाणि पुढे रब्बी हंगामात हाच कांदा बीजोत्पादनाकरीता लागवड करण्याचा शेखर यांचा मानस आहे. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जातींचा शेतकऱ्यांत प्रसार करून दर्जेदार बियाणे तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने त्यांचा गौरवदेखील केला आहे.\n- शेखर महाकाळ, ९९२२३९२७९१\nवाशीम शेती भाजीपाला शिक्षक\nकांदा जातीची अोळख कळण्यासाठी लावलेले लेबल.\nखरीप कांदा पिकाचे दर्जेदार उत्पादन घेतल्याबद्दल डॉ. किसन लवांडे यांच्या हस्ते शेखर महाकाळ यांचा सन्मान.\nविहिरीवर बसविलेला सौर ऊर्जा पंप.\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nशेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओम��्रकाश...\nकाळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...\nदर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...\nसंरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...\nआधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...\nकाळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...\nयांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...\nमहिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...\nदुष्काळात कामी आले बहुविध पीक पद्धतीतील... नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी...\nधरणात जमीन गेली तरी शेतीत नव्याने भरारी...नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (...\nकृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...\nजातिवंत अश्‍व, शेती साहित्यासाठी ...अश्‍वबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-01-19T10:20:32Z", "digest": "sha1:565I6XKHHCSNQHB67YMSXKKCWF6KQDY7", "length": 11561, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बीड (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nबीड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बीड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\n३.१ २०१४ लोकसभा निवडणुका\n४ हे सुद्धा पहा\n२२८ - गेवराई विधानसभा मतदारसंघ\n२२९ - माजलगाव विधानसभा मतदारसंघ\n२३० - बीड विधानसभा मतदारसंघ\n२३१ - आष्टी विधानसभा मतदारसंघ\n२३२ - केज विधानसभा मतदारसंघ\n२३३ - परळी विधानसभा मतदारसंघ\nपहिली लोकसभा १९५२-५७ रामचंद्र गोविंद परांजपे -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ रखमाजी धोंडिब�� पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतिसरी लोकसभा १९६२-६७ द्वारकादास मंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nचौथी लोकसभा १९६७-७१ नाना रामचंद्र पाटिल मा क प\nपाचवी लोकसभा १९७१-७७ सयाजीराव त्रिंबकराव पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० गंगाधरअप्पा महारुद्रप्पा बुरांडे -\nसातवी लोकसभा १९८०-८४ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nआठवी लोकसभा १९८४-८९ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ बबनराव दादाबा ढाकणे जनता दल\nदहावी लोकसभा १९९१-९६ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ रजनी अशोकराव पाटील भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ जयसिंगराव गायकवाड पाटील भारतीय जनता पक्ष\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ जयसिंगराव गायकवाड पाटील भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ जयसिंगराव गायकवाड पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भारतीय जनता पक्ष\nसोळावी लोकसभा २०१४- गोपीनाथ पांडुरंग मुंडे (रिक्त) भारतीय जनता पक्ष\nसामान्य मतदान २००९: बीड\nभाजप गोपीनाथ मुंडे ५,५३,९९४ ५१.५८\nएनसीपी रमेश आडसकर ४,१३,०४२ ३८.४६\nबसपा मछिंद्र मस्के २५,२८४ २.३५\nभारिप बहुजन महासंघ कचरु खलगे ११,००६ १.०२\nअपक्ष महमंद बागवान ९,८८३ ०.९२\nअपक्ष गफरखान पठाण ९,१०६ ०.८५\nअपक्ष सय्यद वाजीद अली ७,९१८ ०.७४\nअपक्ष रमेश विश्वनाथ कोकाटे ६,५१८ ०.६१\nअपक्ष गुज्जर खान ५,७९४ ०.५४\nअपक्ष अड. रामराव नाटकर ५,३८८ ०.५\nराष्ट्रीय समाज पक्ष शिवाजीराव शंडगे ५,२७४ ०.४९\nक्रांतीसेना महाराष्ट्र प्रमोद मोठे ३,०८८ ०.२९\nअपक्ष सिकंदर खान ३,०४८ ०.२८\nअपक्ष सय्यद सलीम फट्टु ३,०४३ ०.२८\nभाजप विजयी एनसीपी पासुन बदलाव\nभाजप गोपीनाथ पांडुरंग मुंडे\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बीड (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/92d93e93092494092f-92a94d93092e941916-91593e93094d92a-92e93e93693e90291a94d92f93e-91c93e924940-91594b92392494d92f93e-906939947924", "date_download": "2019-01-19T10:50:55Z", "digest": "sha1:GLQWWHTU4G32NENRQBHC6XOR774INCXU", "length": 14169, "nlines": 213, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "भारतीय कार्प माशांच्या जाती — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / भारतीय कार्प माशांच्या जाती\nभारतीय कार्प माशांच्या जाती\nभारतीय प्रमुख कार्प माशांच्या जाती विषयी येथे माहिती दिलेली आहे.\nडोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो.\nअंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो.\nतोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. मिश्‍या नसतात.\nखालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. माशाचे प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग वा वनस्पती प्लवंग आहे.\nतलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.\nभारतात सर्वत्र आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.\nया माशाचे शरीर प्रमाणबद्ध वा लांबट असते. अंगावरचे खवले लालसर असतात.\nहा मासाही त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून, त्याची किनार मऊ दातेरी असते.\nवरच्या जबड्यास दोन लहान मिश्‍या असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेले वा अरुंद असते.\nहा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. प्राणी प्लवंग व सडणार��� वनस्पती, त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.\nया माशाचे शरीर जास्त लांबट असते. तोंड खालच्या बाजूला वळलेले वा रुंद असते.\nओठ पातळ वा खालच्या जबड्यावर दोन मिश्‍या असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो.\nतळावरील कुजणारे वनस्पतिजन्य अन्न, शेवाळे, प्राणिप्लवंग हे अन्न घेतो.\nफक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू माशांशी खाद्याच्या बाबतीत स्पर्धा नसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.\nखार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड.\nपृष्ठ मूल्यांकने (66 मते)\nतांबर मास्याला कोणते खाद्य द्यावे\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन\nगोड्या पाण्यातील मोत्यांची शेती\nचिखल्या खेकडा (मड क्रॅब)\nमस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण\nमाशांच्या पिल्लांचे व बोट्यांचे उत्पादन\nबचत गट करताहेत मत्स्य शेती\nमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ\nकरा मरळ माशाचे संवर्धन\nसमुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण\nअंडी उबवणी - माशांची मरतुक\nभारतीय कार्प माशांच्या जाती\nमत्स्यव्यवसाय विभाग - इतिहास\nखाजण जागा वाटप धोरण\nमत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना\nनिमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा\nमच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत\nमत्स्यव्यवसाय विभाग - विस्तार\nमाशांची माहिती व उपयोग\nमाशांत आढळले अधिक प्रतिजैविकांचे प्रमाण\nगोड्या पाण्यात संवर्धनासाठी माशांच्या जाती\nशेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा\nनिमखाऱ्या पाण्यात खेकडा संवर्धन फायद्याचे...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठी���ाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 30, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/column/dakhal/english-book-review/amp_articleshow/64423039.cms", "date_download": "2019-01-19T10:54:37Z", "digest": "sha1:T43NHWRFKG2EE5XJZR56TAPRXJWZBNBI", "length": 12120, "nlines": 72, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Dakhal News: english book review - फिरभी रहेंगी निशानियाँ | Maharashtra Times", "raw_content": "\nउपजत प्रतिभा, कलेप्रति प्रेम व झपाटलेपण, कलेच्या सर्व अंगांचे ज्ञान, कल्पकता आणि अपार परिश्रम करण्याची तयारी आदी गुणांचा ‘संगम’ झाल्यानंतर निर्माण होतो एखादा राज कपूर\nउपजत प्रतिभा, कलेप्रति प्रेम व झपाटलेपण, कलेच्या सर्व अंगांचे ज्ञान, कल्पकता आणि अपार परिश्रम करण्याची तयारी आदी गुणांचा ‘संगम’ झाल्यानंतर निर्माण होतो एखादा राज कपूर ग्रेटेस्ट शोमॅन मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या एका ध्येयवेड्या कलाकाराच्या शोमॅनशिपपर्यंतच्या प्रवासाची रंगतदार कहाणी प्रस्तुत पुस्तकात वाचण्यास मिळते. ‘राज’कन्या रितू नंदा हिनेच या पुस्तकाचं लेखन व संपादन केलं आहे.\nघराणेशाही हे आपल्या चित्रपटसृष्टीचं व राजकीय क्षेत्राचं व्यवच्छेदक लक्षण. कपूर घराण्याची चौथी पिढी सध्या वलयांकित आहे. (पाचव्या पिढीतील तैमूरला तर काही माध्यमांनी आतापासूनच डोक्यावर घेतलं आहे) मात्र आरकेने वडिलांच्या स्टारडमचा कधीच गैरफायदा घेतला नाही (राज हा शाळेत ट्रामने जात असे) आणि तत्त्वनिष्ठ पृथ्वीराज यांनीही त्याला तसं करू दिलं नाही. अशा आरकेचं संघर्षपर्व या पुस्तकात सामोरं येतं. मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर ‘पुढे काय करायचं ठरवलं आहेस’, या वडिलांच्या प्रश्नाला राजने ‘चित्रपटक्षेत्रात कारकीर्द’ असं आधीच ठरवलेलं उत्तर दिलं. पृथ्वीराज यांनी राजला धाडले ते चंदूलाल शहा यांच्या रणजित स्टुडिओमध्ये. राजला विशेष वागणूक द्यायची नाही व पगारही द्यायचा नाही, अशी अट पृथ्वीराज यांनी घातली. किदार शर्मांचा तिसऱ्या क्रमांकाचा सहायक म्हणून रूजू झालेल्या राजने तेथे झाडलोट करण्यापासून संकलन, छायाचित्रण, कलादिग्दर्शन, दिग्दर्शन आदी सर्व विभागांत काम केलं. चित्रपटनिर्मितीची सर्व अंगं आत्मसात केल्यानंतर वयाच्या २४व्या वर्षी त्याने 'आग' या चित्रपटाद्वारे आरके फिल्म्स हे स्वत:चं बॅनर सुरू केलं.\nसंगीतप्रधान चित्रपट हे आरके फिल्म्सचे वैशिष्ट्य. संगीतकला अवगत असल्याने (आरकेला तबला, हार्मोनियम व सतार वाजवता येत असे, त्याची गायकीही चांगली होती, त्याने तीन वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलं होतं.) गाण्यांबाबतचे त्याचे सुस्पष्ट विचार यात वाचण्यास मिळतात. गाणी ध्वनिमुद्रित होण्यापूर्वीच त्यांचे काल्पनिक चित्र माझ्या डोळ्यांसमोर असते. विशिष्ट प्रसंगात गाणं कसं असावं, कोणती वाद्यं, किती प्रमाणात असावीत, गाण्यापूर्वी व गाण्यानंतर काय प्रसंग आहेत, या गाण्याचा कथेशी काय संबंध आहे, याचा तपशील मी संगीतकाराला देतो व त्यांच्याकडून हवं तसं गाणं करून घेतो. (म्हणूनच, ‘राम तेरी‘मध्ये रवींद्र जैन यांच्या मूळ शैलीपेक्षा भिन्न प्रकारची गाणी ऐकण्यास मिळतात) माझ्या चित्रपटांतील गाणी प्रथमश्रवणातच प्रेक्षकांना आवडावीत याकडे माझा कटाक्ष असतो, असं आरके म्हणतो. लता व त्याच्यात काही काळ विसंवाद निर्माण झाला व लताने त्याच्याकडे गाण्यास नकार दिला तेव्हा ‘तू गाण्यासाठी राजी होईपर्यंत तुझ्या घरासमोर तंबू ठोकून बसेन’ अशी प्रेमळ दटावणी त्याने केल्याचेही यात वाचण्यास मिळते.\n‘तिसरी कसम’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शैलेंद्रला आरकेने मदत केली नाही, अशीही सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, शैलेंद्रच्या मेहुण्याने एकाचवेळी दोन वितरकांना या चित्रपटाचे हक्क विकल्याने शैलेंद्रवर अटक वॉरंट निघाले असता राजने यापैकी एका वितरकाला ८० हजार रुपये देऊन शैलेंद्रवरचा कलंक मिटवला. ही अज्ञात नोंद आरकेच्या स्वभावाची वेगळी बाजू मांडते.\nआरकेची नर्गिस, वैजयंतीमाला आदी प्रकरणे ही तशी उघड गुपितंच. मात्र या पुस्तकात त्याविषयी काहीच उल्लेख नाही. अर्थात, ‘तसं काही नव्हतंच’ असा पवित्राही यात घेतलेला नाही. राजची एक वेगळी बाजू समोर येते ती कृष्णा कपूर यांच्या कथनातून. मला पुनर्जन्म मिळाला व ‘असंच’ आयुष्य असेल तर हाच पती मिळावा, असं त्यांचं नि:संदिग्ध व प्रांजळ मनोगत वाचण्यास मिळतं. दु:खद रात्रीनंतर रम्य सकाळ उजाडतेच असं त्यांनी म्हटलं आहे. आरकेच्या कुटुंबवत्सलतेचे अनेक दाखले त्यांनी दिले आहेत.\nप्रेक्षकांना हवीहवीशी वाटणारी कपूर मंडळींची घराणेशाही या कलंदर कलाकाराने रुजवली, फुलवली. असं घडणारच हे जणू ठाऊक असल्याप्रमाणे ...फिरभी रहेंगी निशानियाँ, असं तो आधीच सांगून गेला\nराज कपूर द वन अँड ओन्ली शोमॅन,\nलेखक : रितू नंदा,\nप्रकाशक: हार्पर कॉलिन्स पब्लिकेशन्स लि.,\nपाने: २६०, किंमत: ८९९ रु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/governments-emphasis-overall-development-work-45159", "date_download": "2019-01-19T10:57:05Z", "digest": "sha1:64HKKIJ4AQH7ZCEZZ4BJY2UNGND5Q7BA", "length": 15004, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government's emphasis on overall development work सर्वसमावेशक विकास कामावर सरकारचा भर- एस. एस. अहुलुवालीया | eSakal", "raw_content": "\nसर्वसमावेशक विकास कामावर सरकारचा भर- एस. एस. अहुलुवालीया\nरविवार, 14 मे 2017\nनांदेड - आज पर्यंत सुरु असलेल्या शासकीय योजना ह्या प्रभावी नव्हत्या असे नव्हे; परंतू त्या निराशेच्या गरकेत सापडल्या होत्या. त्यांच्यावर धुळ माखली होती. त्यामुळे अनेकप्रभावी शासकीय योजनांचे लोन तळा गाळातील जनते पर्यंत पोहचल्या नाहीत. परंतू मोदी सरकारच्या काळात अनेक योजनांचा नव्याने शुभारंभ करण्यात आला असून, सरकार सर्व समावेशक विकास कामावर भर देण्यात येत असल्याचे प्रखड मत केंद्रीय कृषी राज्य मंत्री एस. एस. अहुलुवालीया यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना माहीती दिली.\nनांदेड - आज पर्यंत सुरु असलेल्या शासकीय योजना ह्या प्रभावी नव्हत्या असे नव्हे; परंतू त्या निराशेच्या गरकेत सापडल्या होत्या. त्यांच्यावर धुळ माखली होती. त्यामुळे अनेकप्रभावी शासकीय योजनांचे लोन तळा गाळातील जनते पर्यंत पोहचल्या नाहीत. परंतू मोदी सरकारच्या काळात अनेक योजनांचा नव्याने शुभारंभ करण्यात आला असून, सरकार सर्व समावेशक विकास कामावर भर देण्यात येत असल्याचे प्रखड मत केंद्रीय कृषी राज्य मंत्री एस. एस. अहुलुवालीया यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना माहीती दिली.\nकेंद्रीय कृषी राज्य मंत्री एस. एस. अहुलुवालीया रविवारी (ता.१४) नांदेडच्या गुरुद्वारा दर्शनासाठी खासगी दौऱ्यावर सह परिवार आले होते. यावेळी त्यांनी गुरु अंगद देवजी यात्री निवास येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता ते बोलत होते. या वेळी भाजपाचे संतुक हबर्डे, प्रवीण साले, ॲड. सुरेंद्र घोडजकर यांची उपस्थिती होती.\nपुढे बोलतांना श्री अहुलुवालीया म्हणाले ��ी, देशातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी आत्ता पर्यंत कुठल्याही सरकारने पूर्णताहा जिम्मेदारी घेतली नव्हती. परंतू सत्तेत आलेल्या भाजप सरकारने केवळ शेतकऱ्यांचा दोन टक्के व राज्य रसकार आणि केंद्र सरकारचा वाट एकुण आठ टक्के मिळून शतकऱ्यास नुकसान भरपाईच्या स्वरुपात १० टक्केवाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. मासेमारी व्यवसायातून देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. असे असतांना देखील जून्या पद्दतीने कोळी समाज मासेमारी करत होता. सरकारने त्यांना अधिनिक पद्तीने मासेमारीचे प्रशिक्षण देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे त्यांचे जिवनमान उंचावण्यास वेळ लागणार नाही.\nपदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी कुठलेही काम करु शकतो. असे वाटत होते. आणि त्यामुळे शिकुण बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली होती. त्यामुळे सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमावर भर देण्यास सुरुवात केली असून, सत्तेत आलेल्या सरकारला आत्ता कुठे तीन वर्षपूर्ण झाली आहेत. आणि सराकरचे विकासा विषयकचे धोरण हे सर्व समावेशक असल्याने विकासाच्या योजना जनते पर्यंत पोहण्यास अजून काही दिवसाचा आवधी लागेल असे ही त्यांनी सागितले.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमहापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल\nपुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत...\nकाकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते\nजालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलव��देखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T10:06:32Z", "digest": "sha1:5VHIQPR2MEXO7XCWL5I6JUX6B3QNDAKW", "length": 11035, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चौथ्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचौथ्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी\nचहापानापर्यंत पहिल्या डावांत 6 बाद 101\nसाऊथहॅम्पटन, दि. 30 – मालिकेवर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. त्यामुळे आज सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची पहिल्या डावांत घसरगुंडी झाली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 101 धावा झाल्या होत्या. या वेैळी मोईन अली नाबाद 14 धावांवर, तर सॅम करन नाबाद 6 धावांवर खेळत होते.\nपहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला केवळ 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला डावाने पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात 203 धावांनी बाजी मारताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत झुंजार पुनरागमन केले व आपली पिछाडीही 1-2 अशी कमी केली. चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी आहे.\nत्याआधी आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश व खिलाडू खेळपट्टी पाहून इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. जसप्रीत बुमराहने कीटन जेनिंग्जला शून्यावर पायचित करून इंग्लंडच्या घसरगुंडीची सुरुवात केली. पाठोपाठ ईशांतने जो रूटला (4) बाद करीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. बुमराहने बेअरस्टोला (6) तर पांड्याने कूकला (17) बाद करीत इंग्लंडची 4 बाद 36 अशी अवस्था केली.\nबेन स्टोक्‍स (23) व जोस बटलर (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भर घातली. महंमद शमीने बटलर व स्टोक्‍स यांना बाद करीत इंग्लंडची 6 बाद 86 अशी घशरगुंडी घडवून आणली. परंतु सॅम करन व मोईन अली यांनी पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव सावरला. भारताकडून बुमराह व शमी यांनी 2-2 बळी घेतले. तर ईशांत व पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.\nइंग्लंड- पहिला डाव- 6 बाद 101 (बेन स्टोक्‍स 23, जोस बटलर 21, ऍलिस्टर कूक 17, मोईन अली नाबाद 14, सॅम करन नाबाद 6, जसप्रीत बुमराह 24-2, महंमद शमी 34-2, ईशांत शर्मा 11-1, हार्दिक पांड्या 22-1)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Sandeep-from-prison-Contacting-the-wife-Kedgaon-double-murder/", "date_download": "2019-01-19T10:15:57Z", "digest": "sha1:J3QBHMVIIUXDO7NESAHWCPQ2JH3I6MIU", "length": 8218, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारागृहातून संदीप पत्नीच्या संपर्कात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कारागृहातून संदीप पत्नीच्या संपर्कात\nकारागृहातून संदीप पत्नीच्या संपर्कात\nनगर : गणेश शेंडगे\nकेडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याच्यानंतर आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. केडगाव हत्याकांडापूर्वी व त्यानंतरही सुवर्णा कोतकर या फक्त सासरे भानुदास कोतकरच नव्हे, तर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर याच्याही संपर्कात होत्या, अशी माहिती पोलिस चौकशीतून निष्पन्न झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.\nनगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे फक्त संदीप कोतकरच नव्हे, तर नाशिक रोड कारागृह प्रशासनही अडचणीत येण्याची शक्यता आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या तपासातील बहुसंख्य बाबींवर जिल्हा पोलिस प्रशासनाने तपास केलेला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप व आरोप-प्रत्यारोपांमुळे तपासात अडचणी येत होत्या. केडगाव हत्याकांडात कोणत्या आरोपींचा सहभाग आहे. कोणाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करता येऊ शकते, याचा तपास विशेष तपास पथकाने केलेला आहे. परंतु, राजकीय दबाव व इतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नामुळे अनेक बाबी उघड होऊनही उजेडात आणता आलेल्या नाहीत. त्या उजेडात आणलेल्या नसल्या, तरी रेकॉर्डवर आलेल्या आहेत. ‘एसआयटी’तील अधिकार्‍यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेकॉर्डवर बहुसंख्य गोष्टी आणलेल्या आहेत. रेकॉर्डवर आणलेल्या बाबींतून इतका पुरावा तयार झालेला आहे की आता संबंधितांना फक्त अटक केली, तरी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा तपास यंत्रणेकडे असेल.\nपोलिस तपासात निष्पन्न झाल्यानुसार खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून पुढे आल्याचे समजते. परंतु, संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्‍यात अडकणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेल�� नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.\nतपास अजून जिल्हा पोलिसांकडेच\nराजकीय हस्तक्षेपाबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आलेला आहे. त्याबाबतचा आदेश प्राप्त झालेला आहे. मात्र, ‘सीआयडी’ने अजून तपासी अधिकारी निश्‍चित केलेले नाहीत. त्यामुळे गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी ‘सीआयडी’चे अधिकारी अजून जिल्हा पोलिसांकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे अजून तरी गुन्ह्याचा तपास नगर पोलिसांकडेच आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/University-closed-exam-canceled/", "date_download": "2019-01-19T10:31:27Z", "digest": "sha1:WXG3YHGZJH6DJGKBTRQAFIRWCIAOACF6", "length": 8526, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठ बंद, परीक्षा रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › विद्यापीठ बंद, परीक्षा रद्द\nविद्यापीठ बंद, परीक्षा रद्द\nभीमा कोरेगाव घटनेचे शहरात पडसाद उमटल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस युक्‍तांकडून आलेल्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी विद्यापीठ पूर्णपणे बंद ठेवून आज होणार्‍या सर्व परीक्षा रद्द केल्या.\nविद्यापीठ बंद करण्यासाठी काही संघटना, कार्यकर्त्यांकडून हिंसक घटना होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने विद्यापीठाला सजग केले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे बाहेरगावी असल्यामुळे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सकाळी विद्यापीठातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. पोलिसांकडून कळालेली माहिती सांगून अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यापीठ आज बंद ठेवण्याचा न���र्णय घेण्यात येत आहेे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाची माहिती विद्यापीठातील सर्व विभागांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीसह सर्व विभाग बंद करण्यात आले. तत्पूर्वी काही विद्यार्थी नेत्यांनी वाचन कक्षातील विद्यार्थ्यांना कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. यानंतर विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या या गटाने विद्यापीठातील विविध विभागांत जाऊन बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे विद्यापीठात आज अघोषित सुटीचे वातावरण होते. वाहनतळात एकही वाहन दिसत नव्हते.\nआज एम. ए. अर्थशास्त्र प्रथम वर्ष, एम. ए. लोकप्रशासन प्रथम वर्ष, एम. ए. इतिहास प्रथम वर्ष, एमबीए प्रथम वर्ष, तसेच एम.एस्सी. प्रथम वर्षाची ऑनलाइन आणि अभियांत्रिकी, एम.एस्सी.ची प्रात्यक्षिक परीक्षा होती. या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.\nस्टुटंड्स फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांनी विद्यापीठात निषेध सभा घेतली. भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दगडफेक करण्याची घटना निषेधार्ह आहे. या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनांनी केली. यावेळी सुनील राठोड, अमोल खरात, नितीन वाव्हळे, प्रकाश इंगळे, सत्यजित म्हस्के, लोकेश कांबळे, प्राजक्‍ता यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.\nकालचा पेपर रद्द झाल्यामुळे एमबीएचे परीक्षार्थी नाराज होते. आज सकाळी पेपर देण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्यांना आजचा पेपर लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळाले. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.\nएमबीएचा ‘तो’ पेपर दोन परीक्षा केंद्रांवरून फुटला\nऔरंगाबादेत जमावबंदी दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणाव\nविद्यापीठ बंद, परीक्षा रद्द\nऔरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी\nरेल्वेतून पडलेल्या तरुणासाठी ‘तिने’ रेल्वे थांबवली\nसहा मिनिटांत फुटला एमबीएचा पेपर\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशात���ल लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Torture-of-a-knife-with-a-woman-One-arrested/", "date_download": "2019-01-19T11:24:13Z", "digest": "sha1:KNJIUYFZKLYSIUD5H5C66AUMYH6AQ7P2", "length": 6351, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार; एकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार; एकाला अटक\nचाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार; एकाला अटक\nचाकूचा धाक दाखवून अल्पवयीन युवतीला बळजबरीने लॉजवर नेऊन अत्याचार करणार्‍या दौलतनगर येथील तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अरविंद महादेव वडर असे त्याचे नाव आहे. पीडित युवतीच्या कुटुंबीयांना धमकी देऊन दहशत माजविण्यार्‍या संशयिताच्या बापालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.\nसंशयित व त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे भेदरलेल्या पीडित युवतीच्या आईने राजारामपुरी येथील काही सामाजिक संघटनांचा आधार घेत राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.\nलैंगिक अत्याचाराची फिर्याद दाखल होताच संशयित, त्याचे वडील महादेव कल्लाप्पा वडर (वय 50, रा. दौलतनगर) याना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.\nपोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, गरीब घरातील; पण अभ्यासात हुशार, बारावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सतरा वर्षीय युवतीचा अरविंद चार-पाच महिन्यांपासून पाठलाग करीत होता. कॉलेजला येता-जाता तरुणीला रस्त्यात अडविणे, चेष्टा-मस्करी करीत असे. कालांतराने छेडछाडीसह एकतर्फी प्रेमातून त्याने धमकीचे तंत्र अवलंबिले.\nमोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून शहराबाहेर फेरफटका मारणे, यासारखी कृत्ये तो करू लागला. चाकूचा धाक दाखवून त्याने दोन-तीनवेळा युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचे पीडित युवतीच्या आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, असे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. तरुणाच्या कृत्याची युवतीने आईसह अन्य नातेवाइकांना माहिती दिली. मात्र, त्यांच्यावर दहशतीचा अवलंब झाल्याने कुटुंब हतबल झाले होते.\nकाही दिवसांपूर्वी तरुणाच्या वडिलाने पीडित युवतीच्या घरी येऊन मुलाबरोबर मुलीचे लग्न लावून न दिल्यास तिला घरातून पळवून देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार अरविंद व त्याचे वडील महादेव याला सकाळी पोलिसांनी अटक केली, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Dairy-business-In-trouble/", "date_download": "2019-01-19T10:47:26Z", "digest": "sha1:7XRMDO73ICTNJ7XXBWT5IUPXVD4TUS7O", "length": 6141, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुग्ध व्यवसाय अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दुग्ध व्यवसाय अडचणीत\nग्रामीण भागातील शेतीला पूरक असणारा दूध व्यवसाय अपेक्षित दर मिळत नसल्याने सध्या अडचणीत आला असून, दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने दुधासाठी प्रतिलिटर 27 रुपये दर जाहीर केला असला तरीही बारामती आणि इतर तालुक्यांतील सहकारी व खासगी दूध संस्था मात्र 19 ते 21 रुपये या दरावरच दूध उत्पादकांची बोळवण करत आहेत. संघ अथवा खासगी संस्था त्यांच्याच अडचणी सांगत असल्याने दूध उत्पादकांनाही फारसे ताणून धरता येत नाही.\nदूध उत्पादक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला; परंतु दूध उत्पादकांपेक्षा दूध संस्था लाखो रुपये मिळवत असताना दूध उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने दूध धंदा अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यातील खासगी दूध संस्था उत्पादकांना चांगला दर देत असताना बारामती तालुक्यातच दूध दराची एवढी घसरण का, असा सवाल उत्पादक व्यक्त करत आहेत.\nपशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. गोळीपेंडीचे पोते 1100 रुपयांवर जाऊन पोहोचले असून, भुश्श्याचे पोतेही 900 रुपयांना घ्यावे लागत आहे. मका दीड हजार गुंठ्यावर जाऊन पोहोचली अस��न, कडवळही महागले आहे. याशिवाय वैरणीसारखा सुका चारा मिळणेही दिवसेंदिवस\nदुरापास्त होत चालले आहे. साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे उपलब्ध होत आहे; परंतु ते जनावरांना कुठवर द्यायचे. केवळ वाढ्यावर जनावरे दूध देत नाहीत.\nत्यांना अन्य हिरवा व सुका चाराही द्यावा लागतो; परंतु चा़र्‍याचे दरही वाढले आहेत. मग दुधालाच दर कमी का, असा सवाल उत्पादक करत आहेत. सध्या प्रचंड उन्हाळा सुरू झाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काही दिवसांतच साखर कारखाने गाळप बंद होत आहे; त्यामुळे उसाचे वाढेही मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत दुधाला चांगला दर मिळाला नाही तर तोट्यातच हा धंदा करावा लागणार आहे. प्रचंड महागाईने जनावरे सांभाळणे कठीण होऊन बसले असून, एकूणच आर्थिक गणित कोलमडून गेले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Diverse-characteristic-Khatav-Taluka/", "date_download": "2019-01-19T10:14:19Z", "digest": "sha1:ZQIZIYIP3ZHNQSKFU3CXVR2Q6JGC5O7I", "length": 9497, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण खटाव तालुका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण खटाव तालुका\nवैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण खटाव तालुका\n- पद्मनिल कणसे, वडूज\nमायणीचे इंदिरा गांधी राष्ट्रीय पक्षी आश्रयस्थान, औंधचे पुराण वस्तू व दुर्मिळ चित्र, ग्रंथ संग्रहालय तसेच पुसेगाव, सिद्धेश्‍वर कुरोली, औंध, मायणी आदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे व तेथे भरणार्‍या भल्या मोठ्या यात्रा, वर्धनगड, भूषणगड आदी ऐतिहासिक किल्ले, 1942 च्या स्वातंत्र्य लढ्याची समरगाथा सांगणार्‍या शहीदांच्या स्मरणार्थ वडूजसह तालुक्यात सात ठिकाणी उभारलेली हुतात्मा स्मारके, 33 कोटी देवांची प्रतिकृती असणारा जयराम स्वामींचा वडगावमधील मठ आदी विविध वैशिष्ट्यांनी बहरलेला आणि दुष्का��ावर मात करून विविध क्षेत्रात बौद्धिक चमक सिद्ध करणारा खटाव तालुका संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळेपण जपून आहे.\nतीर्थक्षेत्रे ः- औंध - इ.स. 1300 वर्षांपूर्वी चालुक्य राजघराण्यातील मूळ पुरुषाने औंध वसविले. पंतप्रतिनिधी घराण्याच्या अधिपत्याखालील औंध संस्थानचा कारभार पाहिला जातो. तेथील मूळची 1500 फूट उंचीवरील टेकडीवरील अर्थात मूळपीठ गडावरील मंदिरांमध्ये यमाईदेवीची साडेसहा फूट उंचीची पूर्वाभिमुखी शांतमुख व तेजस्वी मूर्ती आहे. संपूर्ण दगडी कोरीव बांधकाम असलेल्या मंदिरातील कर्‍हाड कमानीस दोन फिरते खांब आहेत. याशिवाय गावात राजवाड्यासमोरील मंदिरात देवीची प्रसन्‍न मूर्ती आहे. या मंदिरासमोर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठी दीपमाळ असून ती शाकंभरी पौर्णिमेस प्रज्वलित करण्यात येते. योगसाधनेतील सुप्रसिद्ध सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराचे उगमस्थानही औंध हेच आहे. येथील ज्ञानमंदिरात साने गुरुजी, ग. दि. माडगुळकर, शंतनुराव किर्लोस्कर इत्यादींनी अध्ययन केले आहे. मूळपीठ गडावर जात असताना मध्यावरील पायथ्यावर जगप्रसिद्ध श्री भवानी वस्तूसंग्रहालय आहे. अत्यंत दुर्मिळ चित्रे व अन्य विविध प्रकारच्या कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पाहण्यासाठी येथे जगभरातून पर्यटक येत असतात.\nदेवदरीतील तीर्थक्षेत्र श्रीकार्तिक स्वामी (अंभेरी) ः भारतातील अत्यंत दुर्मिळ अशा कार्तिक स्वामींच्या स्थानांपैकी हे एक तीर्थक्षेत्र असून रहिमतपूर-वडूज रस्त्यावर रहिमतपूरपासून सात किलोमीटरवर वृक्षराजीने लपेटलेल्या निसगर्र्रम्य दरीमध्ये कमंडलू नदीच्या उगमस्थानी असलेल्या या पुरातन मंदिराचा मध्यंतरी जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराच्या अगदी जवळपर्यंत वाहनाने जाता येते.\n3) पुसेगाव ः श्री सेवागिरी महाराजांचे संजीवन समाधी असलेले पुसेगाव हे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला भरणार्‍या रथोत्सव व यात्रेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. रथावर अर्पण होणार्‍या लाखो रुपयांच्या देणगीतून देवस्थानतर्फे धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. सातारा-पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून 38किलोमीटर अंतरावरील या तीर्थक्षेत्री अमावस्या, पौर्णिमा व गुरुवारी भक्‍तांची मोठी गर्दी होत असते.\nमायणी ः- सातारा-सांगली जिल��ह्याच्या संत परंपरेतील महत्त्वाचे स्थान असणारे सद‍्गुरु यशवंतबाबा आणि त्यांच्या मातोश्री सरुताई यांच्या निवासाने प्रसिद्ध असणारे मायणी हे सिद्धनाथ, यशवंतबाबा व सरुताईंच्या वार्षिक रथोत्सव यात्रांसाठी प्रसिद्ध गाव आहे. पुराणकथातील मैनावतीचा संदर्भ असणार्‍या या गावाला चाँद नदीचे सानिध्य असून येथील पेरु विशेष प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठीही मायणीची अलीकडे चांगलीच ख्याती झाली आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/devendra-fadnavis-speech-in-akola/", "date_download": "2019-01-19T10:19:17Z", "digest": "sha1:2JOBXUX5FMQH7Y4PQRQPH43KDFXGSMJX", "length": 5300, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले\n‘विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले’\nविदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले.परंतु, मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन केले, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते गांधीग्राम येथे आयोजित समारंभात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 11 सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला, त्या वेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल 20 हजार कोटींची गरज होती.\nया निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीन गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला, म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. या निधी���ा पूर्ण विनियोग करून सिंचनाची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\n‘विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले’\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकेंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती\n‘दलित’ शब्दावर येणार बंदी\nइंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या\nधक्कादायक ; अश्लिल बोलण्याने घेतला जीव\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/chest-tattoos/", "date_download": "2019-01-19T10:37:31Z", "digest": "sha1:UE73UYLUE2QCRO75V25MVCL25OSL4AML", "length": 11678, "nlines": 65, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "चेस्ट टॅटूज - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू फेब्रुवारी 15, 2017\n1 छाती वर छाती टॅटू एक मुलगी आकर्षक म्हणते\nतपकिरी मुली ब्लू शाई डिझाइन किरीटसह छाती टॅटूवर छातीवर प्रेम करतील; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n2 छातीवरील निळ्या व गुलाबी शाई डिझाइनसह छातीच्या टॅटूला तपकिरी स्त्रियांचा त्वचेचा रंग दिसतो जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसते\nब्राऊन स्त्रियांना त्यांच्या छातीवर तपकिरी शाई चेस्ट टॅटू डिझाइन करणे आवडते. या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात.\n3 छाती वर छाती टॅटू एक मुलगी मोहक दिसत करते\nमुली छातीवर छाती टॅटू प्रेम; या गोंदण रचना त्यांच्या आकर्षक देखावा आणते\n4 निळा आणि जांभळा शाई डिझाइनसह छाती टॅटू स्त्रीवादी देखावा आणते\nसुंदर चेस्ट टॅटूसारख्या मुली त्यांच्या छातीवर निळ्या आणि जांभळ्या शाई डिझाइनसह. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n5 छाती टॅटू एक महिला आकर्षक देखावा करा\nब्राऊन महिलांना चमकदार शाई लिओ टॅटू आवडेल. या टॅटूचे डिझाइन डोळेांवर अधिक आकर्षक आहे आणि त्यांना आकर्षक बनवतात\n6 नारंगी शाईसह चेस्ट ट���टू, डायमंड डिझाइन स्त्रीवादी देखावा आणते\nएक नारंगी शाई सह सुंदर चेस्ट टॅटू सारख्या मुली, हिरा शाई डिझाइन. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे\n7 नारंगी फुल डिझाइनसह चेस्ट टॅटू बनवून एक महिला आकर्षक दिसते\nनारंगी फ्लॉवर डिझाइनसह महिला छातीतील टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n8 काळ्या शाई डिझाइनसह चेस्ट टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nकाळ्या शाई डिझाइनसह तपकिरी महिलांना चेस्ट टॅटू आवडते; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n9 एका काळ्या शाई डिझाइनसह स्त्रियांना छातीत गोंदवून, त्यांची भव्य स्वरूप बाहेर काढते\nलाइट बॉडी कलर असलेल्या स्त्रियांनी नारंगी शाई आवडली, त्यांना ब्लू शाई डिझाइनसह चेस्ट टॅटू डिस्प्ले आवडेल जेणेकरून त्यांना सुंदर दिसू शकेल\n10 हृदयाच्या शाई डिझाइनसह चेस्ट टॅटू हे मोहक स्वरूप आणते\nतपकिरी त्वचेच्या मुलींना हृदयाच्या शाईचे डिझाइन असलेल्या चेस्ट टॅटूला आवडेल; या टॅटू डिझाइनमुळे त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसतात\n11 काळ्या शाई डिझाइनसह चेस्ट टॅटू भव्य स्वरूप आणते\nकाळा रंग असलेल्या तपकिरी महिला छाती टॅटू ब्लॅक डिझाइनसह आवडतील; या टॅटूचे डिझाइन त्यांचे केस आणि त्वचेचे रंग जुळते जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसू शकेल\n12 चेस्ट टॅटू चे गुलाबी आणि हिरवा शाई डिझाईन्स आकर्षक दिसतात\nतेजस्वी शरीर त्वचा असलेल्या स्त्रियांना गुलाबी आणि हिरव्या शाईसाठी जाईल, त्यांना अधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी चेस्ट टॅटू\n13 मुलींसाठी समोरच्या खांद्यावर वृक्ष टॅटू कल्पनांसह अद्भुत सुंदर पर्वत\n14 ट्रेंडी महिलांसाठी छातीवर आश्चर्यकारक सेल्टिक टॅटू डिझाइन\n15 वरच्या छातीवर वॉटरकलर टॅटू एक नारीवादी देखावा आणते\nछातीवर सुंदर वॉटरकलर टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nशेर टॅटूगोंडस ��ोंदणडोळा टॅटूसूर्य टॅटूटॅटू कल्पनापक्षी टॅटूवॉटरकलर टॅटूआदिवासी टॅटूपुरुषांसाठी गोंदणेबटरफ्लाय टॅटूहार्ट टॅटूअनंत टॅटूप्रेम टॅटूहात टैटूहत्ती टॅटूगरुड टॅटूमांजरी टॅटूगुलाब टॅटूदेवदूत गोंदणेफूल टॅटूउत्तम मित्र गोंदणेसंगीत टॅटूहोकायंत्र टॅटूक्रॉस टॅटूडायमंड टॅटूचंद्र टॅटूबहीण टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूपाऊल गोंदणेऑक्टोपस टॅटूभौगोलिक टॅटूस्लीव्ह टॅटूबाण टॅटूअँकर टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूkoi fish tattooताज्या टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूजोडपे गोंदणेचीर टॅटूमेहंदी डिझाइनहात टॅटूमान टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूमागे टॅटूछाती टॅटूमुलींसाठी गोंदणेफेदर टॅटूविंचू टॅटूमैना टटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2019 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Philippe%20Couillard", "date_download": "2019-01-19T10:31:19Z", "digest": "sha1:7NJZYAZHY33DOZSFXNYEMNROZVYHJQMH", "length": 3644, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-unseasonal-rain-heats-some-parts-vidharbha-6592", "date_download": "2019-01-19T11:20:55Z", "digest": "sha1:CE3WULPY4XLPQHULKYJAGZY63JVOVWV6", "length": 15057, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, unseasonal rain heats some parts in Vidharbha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 17 मार्च 2018\nनागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या या सरींनी पिकांचे जास्त नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला, तरी पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.\nनागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या या सरींनी पिकांचे जास्त नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला, तरी पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.\nअमरावती विभागातील अकोला, अमरावती, नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) रात्री तसेच शुक्रवारी (ता. १६) सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांचा गहू उभा आहे. तर संत्र्याच्या आंबिया बहरालादेखील या वातावरणाचा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आंब्याच्या झाडाला बारीक फळधारणा झाली आहे. लिंबूच्या आकाराच्या असलेल्या या फळांचीदेखील गळ झाल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. दरम्यान अमरावती विभागात नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. नागपूर विभागात नुकसानकारक पाऊस झाला नसल्याचेदेखील कृषी विभागाने सांगितले.\n\"पावसाचा उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. फळझाडांचादेखील बहर किंवा फळ गळण्याची शक्‍यता या वातावरणामुळे आहे. सूर्यप्रकाशाअभावी झाडांची अन्नद्रव्य शोषण्याची प्रक्रिया मंदावते, वेलवर्गीय भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. आंबा मोहर किंवा छोट्या आकाराच्या फळांचीदेखील गळ संभवते'\n- मोहन खाकरे, कृषी विद्यावेत्ता\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.\nविदर्भ अमरावती नागपूर यवतमाळ गहू wheat कृषी विभाग agriculture department पाऊस कृषी विद्यापीठ agriculture university\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकां���ा हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/gwWXKpho_Wk", "date_download": "2019-01-19T09:55:50Z", "digest": "sha1:LWCJ42LU4UUN2HP5KEMVFYDSZ27C5WM2", "length": 3650, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावात ६४ वर्षांपासून कुणीही होळीच खेळले नाही - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावात ६४ वर्षांपासून कुणीही होळीच खेळले नाही - YouTube\nमूड महाराष्ट्राचा : अमरावती : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर महिलांचं मत\n712 अमरावती : दर्यापूर : तरुण अभियंत्याचा भाजीबाजार\nलाल वादळ : मुंबई : तुमच्यासाठी शक्य ते सारं काही करेन, राज ठाकरेंचा मोर्चेकऱ्यांना शब्द\nस्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ऊस भरण्यासाठी खास यंत्र, वेळ आणि मजुरीची बचत\nजेव्हा पंकजाताई आणि धनुभाऊ एकमेकांचे कौतुक करतात बघाच\nआस कस प्रेम आहे तुमचे | पोरींच्या मागे फिरतो तू | सत्यपाल महाराज किर्तन | Satyapal Maharaj Kirtan\nसोलापूर | भरसभेत कमरेखालची भाषा, भाजपचा चाबरा खासदार शरद बनसोडे\nदापोली, रत्नागिरी : आजारी पडल्यामुळे जीव वाचला, संजय सावंत आणि कुटुंबाशी खास बातचित\nशिक्षकांच्या समस्यासाठी सहविचार सभासमस्याचा निपटारा सात दिवसात करा डॉ रणजीत पाटील\nअमरावती: युवा स्वाभिमान पक्षासाठी नवनीत राणा यांचा प्रचार\nग्रामदेवता : अमरावती : भातुकलीची गणुजा देवी\nमुंबई | वेळप्रसंगी कोंबड्यालाही अंडं द्याव लागेल, रावसाहेब दानवेंच्या किस्स्याने सभागृहात हशा\nसातारा | खासदार उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे आमदार एकवटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/forearm-tattoos/", "date_download": "2019-01-19T10:35:48Z", "digest": "sha1:GULPPKPZCHQXMBZXCWNGIGHZBSV2VIN5", "length": 17643, "nlines": 85, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "तात्पुरत्या ट��टू - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू जानेवारी 15, 2017\n1 एक फ्लॉवर डिझाइन सह पवित्रा तात्पुरती टॅटू एक माणूस मोहक दिसते\nपुरूष शाई फ्लॉवर डिझाइनसह हे ओरम टैटू डिझाइन करणारे पुरुष. या टॅटूचे डिझाइन डापरची शैली आणण्यासाठी त्वचा रंगाशी जुळते\n2 एक गुलाबी शाई फ्लॉवर डिझाइन सह पवित्रा तात्पुरती एक मुलगी आकर्षक दिसणारी करते\nमुलींना फ्लॉवर डिझाइनसह पवित्रा तात्पुरते प्रेम; हे टॅटू डिझाइन त्यांना तेजस्वी दिसत करते\n3 एक काळा पक्षी डिझाइन सह पवित्रा तात्पुरती मनुष्य लबाडखोर दिसत करा\nपुरुष त्यांना मर्दपणाचे बनविण्यासाठी एक काळा पक्ष्यांचा शाई डिझाइन सह पवित्रा तात्पुरते टॅटू प्रेम\n4 पुरुषांकरिता जांभळ्या काटकसरीच्या टॅटूवर काळ्या आणि गुलाबी शाईचे डिझाइन त्यांना मोहक बनवतात\nपुरुष पवित्रा तात्पुरती ब्लॅक आणि गुलाबी शाई चेहरा डिझाइन प्रेम; हे त्यांना एक शोभिवंत देखावा करा\n5 एक गुलाबी फ्लॉवर सह पवित्रा टॅटू एक स्त्री मोहक दिसत करा\nमहिला गुलाबी फूल शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरते प्रेम करतात या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक बनवितात\n6 फ्लॉवर डिझाइनसह स्त्रियांच्या जमानतीचा टॅटू त्यांना उत्कृष्ट दिसत आहे\nकाळ्या रंगाच्या स्त्रिया स्त्रियांना तात्पुरते निळ्या व गुलाबी रंगाचे फुले आवडतात जेणेकरून ते उत्कृष्ट दिसतात\n7 हिरवा आणि काळी फुले इंक डिझाइनसह पवित्रा तात्पुरती एक मुलगी आकर्षक वाटतो\nहिरव्या आणि काळ्या रंगाच्या शाईचे डिझाइनसह महिलांना तात्पुरते तात्पुरते प्रेम करणे. या टॅटू डिझाइनला ते आकर्षक आणि प्रशंसनीय बनवतात\n8 एक तपकिरी शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरते टॅप त्यांचे लबाड्याचे स्वरूप दर्शविते\nपुरूष आणि काळा शाई डिझाइनसह पुरूष टेटूवर प्रेम करतात हे एक मर्दानी स्वभाव देते\n9 एक काळा शाई डिझाइन सजावट सह पवित्रा तात्पुरती एक माणूस आकर्षक करा\nपुरुष पवित्रा तात्पुरती टॅटू काळ्या शाई डिझाइन सजावट प्रेम. हे टॅटू डिझाइन त्यांना आकर्षक बनवते\n10 तलवार आणि गुलाबी फ्लॉवरसह पवित्रा तात्पूरते टोचणे त्यांच्यात मोहक स्वरूप आणते\nमोहक लुक देणार्या स्त्रियांना तलवार आणि गुलाबी फुलासह पवित्रा तात्पुरती पसंती देतील; या टॅटू डिझाइन तपकिरी त्वचेच्या रंगाशी जुळतात ज्यामुळे ते आकर्षक दिसतात\n11 तपकिरी, निळा आणि गुलाबी शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरते एक मनुष्य आकर्षक दिसतो\nजबरदस्त आकर्षक आणि थकबाकीदार दिसणारे पुरुष तपकिरी, ब्लू आणि गुलाबी शाई डिझाइनसह पवित्रा तात्पूरतेसाठी जातील\n12 एक काळा तलवार इंक डिझाइनसह पवित्रा तात्पुरते टॅटू त्यांना आकर्षक आकर्षित करतात\nपुरूष टॅटूसाठी काळ्या तळ्याच्या शाईच्या डिझाइनसह काल्पनिक आणि आकर्षक दिसण्यासाठी काळ्या तळ्याच्या शाईसाठी जातील\n13 काळी शाई डिझाईन असलेली वाघ असलेल्या पुरुषांसाठी तात्पुरती टोटू त्यांना आकर्षक दिसतात\nकाळ्या रंगाच्या काळ्या शाईवर एक वाघ असलेल्या पुरूष टेटूसाठी पुरुष जातील; या टॅटू डिझाइनमुळे ते बेजबाबदार आणि चमकदार दिसत आहेत\n14 एक चेहरा आणि संत्रा फ्लॉवर शाई डिझाइन सह पवित्रा टॅटू त्यांना अधिक प्रशंसनीय दिसून येतात\nचेहरा आणि नारंगी फ्लॉवर शाई डिझाइनसह प्रेयस टेटूसाठी जातात तेव्हा पुरुष अधिक प्रशंसनीय आणि देखणा दिसतील\n15 एक जांभळा फ्लॉवर शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरते टॅप करा त्यांच्याकडे मोहक स्वरूप आहे\nमहिलांना सुंदर देखावा टॅटू प्रेम करतात ते आकर्षक दिसतात\n16 ब्लॅक शाई डिझाईन मेकअपसह टोअरमधुन टॅटू मुलींमध्ये आकर्षक दिसतात\nकाळ्या शाई डिझाईन खोप्या सह स्त्रिया तात्पुरते तात्पुरते प्रेम करतात या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि आकर्षक दिसतात\n17 हिरवा फळाच्या स्याही डिझाइनसह पवित्रा तात्पुरती आकर्षक आकर्षकता आणते\nस्त्रियांना गळ्यातील गुलाबी रंगीबेरंगी डिझाइनसह प्रेयस टेटू आवडतात जेणेकरून त्यांना मिसळणारा देखावा मिळेल\n18 ब्लॅक शाईच्या फुलाचा आणि संदेशासह पवित्रा तात्पुरती टॅटू माणसाला एक भव्य स्वरूप दिसेल\nसुंदर देखावा आहेत इच्छित पुरुष पुरुष काळा शाई फ्लॉवर आणि संदेश सह पवित्रा तात्पुरती टॅप साठी जाईल\n19 डोक्याची कवटी आणि एक गुलाबी फूल शाई डिझाइन सह पवित्रा तात्पुरते एक मनुष्य स्टायलिश दिसत करा\nपुरूषाला खोदकाम आणि गुलाबी फूलांच्या शाई डिझाइनसह पवित्राची टोटी आहे; हे टॅटू डिझाइन त्यांना स्टाइलिश आणि थंड दिसत करा\n20 एक गुलाबी शाई डिझाइन चुंबन आणि काळा लेखन तात्पुरती टॅटू त्यांना भव्य दिसण्यास करा\nएक गुलाबी शाई डिझाइन चुंबन आणि काळा लेखन तात्पुरती Tattoo सार्वजनिक करण्यासाठी भव्य आणि आकर्षक दिसत करा\n21 कवटीच्या आणि ब्लू फ्���ॉवर पार्श्वभूमीसह तात्पुरते टॅटू, शाई डिझाइन त्यांना थंड दिसण्यासाठी बनवतात\nशाई रंग शरीराची त्वचा रंगाशी जुळतात. तर बहुतेक पुरुष हनुवटी आणि ब्लू फ्लॉवरच्या पार्श्वभूमीसह सीलर टॅटूसाठी जातील, त्यांना छान दिसण्यासाठी शाई डिझाइन\n22 एक काळा बटरफ्लाय शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरती स्त्रियांना चमकदार स्वरूप आहे\nकाळ्या फुलपाखरू शाई डिझाइनसह स्त्रियाजमधला तात्पुरते प्रेम करतात. हे चमकदार स्वरूप देते\n23 एक निळा फुलपाखरू शाई डिझाइन सह पवित्रा तात्पुरती टॅटू तिला प्रचंड टक लावून पाहणे द्या\nहलक्या रंगाच्या मुलींना निळ्या फुलपाखरू शाई डिझाइनसह पवित्रा तात्पुरते या डिझाइनसाठी जातील. हे त्यांना उत्कृष्ट देखावा देते\n24 मुली त्यांच्या सुंदर देखावा आणण्यासाठी एक गुलाबी शाई फ्लॉवर डिझाइनसह एक तात्पुरत्या टॅटू जा.\nशॉर्ट-बाईटेड टॉप्स मारणार्या मुलींना इतर लोकांच्या लक्ष वेधण्याकरिता व त्यांना आकर्षक देखावा देण्यासाठी प्रेयव्हर टॅटू जायला आवडेल.\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nचंद्र टॅटूहत्ती टॅटूहोकायंत्र टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमेहंदी डिझाइनटॅटू कल्पनाकमळ फ्लॉवर टॅटूक्रॉस टॅटूबटरफ्लाय टॅटूगुलाब टॅटूप्रेम टॅटूउत्तम मित्र गोंदणेमागे टॅटूहात टॅटूसंगीत टॅटूशेर टॅटूछाती टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूबहीण टॅटूफूल टॅटूताज्या टॅटूअँकर टॅटूमांजरी टॅटूवॉटरकलर टॅटूअनंत टॅटूडोळा टॅटूऑक्टोपस टॅटूगोंडस गोंदणजोडपे गोंदणेपक्षी टॅटूपुरुषांसाठी गोंदणेkoi fish tattooमैना टटूबाण टॅटूमान टॅटूपाऊल गोंदणेचेरी ब्लॉसम टॅटूडायमंड टॅटूस्लीव्ह टॅटूदेवदूत गोंदणेहार्ट टॅटूभौगोलिक टॅटूआदिवासी टॅटूविंचू टॅटूगरुड टॅटूसूर्य टॅटूमुलींसाठी गोंदणेचीर टॅटूफेदर टॅटूहात टैटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइ�� © 2019 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=166&Itemid=358&limitstart=9", "date_download": "2019-01-19T11:18:53Z", "digest": "sha1:OGWA7EW7Z2IZF6MFUMS67YJBVSUMZDTP", "length": 5117, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "देशबंधू दास", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nचित्तरंजन वकिलीच्या धंद्यांत धडपडत होते. अद्याप ते पुढे आले नव्हते. कुटुंबाची प्रतिष्ठा केव्हा पुन्हा नीट स्थापिन असे त्यांना झाले होते. आणि ते वंगभंगाचे दिवस आले. व्हॉईसरॉय कर्झन याने बंगालचे दोन तुकडे केले. सारी बंगाली जनता खवळून उठली. परंतु सरकार लक्ष देईना. आणि १९०६ मध्ये कलकत्त्यास राष्ट्रीय सभा भरली. दादाभाई अध्यक्ष होते. सभेत जहाल पक्ष व नेमस्त पक्ष यांची खडाजंगी झाली. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल वगैरे पुढारी सभेतून उठून गेले. त्यांच्याबरोबर चित्तरंजनही उठून गेले होते.\nराष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार यांची चळवळ सुरू झाली. सारा बंगाल गर्जत होता. बंगालच्या राष्ट्रीय भावनांच्या या पुरास नीट वळण लावण्यासाठी एक महापुरुष आला. बडोदे संस्थानातील शिक्षणाधिकार्‍या च्या जागेचा राजीनामा देऊन श्री. अरविंद घोष हे बंगालला निघून आले. एका राष्ट्रीय महाविद्यालयाचे ते प्रमुख झाले. त्यांनी 'वंदेमातरम्' पत्र सुरू केले. अत्यंत भावनामय व तेजस्वी विचार वंदेमातरम् देऊ लागले. काही तरुण दहशतवादाकडे वळले. सभांनी हे सरकार ऐकत नसेल तर बाँब फेकू या असे तरुण म्हणू लागले. आणि पहिला बाँब फेकला गेला. १९०८ च्या एप्रिल महिन्याची ३० तारीख होती. त्या दिवशी हा पहिला स्फोट झाला. आणि मेच्या पहिल्याच तारखेस तो सोळा वर्षांचा तेजस्वी तरुण खुदीराम बोस पकडला गेला. आणि मेच्या दुसर्‍या तारखेस अरविंद, त्यांचे बंधू वारींद्र, उल्हासकर दत्त इत्यादी अनेक देशभक्तांना अटक झाली. सर्वत्र धरपकड होत होती. मधून मधून बाँब उडत होते. पिस्तुले झाडली जात होती.\nकलकत्त्यातील काही लोकांनी या तरुणांच��या बचावासाठी काही फंड गोळा केला. काही वकिलांची नावे जाहीर झाली. हे वकील या तरुणांचा खटला चालविणार होते. या वकिलांच्या यादीत चित्तरंजनांचे नाव नव्हते. परंतु पुढे पैसे संपत आले आणि हे भाडोत्री वकील अळंटळं करू लागले. अरविंदासारख्यांना कोण वाचवणार कोण पुढे येणार कोण त्यांची बाजू मांडणार\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kishor.ebalbharati.in/Archive/aboutus.aspx", "date_download": "2019-01-19T11:14:25Z", "digest": "sha1:4EHQW6SIT6HPCMU54APW57VPRM4R4TVG", "length": 20315, "nlines": 31, "source_domain": "kishor.ebalbharati.in", "title": "किशोर मासिक", "raw_content": "मुख्यपान किशोर विषयी अंक घरपोच मागवा संपर्क\nपंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.\nत्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.\nनोव्हेंबर १९७१ मध्ये पंडित नेहरूंच्या जन्मदिनी ‘किशोर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. मुखपृष्ठावरचं नेहरूंचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी. “तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भूतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,” असं तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं. पहिल्या अं��ाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात.\n‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचं अधिष्ठान दिलं ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. ‘किशोर’नं कटाक्षानं काही पथ्यं पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक, विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये, यासाठी काळजी घेण्याचं धोरण ‘किशोर’नं स्वीकारलं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं, जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना प्रोत्साहन देणारं लिखाण मासिकात नसेल असं पथ्यही मंडळानं घालून घेतलं. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पानं राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचं लेखन सोपं-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं ‘शंका-समाधान’ हे सदर, शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग’ ही लेखमाला खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रं, रेखाटनं वापरण्याची प्रथा ‘किशोर’नं पहिल्या अंकापासून पाडली.\nश्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णनं, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रं यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’नं मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केलं आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवलं. त्याचं श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचं. ‘किशोर’चे आताचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरं आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे.\nकिशोरनं दिग्गज चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली तसंच सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रं ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वेगवेगळ्या शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठं सजली.\n‘किशोर’ला देखणं करण्यात संपादक-चित्रकारांइतकाच निर्मिती विभागाचाही वाटा आहे. १९८४ च्या दिवाळी अंकाला शांताराम पवार यांनी फुलपाखरं, मुलं आणि फुलांचं प्रतिकात्मक चित्र केलं होतं. या मुखपृष्ठाला मोठा अवकाश हवा होता. तेव्हाचे नियंत्रक शं. वा. वेलणकर यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला दुमडता येईल असं एकेक पान जोडून भव्य कव्हर केलं. या अंकासाठी गंगाधर गाडगीळ, शंकरराव खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, अरुण साधू, राजा मंगळवेढेकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, वा. रा. कांत, संजीवनी मराठे, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, शंकर वैद्य अशा मातब्बर लेखक-कवींनी लिहिलं होतं. याच वर्षी उन्हाळी सुट्टीचा विशेषांक काढण्यास सुरूवात झाली. नंतर नाट्य, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्याची प्रथा ‘किशोर’नं सुरू केली.\n‘किशोर’साठी दुर्गा भागवत, पंढरीनाथ रेगे, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस, ज्योत्सना देवधर, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, श्रीपाद जोशी, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, सरिता पदकी, महावीर जोंधळे यांनीही लेखन केलं. राजन खान, प्रवीण दवणे, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, अरुण म्हात्रे, दासू वैद्य या आताच्या लेखकांपर्यंत हा प्रवास सुरू आहे. अन्यत्र प्रसिद्ध झालेलं साहित्य न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळं मुलांना नेहमी कोरं-करकरीत वाचायला मिळालं. चित्रकार मुरलीधर आचरेकर, राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, पद्मा सहस्रबुद्धे, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, श्याम फडके, मुकुंद तळवलकर, अरुण कालवणकर, भालचंद्र मोहनकर, रेश्मा बर्वे, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर आदींनी रंगवलेल्या जादुई दुनियेत मुलं हरवून गेली. ‘माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा म���लांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं. ‘माझे बालपण’ या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ते नव्या पिढीचे सचिन तेंडुलकर, अमृता सुभाष यांनी लेखन केलं.\n‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही परंपरा आजतागायत कायम आहे. मागील २०१६ दिवाळी अंकालाही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जानकीबाई केळकर उत्कृष्ट बाल वाड्मयाचे पारितोषिक मिळाले. आजपर्यंत मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.\n‘किशोर’चं वितरण ‘बालभारती’चं करते. शाळा आणि देणगीदारांना पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.\nमराठी साहित्यातल्या मातब्बर लेखक-कवींनी ‘किशोर’साठी लिहिलं. ‘किशोर’चा दिवाळी अंक तर मुलांसाठी खजिनाच. ही कलात्मक, साहित्यिक श्रीमंती जतन व्हावी, पुढील पिढ्यांपर्यंत पोचावी, म्हणून ‘बालभारती’नं ‘निवडक किशोर’चा उपक्रम हाती घेतला. निवडक कथा, कविता, कादंबरिका, दीर्घ कथा, गंमतगाणी, ललित, छंद, चरित्र आदी चौदा खंड प्रकाशित झाले. शांता शेळके आणि नंतर महावीर जोंधळे संपादन समितीचे अध्यक्ष होते.\nडॉ. सुनील मगर, संचालक\nमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती\nव अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.\nविवेक उत्तम गोसावी, नियंत्रक\nमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती\nप्र.सहायक कार्यकारी संपादक व वितरण व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-19T10:00:21Z", "digest": "sha1:S5JN4VY6CLMKJ2J23UDHPBOTWBRGRAJN", "length": 3384, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संसद सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nलोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य व राष्ट्रपती यांना एकत्रितपणे संसद सदस्य म्हटले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१३ रोजी ०५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5315944033989518107&title=Ankur%20collected%20gifts%20for%20children%20in%20Draught%20area%20for%20Diwali&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-19T10:06:56Z", "digest": "sha1:B7GEXY6PMEPFS7EBHWD5WLBO6KJO2I2T", "length": 15202, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "दुष्काळग्रस्त भागातील संस्थांची दिवाळी ‘अंकुर’च्या उपक्रमामुळे सुखद", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त भागातील संस्थांची दिवाळी ‘अंकुर’च्या उपक्रमामुळे सुखद\n‘देणे समाजाचे समाजासाठी’ उपक्रमाची दशकपूर्ती\nपुणे : ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या वर्गांमधील दरी कमी करण्याच्या दृष्टीने व सामाजिक संस्थांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, या उद्देशाने दिवाळीच्या आधी ‘देणे समाजाचे समाजासाठी’ हा उपक्रम पुण्यातील अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने गेली नऊ वर्षे आयोजित केला जातो. यंदा दशकपूर्तीच्या वर्षी या उपक्रमामधून लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, नाशिक, कळम, भूम, अहमदनगर, नेरळ, मेळघाट, रत्नागिरी, बीडसह अन्य काही दुष्काळग्रस्त भागातील संस्थांना भरघोस मदत करण्यात आली.\nया उपक्रमाला दर वर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत चांगला व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांकडून सुमारे अडीच लाख वस्तूंचे संकलन झाले. त्यात प्रामुख्याने धान्य, कपडे, खेळणी, पर्सेस, चालू इलेक्ट्रानिक वस्तू (लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, हीटर, गीझर) इत्यादींचा समावेश होता. दागिने, फर्निचर, त्याशिवाय फराळ, चॉकलेट्स , बिस्किटे, कॅडबरी, दिवाळीचे नवीन साहित्य हेही मदत म्हणून देण्यात आले. चालू स्थितीतील सनी गाडीदेखील या वर्षी या उपक्रमात भेट म्हणून मिळाली.\nया वस्तूंचे संकलन १९ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी एका कार्यक्रमात संस्थांना मोफत वितरण करण्यात आले. ‘सीड इन्फोटेक’च्या संचालिका भारती बऱ्हाटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम पाहून त्या खूपच भारावल्याचे त्यांनी सांगितले. कल्पनेपेक्षा हा खूपच वेगळा उपक्रम असल्याचे व खूपच आवडल्याचे सांगितले. या उपक्रमाची समाजाला नितांत गरज असून, त्यात सक्रिय सहभाग घ्यायला निश्चित आवडेल असे सांगून, त्यांनी गरजू संस्थांमधील विद्यार्थ्यांना ‘अंकुर’च्या माध्यमातून ‘सीड इन्फोटेक’तर्फे कोर्सेस उपलब्ध करून देऊ, असेही जाहीर केले.\nमहेशराव करपे यांनी उपक्रमाला शुभेच्छा तर दिल्याच. स्वत: त्या उपक्रमात सहभागी असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगून, हा उपक्रम अनेक नागरिक व संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वत: प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. उपक्रमातील सातत्याबद्दल कुलदीप सावळेकर व ‘अंकुर’चे त्यांनी विशेष कौतुक केले.\nसंस्थेचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर प्रास्ताविकाच्या वेळी म्हणाले, ‘दशकपूर्तीचा आनंद तर आहेच; पण अजूनही समाजातील दोन आर्थिक स्तरांमधीलल लोकांमध्ये खूप मोठी दरी आहे. १० वर्षांनंतरही अशा उपक्रमांची तेवढीच गरज भासते.’ त्यांनी उपक्रमाचा आजवरचा प्रवास सर्वांसमोर मांडला. लोकांनी दिलेल्या वस्तू स्वरूपातील व आर्थिक मदतीबद्दल आभार मानताना संस्था प्रतिनिधींच्या चेहऱ्यांवरील आनंद खूप समाधान देऊन जातो, असेही ते म्हणाले.\nसुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन वस्तू दिल्या. पुण्यातील तळजाई, सहकारनगर व महात्मा सोसायटी येथून त्यांनी संस्थेच्या वतीने जमविलेले साहित्य टेम्पोने आणण्यात आले, असेही सावळेकर यांनी सांगितले. ‘सेवा सहयोग’ने दिलेल्या कापडी पिशव्या साहित्य देण्यासाठी आलेल्या नागरिकांना कृतज्ञता म्हणून देण्यात आल्या. लोकमान्य मल्टिपर्पज, जनता सहकारी बँक, दिशा परिवार यांचा या वर्षी सक्रिय सहभाग होता.\nमहापौर मुक्ता टिळक, सुशील मेंगडे, अभिनेत्री विभावरी देशपांडे यांसह अनेक मान्यवरांनी आवर्जून उपक्रमाला भेट दिली आणि आयोजकांचे कौतुक करून हा उपक्रम सुरूच ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. त्यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. बापू घाटपांडे, महेशराव करपे, महेश पाटणकर, ललित राठी, मुकुंद शिंदे, मनीष घोरपडे, ‘लोकमान्य मल्टिपर्पज’चे हर्षल झोगडे व सहकारी, ‘जनता सहकारी’चे पदाधिकारी, चंद्रभागा पतसंस्थेचे पदाधिकारी हेदेखील या वेळी उपस्थित होते.\n‘अंकुर’चे दातेकाका, सुनीती जोशी, सरोज जोशी, सुप्रिया सावळेकर, लीलावती पाटणकर, माधुरी कुलकर्णी व श्री. कुलकर्णी, श्री. व सौ. बीडकर, विनायक व अर्चना गोगटे, मंगेश व शलाका इनामदार, संगीता शेवडे, नीता शिंदे, वैशाली वेदपाठक, वैभव वेदपाठक, नीता भालेकर, रमेश चव्हाण, किरण देखणे, नेहल शहा, बागडेमामा हे उपक्रमासाठी अहोरात्र कार्यरत होते. तसेच साहित्य द्यायला येणाऱ्या मंडळींनादेखील त्यांनी मदतीचा हात पुढे केला. अगदी साहित्याची ने-आण करण्यासाठी स्वत:ची गाडी उपलब्ध करून देण्यापासून हे सर्व जण उपक्रमात सहभागी झाले.\nशंतनू खिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रातिनिधिक पाच संस्थांना वस्तूंचे वाटप करताना त्या संस्थांची माहिती मीताली सावळेकर यांनी सांगितली. राज तांबोळी यांनी आभार मानले.\nTags: पुणेअंकुरदिवाळीसीड इन्फोटेककुलदीप सावळेकरमाधुरी सहस्रबुद्धेमंजुश्री खर्डेकरसेवा सहयोगजनता सहकारी बँकPuneAnkurBe PositiveDiwaliSeed InfotechKuldeep SavalekarBharati BarhateMukta TilakVibhavari DeshpandeSeva SahyogBOI\nदिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी ...आणि दिवाळी पहाट खुलू लागली ‘सेवासदन’तर्फे फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\nअशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T10:11:28Z", "digest": "sha1:T6BLIB2WTC6ZEK3TI3QE4KDGCKTJ7D7G", "length": 3651, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\n‘क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन राष्ट्रधर्माचे पालन केले’\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://thrissur.wedding.net/mr/planners/1096767/", "date_download": "2019-01-19T10:21:54Z", "digest": "sha1:Y5MFQ7HMSOKHBYZTPORTC46X6ZH5VE6P", "length": 4167, "nlines": 73, "source_domain": "thrissur.wedding.net", "title": "थ्रिसूर मधील New Life Wedding Solutions हे लग्नाचे नियोजक", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 11\nसेवांची किंमत निश्चित किंमत\nउत्सवाचे प्रकार प्रामाणिक, यूरोपियन\nमनोरंजन पुरवले जाते लाइव्ह संगीत, डान्सर, एम्सी, डान्सर, डीजे, फटाके, सुप्रसिद्ध व्यक्तींची उपस्थिती\nकेटरिंग सेवा मेनू निवडणे, बार, केक, वेटर्स\nपाहुण्यांचे व्यवस्थापन आमंत्रणे पाठविणे, शहराबाहेरील लग्नाचे पाहुणे (राहण्याची, प्रवासाची व्यवस्था)\nवाहतूक पुरवली जाते वाहने, डोली, वाहतूक, घोडे, हत्ती\nकर्मचारी वॅलेट पार्किंग, सुरक्षा\nनिवडण्यात सहाय्य ठिकाणे, फोटोग्राफर्स, सजावटकार, लग्नाची आमंत्रणे, पत्रिका इ.\nअतिरिक्त सेवा वधूचे स्टाइलिंग, वैयक्तिक खरेदी, त्या दिवशीचा समन्वय, पाहुण्यांसाठी भेटवस्तू, लग्नाआधीच्या नियोजन सेवा, लग्नाआधीची फोटोग्राफी, हनिमून पॅकेज, नृत्यदिग्दर्शन (पहिले नृत्य), पारंपारिक भारतीय लग्न समारंभ, लग्नाचे अंशत: नियोजन\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nबोली भाषा इ���ग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 11)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-state-cooperative-bank-accepted-guardianship-solapurs-development", "date_download": "2019-01-19T10:38:58Z", "digest": "sha1:SP2TP2I3YHPACYXOKYLMZ4UZMMEH6EMP", "length": 13082, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news State Cooperative Bank accepted the Guardianship of Solapur's development राज्य सहकारी बॅंकेने स्वीकारले सोलापूरच्या विकासाचे पालकत्व | eSakal", "raw_content": "\nराज्य सहकारी बॅंकेने स्वीकारले सोलापूरच्या विकासाचे पालकत्व\nसोमवार, 3 जुलै 2017\nसहकारमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; प्रादेशिक कार्यालयही होणार\nसहकारमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; प्रादेशिक कार्यालयही होणार\nसोलापूर - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक आता नफ्यात आली आहे. या बॅंकेने सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, उद्योगाला आर्थिक ताकद द्यावी, सोलापूरमध्ये राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. त्यांच्या या दोन्ही अपेक्षा बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी मान्य करत सोलापूरला राज्य बॅंकेने दत्तक घेतल्याची घोषणा व येथे राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे आश्‍वासन दिले.\nराज्य सहकारी बॅंकेच्या शाखेच्या उद्‌घाटनानमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार भारत भालके, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, राज्य सहकारी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड व बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर उपस्थित होते.\nदेशमुख म्हणाले, 'गावातील विविध सेवा सहकारी संस्थांनी त्यांच्या गावातील रहिवासी आणि खातेदारांना सभासद करून घ्यावे. सोसायटीने गावातील पैसा गावातच गुंतवावा. गावाचा ब्रॅंड करून उद्योग, शेतीच्या माध्यमातून गावाची ओळख निर्माण करावी.''\nडॉ. सुखदेवे म्हणाले, 'राज्य बॅंकेचे ब्रॅंडिंग करून विस्तारीकरण करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकांच्या कामगिरीमुळे राज्य बॅंकेने देशभरात चांगली कामगिरी ��ेली आहे. आता अडचणीत आलेल्या जिल्हा बॅंकांना उभारी देण्यासाठी राज्य बॅंक निश्‍चित मदत करेल; मात्र त्यासाठी जिल्हा बॅंकांनी शिस्त लावून घेणे आवश्‍यक आहे.''\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nराज्यात १८ मुलेच अनाथ\nसोलापूर - राज्य सरकारने शिक्षण व नोकरीत खुल्या प्रवर्गातून अनाथ मुलांसाठी एक टक्‍का आरक्षण देण्याचा निर्णय एप्रिल २०१८ मध्ये घेतला. राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/rio-olympics-2016", "date_download": "2019-01-19T10:40:18Z", "digest": "sha1:BJ5ZTKV655LZC6RV4CLXTEKJEWUDFZ5G", "length": 4270, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिओ ऑलिंपिक्स - २०१६ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिओ ऑलिंपिक्स - २०१६\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६ बद्दल हितगुज\nजिगरबाजांची दुनिया लेखनाचा धागा\nजिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स) लेखनाचा धागा\nहॉकी (रिओ ऑलिंपिक्स) लेखनाचा धागा\nरिओ ऑलिंपिक्समध्ये भारतीय खेळाडू लेखनाचा धागा\nबॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स) लेखनाचा धागा\nस्विमिंग (रिओ ऑलिंपिक्स) लेखनाचा धागा\nट्रॅक अँड फिल्ड लेखनाचा धागा\nशूटींग (रिओ ऑलिंपिक्स) लेखनाचा धागा\nवेटलिफ्टींग (रिओ ऑलिंपिक्स) लेखनाचा धागा\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६ सुरुवात लेखनाचा धागा\nटेनिस (रिओ ऑलिंपिक) वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-protect-environment-49732", "date_download": "2019-01-19T10:39:12Z", "digest": "sha1:DZZ3UJKLO3Q37BEBAM52MALXEGFVWOCD", "length": 31472, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor Protect Environment रक्षण पर्यावरणाचे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 जून 2017\nआरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत.\nआरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत.\nपर्यावरण या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या आजुबाजूला असणाऱ्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टी, नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू, दृश्‍य-अदृश्‍य भाव हे पर्यावरणाचे घटक असतात व त्यांचा आपल्यावर सातत्याने बरा वाईट परिणाम होत असतो. वातावरणातील इलेक्‍ट्रोमॅगनेटिक रेडिएशन असो, मोबाईल किंवा वायफायचे तरं��� असोत, चुंबकीय लहरी असोत, रेडिओचे तरंग असोत, या सर्वांचा पर्यावरणात समावेश होत असतो. जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी, सूर्यप्रकाश, हवा हे सुद्धा पर्यावरणाचे घटक असतात. आकाशातील ग्रह-तारे किंवा पृथ्वी भोवतालचे अवकाश यांचाही पर्यावरणात अंतर्भाव होतो. पर्यावरणाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींशी बांधलेलो असतो आणि म्हणूनच पर्यावरण सुस्थितीत असले, पर्यावरणातील सर्व घटक निरोगी असले तरच आपल्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते. याउलट पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची दुष्टी ही संपूर्ण सृष्टीसाठी घातक ठरू शकते.\nपर्यावरणाला वाचवण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होत आहेत, अनेक देशांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याचेच प्रतिक म्हणून १९७४ पासून प्रत्येक वर्षी जूनच्या ५ तारखेला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यावरणरक्षणासाठी जनसामान्यांमधे जागरूकता निर्माण केली जाते. आपण सर्वांनीच या मोहिमेमधे सहभागी व्हायला हवे, रोजचे जीवन जगताना पर्यावरणाचा विचार करायला हवा आणि यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली अंगिकारणे हा एक उत्तम उपाय होय. आयुर्वेद शास्त्राचा नीट अभ्यास केला, त्यातील मूलगामी तत्त्वे समजून घेतली तर हे लक्षात येते की हे शास्त्र पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी तत्पर असलेले दिसते. पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणाचा योग्य वापर हे संतुलन आयुर्वेदशास्त्राने ज्या पद्धतीने सांभाळले आहे, त्याला तोड नाही. आयुर्वेदाने अग्नी, वायू, काळ यांना ‘भगवान’ म्हटलेले आहे, तर वनस्पतींना देवता म्हणून संबोधलेले आहे. पर्यावरणातील प्रत्येक जीवमात्राचे रक्षण करावे, शांतिपूर्ण व्यवहार असावा, शुद्धतेचे भान ठेवावे अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुर्वेदाची औषधे नैसर्गिक द्रव्यांपासून बनवलेली असल्याने ती तयार करतांना तसेच शरीरातून उत्सर्जित झाल्यानंतरही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत, उलट यातून वृक्ष वनस्पतींचे संवर्धन होते, मनुष्य आणि निसर्गातील संबंध अधिकाधिक दृढ होत जातो.\nआरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यांचा आजही उत्तम परिणाम होताना दिसतो. हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांसाठी आयुर्वेदाच्या विशेष संहिता आजही उपलब्ध आहेत. वृक्षार्युर्वेदातल्या उपायांचा आजही उत्तम उपयोग होताना दिसतो.\nहवा शुद्ध होण्यासाठी प्राचीन काळी भैषज्ययज्ञ (औषधोपचार यज्ञ) केले जात असत. यामुळे ऋतुबदल होताना पर्यावरणात उत्पन्न होऊ शकणाऱ्या वैषम्याचे निराकरण होत असे, पर्यायाने ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होत असे. हवा शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदाने घरोघरी धूप करण्यास सुचविले आहे. गुग्गुळ, धूप, चंदन, कडुनिंब, कापूर, वगैरे जंतुनाशक व सुगंधी द्रव्यांची किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची धुरी विविध दृश्‍यादृश्‍य जंतूंचा नाश करण्यास समर्थ असते. तसेच अदृष्ट व वाईट शक्‍तिनाशासाठी ग्रहदोष परिहारक धूप करण्यास सुचविले आहे.\nपर्यावरणातील विषद्रव्यांचा नायनाट करण्याचे उपायही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत,\nवज्रकन्दं लतां लोध्रं विकिरेत्‌ श्‍लष्णचूर्णितम्‌ \nवृक्षाग्रेषु पताकासु दूष्येषु सुमहत्सु च \nसर्वतश्‍चूर्ण सम्पर्कात्‌ निर्विषो जातेऽनिलः \nदेवदार, तगर, अनंत, ज्येष्ठमध, अंजन, गैरिक, दूर्वा, लोध्र वगैरे द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण बनवून वृक्षांच्या शेंड्यांवर, पताकांवर, झेंड्यांवर वगैरे शिंपडावे किंवा पाण्यात कालवून पताका, झेंड्यांवर लेप लावावा. यामुळे हवेचा चहू बाजूंनी या द्रव्यांशी संपर्क आल्यामुळे हवा शुद्ध होते.\nविषद्रव्यांमुळे जमिनीमध्ये दोष निर्माण झाला असता विशिष्ट द्रव्यांचा जमिनीवर शिडकावा करावयास सांगितला आहे. असे कितीतरी उपाय आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतील.\nरोग होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असणे अपेक्षित असते. मुळातील प्रकृती चांगली असली, आहार-आचरणाच्या मदतीने ती संतुलित ठेवली, कायाकल्प-रसायनांच्या साह्याने शक्‍ती, ताकद व्यवस्थित राखली असली तर खरे म्हणजे रोगांना प्रतिकार करता यायला हवा, पण या वैयक्‍तिक प्रयत्नांच्या वर असते ते पर्यावरण. हवा, पाणी, जमीन व काळ हे पर्यावरणाचे मुख्य घटक जर बिघडले तर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. असे होण्यामागे मुख्य कारण असते निसर्गाविरुद्ध आचरण. या संबंधात चरकसंहितेत सांगितले आहे,\nवाय्वादीनां यद्वैगुण्यमुत्पद्यते तस्य मूलम्‌ अधर्मः,\nतन्मूलं वा असत्कर्म पूर्वकृतं, तयोर्योनिः प्रज्ञापराध एव \nहवा, पाणी वगैरे पर्यावरणाचे आधारस्तंभ असणाऱ्या घटकांमध्ये बिघाड उत्पन्न होण्यामागे मूळ कारण असते अधर्म. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य योग्य प्रकारे न करणे, निसर्गनियमांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्य प्रकारे वागणे, विवेकबुद्धीला न पटणारे दुर्वर्तन करत राहणे.\nएकदा या बिघाडाला सुरवात झाली की त्याचे पडसाद पर्यावरणात पुढील रूपाने उठू लागतात.\nतेन आपो यथा यथाकालं देवो वर्षति न वा वर्षति विकृतं वा वर्षति,\nपाऊस योग्य वेळेला पडत नाही, अजिबातच पडत नाही किंवा विकृत स्वरूपात पडतो.\nवाता न सम्यक्‌ अभिवहन्ति,\nवारे योग्य प्रकारे वाहात नाहीत, ज्यामुळे वादळ, भूकंप वगैरे उत्पात होऊ शकतात.\nजमिनीत दोष उत्पन्न होतात, ज्यामुळे अन्नधान्याची उत्पत्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही\nओषधयः स्वभावं परिहायापद्यन्ते विकृतिम्‌\nऔषधी वनस्पती आपले स्वाभाविक गुण सोडून देऊन बिघडतात, हीनवीर्य बनतात.\nपर्यावरणातील या बदलांचा एकट्या-दुकट्यावर नाही, तर समस्त समाजावर दूरगामी दुष्परिणाम होतो, हे अध्याहृत आहेच. हे सर्व बदल खरे तर होण्यापूर्वीच टाळयला हवेत. एकदा का पंचतत्त्वांमध्ये बिघाड उत्पन्न झाला, काळ बिघडला की त्यावर सहजासहजी उपचार करता येत नाहीत. कारण एक तर ज्याच्या माध्यमातून उपचार करायचे त्या औषधी वनस्पती, अन्नधान्य हीनवीर्य झालेले असतात. शिवाय सर्व समाजाने एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर तसेच वैयक्‍तिक पातळीवरही पर्यावरणातील दोष अजून वाढणार नाहीत, उलट असलेला बिघाड कमी होऊ शकेल यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर, वृक्षसंवर्धन, जैविक साखळीतील प्रत्येक घटकाचे रक्षण, रासायनिक खते-औषधे यांच्या अवाजवी वापरावर निर्बंध, रोजच्या व्यवहारात निसर्गाला हानी पोचणार नाही यासाठी दक्ष राहणे, कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर व योग्य प्रकारे लावणे, हवेतील व पाण्यातील प्रदूषण कमी होण्यासाठी योग्य प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश करावा लागतो.\nपर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पंचतत्त्वामध्ये बिघाड होऊ नये यासाठी आधुनिक काळातही आयुर्वेदिक तत्त्वांचा रोजच्या जीवनात वापर करायचा ठरविले तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यायाने समस्त प्राणिमात्रांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करता येतील.\nरासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेल्या वस्तूंपेक्षा नैसर्गिक शुद्ध घटकांपासून तयार केलेल्या गोष्टींच्या वापरास प्राधान्य देणे, उदा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडाच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या डब्यांऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे, बरण्या वापरणे, प्लॅस्टिकच्या कुंड्यांऐवजी पारंपरिक मातीच्या कुंड्या वापरणे वगैरे\nनैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणे उदा. कागद वाचवणे, पाण्याची उधळपट्टी न करणे, विजेचा गैरवापर न करणे वगैरे.\nहवेतील अशुद्धी कमी करण्यासाठी वाहनांचा अनावश्‍यक वापर टाळणे, वाहने सुस्थितीत ठेवणे, प्लॅस्टिक, रबरसारख्या गोष्टी न जाळणे, नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेल्या उदबत्त्या, धूप जाळणे, नैसर्गिक सुगंधाचाच वापर करणे वगैरे.\nपाण्यातील अशुद्धी कमी करण्यासाठी रोजच्या दैनंदिन व्यवहारात रासायनिक द्रव्यांचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी तत्पर राहणे. उदा. स्नानासाठी उटणे वापरणे, केस धुण्यासाठी शिकेकाई-रिठा वगैरे वनस्पतींचे चूर्ण वापरणे, नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेली औषधे वापरणे, साफ-सफाईसाठीही तीव्र रसायनांचा वापर न करणे.\nजमिनीतील अशुद्धी कमी करण्यासाठी झाडांची लागवड करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे वगैरे.\nध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, उलट, शास्त्रोक्‍त संगीत, मंत्र यांच्या साह्याने वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. आणि त्याच बरोबरीने भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेदासारख्या शास्त्रातील ज्ञान टेकून देण्याएवजी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे हे पटले पाहिजे.\nया प्रकारे प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरणशुद्धीचा खारीचा वाटा उचलला तरच पर्यावरणाचे पर्यायाने आपले आणि अपल्या पुढच्या पीढीचे रक्षण करता येईल व ‘सुजलाम्‌ सुफलाम्‌’ पृथ्वीचा अनुभव घेता येईल.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nविहिरीत पडलेल्या ज��गली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nव्हॉट्‌सॲपद्वारे १५ लाखांची कामे\nघोडेगाव - सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर काय होऊ शकते हे याचे एक चांगले उदाहरण पुढे आले आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशन (जयकर परिवार) या व्हॉट्‌सॲप...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://drinkallwarrenchiropractic.com/%E0%A4%AD-%E0%A4%97-%E0%A4%A6-%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T11:28:04Z", "digest": "sha1:MUBHJTW6WS4NEILMHJW7HKPAFSPZNZJK", "length": 1787, "nlines": 5, "source_domain": "drinkallwarrenchiropractic.com", "title": " भाग दाखवल्याचे नमुने सादर करा.pdf - Free Download", "raw_content": "\nभाग दाखवल्याचे नमुने सादर करा.pdf\nभाग दाखल्याचे नमुने तयार करणे प्रकल्प.pdf भागीदाखल्याचे नमुने सादर करा.pdf भाग दाखवल्याचे नमुने सादर करा.pdf भाग दाखलाचे नमुने प्रकल्प.pdf भाग दाखल्यांचे नमुने.pdf भागदाखलेची प्रस्तावना.pdf भाग दाखले नमुने.pdf एखादया नगराला /शहराला होणारा पिण्याच्या पाणयाचा पुरवटा हा तेथील लोकसंखयेचया तुलनेत कमी गतीने वाढला आ.pdf एखादया नगराला /शहराला होणारा पिण्या���्या पाणयाचा पुरवटा हा तेथील लोकसंखयेचया तुलनेत कमी गतीने वाढला आ.pdf कारखान्यातील दूषित द्रव पदार्थाचा सजीवांवर होणार दुसपरिणाम.pdf भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल.pdf गाय पालन कसे करावे.pdf सामाजिक वाचनालय.pdf घरेलू कामगार कानून.pdf भागांचे भागदाखलयांचे नमुने.pdf", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%91/", "date_download": "2019-01-19T10:23:19Z", "digest": "sha1:T5IM5IUBGEAXF5QSLHSNF723YPU4GGOA", "length": 10479, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकामांना मिळणार ऑनलाईन परवानगी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबांधकामांना मिळणार ऑनलाईन परवानगी\nपीएमआरडीएकडून प्रणाली सुरू : प्रक्रियेसाठी 250 जणांनी केली नोंदणी\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी प्रक्रिया सुकर व पारदर्शक करण्यासाठी “संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली’ सुरू केली आहे. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असून आतापर्यंत बांधकाम परवानगी प्रक्रियेसाठी वास्तुविशारद, अभियंता आणि पर्यवेक्षक अशा 250 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.\nपीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरीता स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीचा वापर हा सर्वांना वापरण्यायोग्य असा आहे. बांधकाम परवानगीसाठी 75 फाईल्स प्रक्रियेत आहेत. तर, 54 जणांनी आतापर्यंत ऑनलाईन शुल्क भरले आहे. बांधकाम परवानगी पूर्णपणे ऑनलाईन असून यासाठी कोणतीही मानवीय प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया अगदी कमी वेळेत यशस्वीरित्या पार पाडली जात आहे. ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रक्रियेचा वापर सध्या रहिवासी व औद्योगिक वापरासाठी केला जात आहे. लवकरच वाणिज्यिक वापरासाठी प्रक्रिया विस्तारित केली जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.\nबांधकाम परवानगी नकाशे व बॅंक चलन हे डिजिटल स्वाक्षऱ्यांचा वापर करून केले जात आहेत. तसेच, नागरिकांना ई-मेल आणि मोबाईलवर माहिती दिली जात आहे. या प्रणालीमध्ये “कलर-कोडींग स्कीम’चा वापर आहे. ज्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व चलन ऑनलाईन पद्धतीने भरता येत आहेत. पीएमआरडीएच्या अस्तित्वात असलेला जमीन वापर प्रणालीशी या नवीन बांधकाम परवान���ी प्रणालीला जोडण्यात आले आहे.\nबांधकाम परवानगी ऑनलाईन प्रक्रिया जलद व सुलभ आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्णपणे युझर फ्रेन्डली आहे. या प्रणालीचा कोणताही लिखित स्वरुपात वापर नाही. त्यासाठी संबंधित नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे.\n– किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्राईड वर्ल्ड सिटीच्या किंग्जबरी फेज 2 ची घोषणा\nसिट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर\nअंत्यविधीचा पास मिळणार ऑनलाइन\nबांधकाम “एनओसी’ तिढा आता चर्चेच्या टप्प्यात\nहद्दीबाहेरील बांधकामांना महापालिकेचेच पाणी\nमेट्रोला संरक्षण विभागाचा ‘ग्रीन सिग्नल’\nशैक्षणिक सहलींच्या परवानगीकडे कानाडोळा\nटंकलेखन परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध\nम्हाडाच्या 812 घरांसाठी ऑनलाइन सोडत\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/JNPT-Railroad-between-Indore/", "date_download": "2019-01-19T10:15:31Z", "digest": "sha1:ORV7S5LAXI3ODV2ICASO22YR7GLAUF6J", "length": 7037, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेएनपीटी - इंदोरदरम्यान रेल्वेमार्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेएनपीटी - इंदोरदरम्यान रेल्वेमार्ग\nजेएनपीटी - इंदोरदरम्यान रेल्वेमार्ग\nमुंबई : चंद्रशेखर माताडे\nदेशातील बंदरे रेल्वेमार्गाने जोडण्याच्या उपक्रमाला केंद्र सरकारने चालना देण्याचे ठरविले आहे. या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पांतर्गत जवाहरलाल नेहरू बंदर हे इंदौरशी रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे.ही जोडणी करण्यासाठी मनमाड ते इंदौर हा 362 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार केला जाणार असुन त्यासाठी 8 हजार 500 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.\nसागरमाला प्रकल्पामध्ये बंदरांचे आधुनिकीकरण व नव्या बंदरांचा उभारणी, मालाची तत्परतेने वाहतुक करणे, बंदरांचे आधुनिकीकरण करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी भारतीय बंदरे रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाने जवाहलाल नेहरू बंदर रेल्वेने इंदौरशी जोडण्याकरिता इंदौर ते मनमाड हा 362 किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर केला होता. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता देण्याच्या आधीन राहून राज्य सरकारने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.\nया रेल्वेमार्गासाठी पुढीलप्रमाणे खर्चाचा हिस्सा उचलला जाणार आहे. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू बंदरे विश्‍वस्तांकडून 55 टक्के, महाराष्ट्र शासन वा त्यांच्या उपक्रमाकडून 15 टक्के, मध्यप्रदेश वा त्यांनी केलेल्या उपक्रमाकडून 15 टक्के तर सागरमाला डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 15 टक्के खर्चाचा हिस्सा उचलला जाणार आहे.\n362 किलोमीटरचा हा एकुण रेल्वेमार्ग आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील रेल्वेमार्गाचा लांबी ही 186 किलोमीटर,मध्यप्रदेशातील रेल्वेमार्गाची लंबी ही 176 किलोमीटर असणार आहे. हा संपूर्ण रेल्वेमार्ग ब्रॉडगेज असुन 120 किलोमीटर वेगासाठी हा मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गावर एकुण 13 स्थानके असुन त्यासाठी 2008 हेक्टर जमीन लागणार आहे. महाराष्ट्रात त्यासाठी 964 हेक्टर जमीन लागणार असुन या प्रकल्पासाठी 8 हजार 574 कोटी 79 लाख रूपये खर्च येणार आहे.\nमहाराष्ट्राला 15 टक्केप्रमाणे 514 कोटी 96 लाख रूपये द्यावे लागणार आहेत. त्यापैकी खोदकामाच्या रॉयल्टीपोटी 140 कोटी 86 लाख तर सरकारी जमीनीच्या किंमतीपोटी 15 कोटी 25 लाख रूपये वळते करता राज्य सरकारला 385 कोटी 85 लाख रूपये पुढील पाच वर्षात या प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Man-Suicide-Due-to-Corporater-And-wifes-Harassment-In-Pimpari-Chinchwad/", "date_download": "2019-01-19T10:18:16Z", "digest": "sha1:ASNN4AHSAHXUH66ESE3K7DVCC6TQLKMZ", "length": 4647, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : नगरसेविका आणि पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : नगरसेविका आणि पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या\nपुणे : नगरसेविका आणि पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या ‘नगरसेविका आणि पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका टपरी धारकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगरमध्ये रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला घडला .\nसचिन ढवळे (४४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या टपरीधारकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ढवळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये स्थानिक नगरसेविका आणि पत्नीचे नाव लिहले आहे. सचिन ढवळे यांनी दोन व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. नक्की काय त्रास होता याचा उल्लेख नाही. पिंपरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. काही जणांकडे चौकशी सुरु आहे. पिंपरी पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी भाजपाच्या नगरसेविका सुजाता पालांडे, त्यांचे पती, मयत सचिन यांची पत्नी यांच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T10:16:30Z", "digest": "sha1:ZJEJF6D24UYKSK5WFX2VUAN6GY62AHY3", "length": 4617, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अणुकेंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nअणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात.(अपवाद:- हायड्रोजनच्या अणूमध्ये अणूकेंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो.) इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान हे त्याच्या अणूकेंद्रकात सामावलेले असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१७ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5379097878278699006&title=Saibaba%20Sansthan's%20Special%20Programe%20on%20Durdarshan&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T10:27:42Z", "digest": "sha1:I3AAXNJI54XLNP5XLF6VG3A5C24P2BUQ", "length": 7649, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "साईबाबा संस्थानचा दूरदर्शनवर विशेष कार्यक्रम", "raw_content": "\nसाईबाबा संस्थानचा दूरदर्शनवर विशेष कार्यक्रम\nशिर्डी : ‘मुंबई दूरदर्शन सहृयाद्री वाहिनीवर २६ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत थेट प्रसारित होणाऱ्या महाचर्चा कार्यक्रमात ‘श्री साईबाबा संस्‍थान शताब्‍दी महोत्‍सवी वर्ष आणि सेवा उपक्रम’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे,’ अशी माहिती मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी दिली.\nश्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाचा समारोप व संस्‍थानच्‍या विविध विकास प्रकल्‍पांचा भुमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत शिर्डी येथे नुकताच पार पडला. वर्षभरात संस्‍थानने राबवलेल्‍या विविध कल्‍याणकारी व सेवाभावी कार्यक्रमांचे सिंहावलोकन साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, लोकमत जळगांव आवृतीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि डॉ. सुरेश नगरशेखर हे या कार्यक्रमात करणार आहेत.\nया कार्यक्रमाचे पुनःप्रसारण २७ ऑक्‍टोबरला रात्री १० वाजता करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुसकटे करणार असल्‍याचे श्री. भाटकर यांनी सांगितले.\nसाईबाबा संस्‍थानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी ‘श्री साईबाबा संस्‍थान’तर्फे शिर्डी महोत्सवाचे आयोजन शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सहा कोटींचे सिटी स्‍कॅन मश��न ‘साई सेवक योजने’ला देशभरातून प्रतिसाद\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-19T11:19:13Z", "digest": "sha1:7WBBSGTWGAW2NZQ35EIFDXWHPMRMPM66", "length": 15669, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोरेगावातील सर्वांनी एकत्र या मी तुमच्या पाठीशी आहे : खा. उदयनराजे भोसले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोरेगावातील सर्वांनी एकत्र या मी तुमच्या पाठीशी आहे : खा. उदयनराजे भोसले\nएकसळ ः कार्यक्रमात बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले शेजारी कार्यकर्ते व पदाधिकारी.\nकोरेगाव, दि. 10 (प्रतिनिधी) – “आमच्या मुळे तुम्ही नसुन, तुमच्या मुळेच आम्ही खासदार, आमदार आहोत. याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. परंतु त्याची परतफेड कुणी लोकांच्यावर दहशत निर्माण करून करत असेल तर त्यांची ही दहशत मोडून काढली जाईल. प्रत्येकाच्या घरात काठ्या- कुऱ्हाडी आहेत. त्या बाहेर काढण्यासाठी कोरेगाव करांना सांगायची गरज नाही. कोरेगावातील सर्वांनी एकत्र या मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. असा गर्भित इशारा कोरेगाव तालुक्‍यात येवून खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगावचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांना दिला.\nकोरेगाव विधानसभा मतदार संघाचे गेली नऊ वर्षे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आमदार शशिकांत यांनी मतदार संघात विकास कामे केली नाहीत. गावोगावचा विकास रखडविला. ज्यांनी सलग दोन विधानसभा निवडणुकीवर तालुक्‍यातील इतर सर्व निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले. त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकारणातून सार्वजजिकजिवनातून उध्वस्त करण्याचे काम आ. शशिकांत शिंदे यांनी केले. असे आरोप करत, विद्यमान नेतृत्व बदलण्यासाठी स्वाभिमानी विचार मंचची स्थापना केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधान सभेसाठी राष्ट्रवादी पक्षाने स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली . खा.भोसले यांनी या मागणीसाठी कोरेगाव तालुक्‍यात बैठका घेतल्या. याच स्वाभिमानी मंचाची बैठक एकसळ ता. कोरेगाव येथील एकसळ येथे पार पडली. या बैठकीला खा. उदयनराजे यांनी हजेरीलावून स्वाभिमानी विचार मंचच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nखा. उदयनराजे पुढे म्हणाले, कोरेगाव तालुक्‍यात पाणी आहे, उत्तम-शेती आहे, साखर कारखाना आहे. कोरेगाव तालुक्‍यातील लोकांची परिस्थिती उत्तम आहे. परंतु कोरेगाव तालुक्‍यातील लोक एकत्र येत नाहीत. हि माझी खंत आहे. सर्वांनी एकत्र यावे असे आव्हान करून आपण बाहेरचे नेतृत्व का स्विकारायचे विधानसभे पाठोपाठ आता जिल्हा परिषदेलाही बाहेरचे उमेदवार कोरेगाव तालुक्‍यात येवू लागले आहेत. या पुढे कोणाच्याही दहशती खाली अन्याय सहन करायची गरज नाही. दहशतवाद संपविण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. पुढील काळात कोरेगाव तालुक्‍यात कोणाचीही दंडीलशाही, टेंन्डरशाही, कमिशन राज चालु देणार नाही.\nसाताऱ्यात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा उल्लेख करताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, बरे झाले माझ्या वाढदिवसाला आमदार आले नाहीत, नाही तर समोरची गर्दी बघून म्हणाले असते की ही गर्दी आमच्यामुळेच आहे. माझ्यावर असलेल तुमचे प्रेम हे माझ्यासाठी पुरेस आहे. एकत्र रहा, तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा मी तुमच्या पाठीशी आहे.\nएकसळ गावा मध्ये गेल्या दहा वर्षात गावच्या एका बंधाराच्या आणि विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपा व्यतिरीक्त एकही मोठे विकासकाम मार्गी लागले नाही. राष्ट्रवादीत असूनही गावच्या अंतर्गत रस्त्यांचे आणि अंडरग्राऊंड गटर्स चे प्रश्न गेल्या दहा वर्षात सुटले नाहीत, अशी खंत एकसळ गावचे हिंदुराव भोसले यांनी व्यक्त केली.\nकोरेगावचे विद्यमान आमदार विकास कामांचे नारळ फोडतात. परंतु ती विकास कामे मार्गी लागत नाहीत. निवडणूकीत निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्याला किंमत देत नाहीत. त्यामुळे पुढिल काळात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा सध्याचा उमेदवार आम्हाला देवू नये. अन्यथा आम्हाला आमच्या स्वाभिमानी विचार मंचच्या माध्यमातून वेगळा उमेदवार विधानसभेसाठी द्यावा लागेल. असा इशारा राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते नाना भिलारे यांनी यावेळी दिला.\nसलग वर्षे राष्ट्रवादीचे कार्य निष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्याचा राजकीय अंत विद्यमान नेतृत्वाने एका क्षणात केला आहे. अशी खंत कोरेगाव बाजार समितीचे माजी चेअरमन अजय बापू कदम यांनी व्यक्त केली. खा. शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असणाऱा कार्यकर्ता संपवण्याचे कार्य विद्यमान आमदारांनी केले. अशी टिका राष्ट्रवादी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव कदम यांनी केली. अनिल बोधे यांनी विद्यमान आमदारांच्या वर टिकेची झोड उठवली. या वेळी जिल्हा परिषदेच्या माझी उपाध्यक्ष रवि साळूंखे, भागवानरा जाधव, पोपटराव करपे, उप-नगराध्यक्ष जयवंत पवार, नारायणराव फाळके, टी. जे. सणस, विजयसिंह शिंदे, प्रदिप फाळके सह मोठ्या संखेने राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध गावचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. प्रास्थाविक पांडुरंग भोसले यांनी केली. कार्यक्रमाचे आभार सुनिल खत्रींनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएक महिन्यात चांभार घाट खुला होईल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%88/", "date_download": "2019-01-19T11:08:38Z", "digest": "sha1:VY3YECRUVNE5X4VKAMHJK65HS2CMVOAU", "length": 7584, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजेगावला सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजेगावला सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार\nराजेगाव- 21 वर्षे भारताच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलात सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रकांत श्रीरंग मेंगावडे यांचा राजेगाव (ता.दौंड) ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मेंगावडे यांचा ग्रामपंचायत राजेगाव, ग्रामस्थ, राजेश्वर विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, राजेश्वर विद्यालय आणि अंगणवाडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भीमा पाटसचे माजी संचालक शहाजीबापू जाधव यांच्या हस्ते मेंगावडे यांचा सत्कार करण्यात आला. 72 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मेंगावडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, राजेश्वर विद्यालय आणि राजनाथ इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करून योग्य सन्मान केला आहे. यावेळी मेंगावडे म्हणाले की, गेली 21 वर्षे प्राण तळहातावर घेऊन भारतमातेसाठी लढलो. याप्रसंगी बलिदान द्यायची वेळ आली असती तरी मागे हटलो नाही. सेवानिवृत्तीनंतर ग्रामस्थांनी जो माझा नागरी सत्कार केला. माझ्या हस्ते सर्वच शाळेत ध्वजारोहण केले ते माझ्यासाठी लाखमोलाचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5531764353207063261&title=Launch%20'Alturas%20G4'&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-01-19T10:54:20Z", "digest": "sha1:YXQ5E5QKEKC22JJUUKLNJLBSHIBWDOL2", "length": 7726, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’ची नवी ‘अल्तुरास’ लवकरच होणार दाखल", "raw_content": "\n‘महिंद्रा’ची नवी ‘अल्तुरास’ लवकरच होणार दाखल\nमुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम) कंपनीने आपल्या हाय-एंड एसयूव्हीचे अल्तुरास जी-फोर (Alturas G4) असे नामकरण केले असून, ती २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केली जाणार आहे.\nयाविषयी बोलताना ‘एमअँडएम’चे सेल्स व मार्केटिंग प्रमुख विजय नाकरा म्हणाले, ‘अल्तुरास याचा अर्थ ‘उंची’ किंवा ‘शिखर’. आयुष्यामध्ये यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तींना लक्झरीमध्ये प्रवेश करण्याच्या द्वाराचे प्रतिनिधित्व अल्तुरास जी-फोर करते. हे वाहन अतिशय लक्झरिअस असल्याने, त्याचे डिझाइन व निर्मिती उत्कृष्ट असल्याने, त्याचे ‘अल्तुरास जी-फोर’ हे नाव या वाहनाची वैशिष्ट्ये अचूकपणे स्पष्ट करते, असे आम्हाला वाटते.’\nहाय एंड एसयूव्ही सेग्मेंटमध्ये समाविष्ट असलेली अल्तुरास जी-फोर ३० लाखांहून अधिक किंमत असणाऱ्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे. या गाडीमध्ये आकर्षक डिझाइन व लक्झरिअस अंतर्भागात लक्झरी व वैशिष्ट्यपूर्णतांचा समावेश आहे. उल्लेखनीय कामगिरी व ऑफ-रोड क्षमता, अतिशय सुरक्षितता ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत.\n‘अल्तुरास’ची निर्मिती पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये केली जाणार असून, ती २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केली जाणार आहे. या गाडीच्या डीलरशिपसाठी पाच नोव्हेंबरपासून प्री-बुकिंग सुरू झाले आहे.\nTags: मुंबईमहिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडअल्तुरास जी-फोरMahindraAlturas G4महिंद्राMumbaiMahindra & Mahindraप्रेस रिलीज\n‘महिंद्रा पॉवरॉल’तर्फे नवे डिझेल जनरेटर दाखल ‘महिंद्रा’च्या देशांतर्गत विक्रीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ ‘महिंद्रा फार्म’चा ‘पोर्टर प्राइझ २०१८’ने गौरव ‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण ‘महिंद्रा’ करणार झूमकारमध्ये गुंतवणूक\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nअपनी कहानी छोड जा...\nसिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-municipal-corporation-meeting/", "date_download": "2019-01-19T11:01:57Z", "digest": "sha1:LNVXAXYLO7JHKHXSO4WTKSPTF2ANCUD6", "length": 14123, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळवारच्या मनपा सभेत 90 दिवस पूर्ण होणारे विषय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मंगळवारच्या मनपा सभेत 90 दिवस पूर्ण होणारे विष��\nमंगळवारच्या मनपा सभेत 90 दिवस पूर्ण होणारे विषय\nनगरसचिव खात्याकडे आलेले येत्या 16 डिसेंबरपर्यंत 90 दिवसांची मुदत संपणारे विषय मंगळवार, 11 डिसेंबरच्या मनपा सर्वसाधारण सभा विषयपत्रिकेवर घेण्यात आले आहेत. यापूर्वी अनेकांनी सभा तहकुबीसाठी विनंती केल्यामुळेच सभा तहकूब केल्याने यापुढे सभा तहकूब करण्यासंदर्भात संबंधितांची लेखी पत्र महापौर घेणार आहेत. त्यामुळे सभा तहकूब आणि विषय परत जाण्याचे नाहक आरोप होऊ नयेत यासाठी महापौर ही काळजी घेणार आहेत. सर्व विषय संपेपर्यंत सभा चालविण्याचाही निर्धार महापौरांनी केला आहे.\nमंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर प्रशासनाचे 18, तर सभासदांचे दोन प्रस्ताव घेण्यात आले आहेत. जलवाहिनी टाकणे, काँक्रिटीकरण, फरशीकरण, ड्रेनेजलाईन टाकणे आदी विषय आहेत. रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य 67-3 क नुसार खरेदी करण्याचा विषय आहे. परंतु एलईडी मक्‍ता मार्ग मोकळा झाल्याने या विषयाला विरोधी पक्ष विरोध करणार असल्याचे संकेत आहेत.\nपंतप्रधान आवासचे 1 कोटी अनुदान वाटप 7 डिसेंबरला\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घटक चारच्या म्हणजे स्वतःच्या जागेवर घर बांधणार्‍यांना शासनाचे प्रत्येकी 40 हजारांचे अनुदान वाटप 7 डिसेंबरला महापालिकेत घेणार असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. एकूण 362 लाभार्थी असून यापैकी 59 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचे अनुदान वाटप होणार आहे.\nदिव्यांगांंना ताटकळत ठेवल्याने महापौर भडकल्या\n3 डिसेंबर अपंगदिनी महापालिकेत कार्यक्रमासाठी आलेल्या दिव्यांगांना वरच्या मजल्यावरील सभागृहात जाण्यासाठी रॅम्प नसल्याने सभागृहाच्या खालीच ताटकळत राहावे लागले होते. हे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत महापौर बनशेट्टी यांनी कामगार कल्याण अधिकारी यांना समजपत्र देण्याचा आदेश दिला. दिव्यांगांचा कार्यक्रम घेताना यापुढे पुरेशी काळजी घेण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.\nस्मार्ट सिटीची आढावा बैठक पार\nपालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक मंगळवारी घेतली. यात्रेपूर्वी स्मार्ट रस्ता एक बाजू काम पूर्ण करणे, होम मैदानचे काम पूर्ण करण्याचे निश्‍चित झाले आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे प्रगत���पथावर सुरु असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.\nएमआयडीसी असोसिएशनची बैठक आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत आयुक्‍तांच्या दालनात पार पडली. यावेळी एमआयडीसीतील समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाल्याचे आयुक्‍तांनी सांगितले. यावेळी पेंटप्पा गड्डम, राजू राठी, रमेश ढाकलिया, राजेश शहा उपस्थित होते.\nगोवर-रुबेला लस घेण्याचे आयुक्‍तांचे आवाहन\nशहरात सध्या 9 महिने ते 15 वयोगटातील लहान मुलांना गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरु असून ही लस सर्वांनी घेणे बंधनकारक आहे. ही लस घेण्यामुळे कोणताही त्रास होत नाही. लस घेताना उपाशीपोटी न राहता जेवण करावे, असे आयुक्‍त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. मंगळवारी आयुक्‍तांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांची बैठक घेत लसीकरणास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. 30 ते 40 शाळांमध्ये कमी प्रतिसाद असून बाकी सर्वत्र लसीकरणाला मोठा प्रतिसाद असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले. यावेळी माजी महापौर अरिफ शेख, मोहमद जहूरकर, मौलाना शेख, युनूस देगावकर, हुसेन शेख, मिस्कीन शेख, ताहेर मोहम्मद यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. संतोश नवले, प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी लसीकरणाला प्रतिसाद देण्याचे आवाहन उर्दू शाळांना केले.\nआरोग्य विभागातील गैरप्रकारात ‘दाल मे कुछ काला’\nमहापालिका आरोग्य विभागातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्न्सा कोरे, डॉ. शिरशेट्टी यांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेस दिलेल्या निधीत गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारींची दखल घेत शासनाने यांच्याकडून रक्‍कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या आवाहालानुसार कारवाईचे आदेश दिले होते. अनुपालन अहवाल 15 दिवसांत द्यावा, असे आदेश 24 आक्टोबरला आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु हा अनुपालन अहवाल दिला की नाही, यामागे काय, ही शंका उपस्थित होते आहे.\nउपमहापौर, पक्षनेता कार्यालय नूतनीकरणावर 25 लाख खर्च\nउपमहापौर व पक्षनेता यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून वाढीव काम करण्यासंदर्भात उपमहापौर व पक्षनेता यांनी वेळोवेळी पत्रान्वये आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पूर्वगणनपत्रकात वाढ झाली आहे. मुख्य लेखापरीक्षक यांच्या प्रस्तावानुसार नगरअभियंता यांचा खुलासा प्राप्‍त करून घेऊन क��माच्या सुधारित पूर्वगणनपत्रक रुपये 24 लाख 40 हजारांच्या कामास सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता घेण्याचा विषय प्रशासनाकडून मंगळवारच्या सभेसमोर आला आहे.\nमंद्रुप येथील पाटील विद्यालयाचे विद्यार्थी महापालिकेत\nमंद्रुप येथील जे.डी. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी महापालिकेस भेट देऊन महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी वार्तालाप केला. महापालिकेचे सभागृह, प्रशासकीय इमारत, इंद्रभुवन इमारतीस विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. महापौरांना विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारून पालिकेचा कारभार कसा चालतो याबाबत माहिती घेतली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाला समर्पक उत्तरे दिली. त्रिवेणी वनखेडे, दीपाली लोभे, चिदानंद कोळी, सागर वसेकर हे शिक्षक उपस्थित होते.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/dahi-handi-festival-2018/amp_articleshow/65454761.cms", "date_download": "2019-01-19T10:13:07Z", "digest": "sha1:UOANMD6KNSJSYLLAG6TVFIX4NHV4PM22", "length": 50843, "nlines": 140, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "dahi handi festival: dahi handi festival 2018 - यंदा घागर उताणी? | Maharashtra Times", "raw_content": "\n​​​दहिहंडी उत्सव आणि वाद हे आता जणू समीकरणच झाले आहे. हे वर्ष ही त्याला अपवाद ठरताना दिसत नाही. रस्त्यावरील आयोजनाला परवानगी असावी का.......\nसंदीप शिंदे, शर्मिला कलगुटकर, अनुजा चवाथे, रमेश खोकराळे, दिपेश मोरे\nदहिहंडी उत्सव आणि वाद हे आता जणू समीकरणच झाले आहे. हे वर्ष ही त्याला अपवाद ठरताना दिसत नाही. रस्त्यावरील आयोजनाला परवानगी असावी का, इथपासून ते थरांच्या संख्येपर्यंत होणारे विविध प्रकारचे राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. गोविंदाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला विमा असो वा दहीहंडी आयोजनातील मनोरंजन कार्यक्रमांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, अशा अनेक मुद्द्यांवर सध्या चर्चा झडत आ��ेत. या सर्व अडथळ्यांवर मात करत दहीहंडी उत्सवाचे आदर्श रूप यंदा तरी सर्वांसमोर येईल का\nमराठी बिंदू उपनगरात सरकला\nमुंबईतून मराठी माणसू स्थलांतरित होऊ लागला तसा दहीहंडीचा केंद्रबिंदूही सरकला. पूर्वी गिरगाव, लालबाग, परळ, माजगाव, उमरखाडी, डोंगरी, दादर येथे अनेक गोविंदा पथके होती. मात्र आता चाळी पडून तिथे टॉवर आले. आता टॉवरमधील मुले दहीहंडी खेळायला येत नाहीत. टॉवरमधील घरे न परवडल्याने अनेक मराठी कुटुंबे उपनगरात राहू लागली. त्यामुळे आता उपनगरातील गोविंदा पथकांची संख्या वाढत आहे. विरार, वसई, नालासोपारा, पालघर, नवी मुंबई, ठाणे येथेही शहरातून विस्थापित झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये येथील गोविंदा पथकांची संख्याही वाढत आहे.\nपूर्वी कबड्डी संघ, व्यायामशाळा यामधून गोविंदा पथके तयार व्हायची. आता व्यायामशाळांची संख्याही कमी झाली. आता शहरामध्ये कुलाबा मार्केट, गिरगाव, मांडवी, उमरखाडी, डोंगरी, माजगाव, डिलाइल रोडचा पट्टा, लालबाग, परळ येथे गोविंदा पथके उरली आहेत. मांडवी येथील पथके थर लावत नाहीत. ती पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडतात. बाकी पथके उपनगरांमधून शहरात दहीहंडी फोडायला येतात. उपनगरांमध्ये संख्या वाढण्यासाठी राजकारण हे कारण नाही. एका पथकाची दोन पथके झाली तर किती थर लावणार हा प्रश्न निर्माण होतोच. त्यामुळे राजकारणातून पथके फुटली हे फार क्वचित दिसते. यात पथकांचा फायदा नाही, अशी माहिती दहीहंडी समन्वय समितीचे उपाध्यक्ष कमलेश भोईर यांनी दिली.\nमुंबईमध्ये गेली १८ वर्षे महिला गोविंदा या सणाचा आनंद घेत आहेत. याची सुरुवात कुर्ला येथील गोरखनाथ पथकापासून झाली. त्यानंतर पार्ले स्पोर्ट्स क्लबचे पथक दहीहंडीच्या मैदानात उतरले. सध्या मुंबई ठाणे मिळून २०० महिला गोविंदा पथके आहेत. प्रत्येक पथकात सरासरी १०० गोविंदा असतात. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या पथकात २०० महिला गोविंदा आहेत.\nसर्वसाधारणपणे महिला गोविंदा पाच थरांची सलामी देतात किंवा पाच थरांनी दहीहंडी फोडतात. सहा थर लावून दहीहंडी फोडणारी महिला गोविंदा पथके फार कमी आहेत, अशी माहिती समन्वय समिती सदस्या गीता झगडे यांनी दिली. एक थर लावताना २० ते २५ मुली किमान जास्त लागतात. तसेच वेळेमध्येही एका मिनिटाचा फरक पडतो. त्यामुळे ही सगळी समीकरणे लक्षात घेऊन दहीहंडीचे थ��� रचले जातात. सध्या तरी आतापर्यंत ठरावीक पथके वगळता महिला गोविंदाचा जोरदार सराव दिसत नाही.\nसध्या सुरक्षित गोविंदा या गोष्टीला दहीहंडी समन्वय समितीने प्राधान्यक्रम दिला आहे. गुरुपौर्णिमेपासून कसून सराव, जेवढे थर न डळमळता लागतील तेवढेच थर प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी लावणे यासाठी प्रचार केला जात आहे. मॅटचा वापर, सेफ्टी बेल्ट, हार्नेस याचा वापर यासंदर्भातही आयोजकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.हा सण शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी आवाहन केले जात आहे. गुरुपौर्णिमेपासून सराव सुरू करावा, विमाकवच याचा प्रचार समितीने केला आहे. २००३ सालापासून विम्यासाठी समितीने मंडळांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली.\nआतापर्यंत जायबंदी किंवा मृत्युमुखी पडलेले गोविंदा यांच्या कुटुंबीयांसाठी प्रदीर्घ काळ मदत कशा पद्धतीने करावी, याचे उत्तर मिळालेले नसले तरी त्या दृष्टीने समितीचा विचार सुरू आहे.\nदहीहंडीचे ग्लॅमर कुठे आणि कसे\nमुंबई शहरात १५० ते २०० पथके\nदहा वर्षांपूर्वी ही संख्या शहरात दुप्पट होती\nगिरगावात पूर्वी १० ते १२ पथके होती, आता ही संख्या जेमेते २-४ पथकांवर\nजोगेश्वरीमध्ये ६० ते ७० पथके\nउपनगरांमध्ये ३०० ते ५०० पथके\nपालघरमध्ये ६५ ते ७० पथके\nठाणे, नवी मुंबईत १०० पथके\nपुरुष गोविंदा पथकांमध्ये सरासरी २०० गोविंदा\nमुंबई- ठाण्यामध्ये २०० महिला गोविंदा पथके\nमुंबईमध्ये १५० ते १७० महिला गोविंदा पथके\nप्रत्येक पथकात सरासरी १०० मुली\nनऊ थर लावून हंड्या फोडणारी माझगाव ताडवाडी, शिवासाई आणि जय जवान ही तीन पथके\nमहिला पथकांमध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि ठाण्याचे संकल्प ही दोन पथके\nयंदा १०व्या थरापर्यंत जाण्यासाठी २१ लाखांच्या दहीहंडीची चर्चा आहे\nआतापर्यंत नऊ थरांपर्यंत ११ लाखांची रक्कम सर्वाधिक होती.\nठाणे- अविनाश जाधव, प्रताप सरनाईक, टेंभीनाका दहीहंडी, जितेंद्र आव्हाड\nया दहीहंडींच्या आयोजन आणि बक्षिसांबद्दल गोविंदांमध्ये कायम चर्चा रंगते. मात्र गेल्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयामुळे काही दहीहंडी आयोजकांनी माघार घेतली. यंदाही अजून फार आयोजक पुढे आलेले नाही, असे सांगण्यात येते.\nगिरगाव येथे गेली १५ वर्षे दहीहंडीचे आयोजन करणारे पांडुरंग सकपाळ यांनी मंडळांनी थरांसाठी जीवघेणी स्पर्धा करू नये यासाठी मंडळांना आवाहन कर��्यात येत असल्याची माहिती दिली. अंतिम विजेत्याला क्रांतीनगर येथील या दहीहंडीच्या माध्यमातून गेली १५ वर्षे ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक दिले जाते. मात्र इतर मंडळांनी कमी थर लावले तरी त्यांचा गौरव करण्यात येतो. हा दहीहंडी सोहळा स्पर्धा म्हणून न बघता सण म्हणून पाहिला जावा यासाठी प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती त्यांनी दिली.\nदक्षिण मुंबईतील दहीहंडी पथकांचा विमा पांडुरंग सकपाळ यांनी गेली १० वर्षे काढत असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर विम्याचे पैसे २४ तासांच्या आता मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nगोविंदा आयोजनाच्या ठिकाणी अनेकदा केवळ वरच्या एक्क्यासाठी हूक आणि सेफ्टी बेल्ट पुरवले जातात. मात्र ही गरज वरच्या तीन एक्क्यांसाठी असते, असे गिर्यारोहक आणि दहीहंडी मार्गदर्शक रत्नाकर कपिलेश्वर यांचे मत आहे. विमा ही अपघातानंतरची मदत असते. मात्र अपघात घडू नये यासाठी गिर्यारोहकांची मदत आयोजकांनी घ्यावी, असे ते स्पष्ट करतात.\nउच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर\nउच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध जसेच्या तसे गेल्या वर्षी पालन झालेले दिसले नव्हते. हेल्मेट, नी गार्ड, नी कॅप्स, खांद्यावरील टॉवेल एवढ्याच गोष्टींचा वापर अधिक होता. अनेक ठिकाणी सेफ्टी बेल्ट नव्हते, मॅट्स तर तुरळक ठिकाणी होत्या. अनेक गोविंदा चेस्ट गार्डही घालत नाहीत. महिला गोविंदांकडूनही चेस्ट गार्डचा वापर केला जात नाही. काही वेळा फक्त वरच्या एक्क्याकडून ही काळजी घेतली जाते.\nअपघातशून्य गोविंदा हेच लक्ष्य\nअपघातशून्य गोविंदा हेच आमचे ध्येय आहे. त्यादृष्टीने आमचा कसून सराव सुरू असून आम्ही इतर गोविंदा पथकानांही तेच सांगतो, असे माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाचे मुख्य प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले. आयोजकांनी देखील नाचगाण्यांवर आणि सेलिब्रिटींवर पैसे खर्च करण्याऐवजी ज्यांना शक्य नाही अशा गोविंदा पथकातील किमान ५० जणांचा विमा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आम्ही करीत असल्याचे पाटील म्हणाले. विमा कंपन्यांनी १० लाखांचा विमा देऊ केला असून प्रीमियमची रक्कम प्रत्येकी १०० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे पथकांनी विमा काढूनच हा सण साजरा करण्यासाठी मैदानात उतरावे. गोविंदा दुचाकी, ट्रक तसेच बसमधून प्रवा��� करताना मौजमस्ती करतात. ही मस्ती जिवावर बेतते आणि सर्व खापर दहीहंडी सणावर फोडले जाते. म्हणून शिस्त बाळगावी, असेही पाटील म्हणाले.\nस्पॉट विमा तरी काढावा\nअनेक गोविंदा पथके विमा काढत नाहीत. या गोविंदासाठी आयोजकांनी पुढाकार घ्यावा आणि दहिहंडी दिवशी निदान स्पॉट विमा काढावा, असे आवाहन आम्ही करीत असल्याचे जयजवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि दहिहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डेव्हिड फर्नांडिस यांनी सांगितले.\nराजकीय पक्षांची सावध भूमिका\nदहीहंडीच्यावेळी हिरीरीने पुढे येणारे राजकीय पक्ष, त्यांची नेतेमंडळी मागील वर्षापासूनच बॅकफूटवर गेली आहेत. राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांचे संकल्प दहीहंडी पथक संकल्पच्या झेंड्याखाली दहीहंडी खेळणार नाही. तर पक्षाच्या वतीने हंडीचे आयोजन होईल. 'राज्य सरकार व भाजप यांच्या भूमिकाच परस्पराविरोधी आहेत. सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, म्हणजे नेमके काय केले, पुढे काय करायचे, याविषयी कसालाच ठोस आराखडा नाही. सगळी संभ्रमावस्था आहे. दहीहंडी बाबत सरकार परिपत्रक काढणार होते, त्याचाही पत्ता नाही. आता सणाला काहीच दिवस उरलेले असताना गोंधळ वाढेल,' असे अहिर यांचे म्हणणे आहे. मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली. पक्षाचे नेते बाळा नांदागावकर यांच्याकडे विचारणा केली असता, आज उद्या एकूणच सगळा आढावा घेऊ, असे त्यांनी सांगतले. दहिहंडी समन्वय समिती मात्र आशावादी आहे. 'हंडीच्या उंचीवर बंदी नाही. फक्त १४ वर्षाखालील बालगोविंदांना न्यायालयाने मज्जाव केला आहे. या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे,' असे मत समन्वय समितीचे सुरेंद्र पांचाळ यांनी व्यक्त केले.\nगोविंदा पथकांनीही लहान मुलांना जीवघेण्या स्पर्धेत उतरवू नये. आयोजक जरी संपूर्ण हार्नेस, हूक, सेफ्टी बेल्ट अशी काळजी घेत असले तरी काही गोविंदा पथके त्याशिवाय थर रचतात. आयोजकांच्या हातात गोष्टी राहत नाहीत. यंदाही घाटकोपरला मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. पारितोषिकाची रक्कम निश्चित झालेली नाही. हा कार्यक्रम यंदा आंतरराष्ट्रीय कंपनीकडे कार्यक्रम व्यवस्थापनासाठी सोपवण्यात आला आहे. दहीहंडीचा दुसरा दिवस काळा दिवस ठरू नये, यासाठी काळजी घ्यावी.\n- राम कदम, दहीहंडी आयोजक, प्रवक्ते भाजप\nसर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्याने पोलिसांच्या या उत्सवावर बारीक नजर असणार आहे. १४ वर्षाखालील मुलांना थरावर चढवू नये असे स्पष्ट आदेश आहेत. या आदेशाचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली जाणार आहेत. गोविंदा पथकातील प्रत्येकाने विमा काढला आहे का याची शहानिशा केल्यावरच थर लावण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिरवणुकीत एकाच मोटारसायकलवर तिघांनी बसून प्रवास करू नये. हेल्मेटचा वापर करावा. बस किंवा ट्रक, टेम्पोच्या टपावर बसू नये. लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादित ठेवावा. वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी दहिहंडी उत्सवाचे आयोजन करू नये, अशा सूचना आयोजकांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसरकारची नेमकी भूमिका काय \nदहीहंडी या मानवी मनोरे उभारायच्या प्रकाराला सरकारने साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी मान्यता दिली. तसेच गोविंदाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायच्या काळजी संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. या खेळाच्या संदर्भातील विस्तृत नियमावली राज्य संघटनेने तयार करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहे. या निर्णायनंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करून गोविंदाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात जी कडक भूमिका घेणे अपेक्षित होते तो हेतू साध्य झालेला नाही. हा सण, उत्सव म्हणून साजरा करायचा की साहसी खेळ यासंदर्भात गोविंदा पथकांच्या मनामध्ये आजही संभ्रम कायम आहे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये उत्सवामधील बाजारीकरण, सुरक्षितता या मुद्द्याने पाहण्याची निकड याचिकाकर्त्यांनी मांडली होती. त्यावर सरकारने साहसी खेळांचा तोडगा दिला. मात्र या खेळाचे नेमके नियम कोणते आहे, याबद्दल असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. जखमी गोविंदाना विमा कवच, आर्थिक मदत देऊ असे प्रतिज्ञापत्रावर हमी देणाऱ्या मंडळांची नेमकी संख्या किती हेच अजून स्पष्ट नाही. धर्मादाय आयुक्तांकडे या उत्सवात सहभागी होणाऱ्या अनेक मंडळांची नोंदच नाही. किती गोविंदा मंडळांनी गोविंदांना विमा कवच दिले, हा चर्चेचा स्वतंत्र विषय़ होऊ शकेल. प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये अंदाजे सात ते साडे सात हजार गोविंदा पथके दहीहंडीमध्ये सहभागी होतात. गेल्या वर्षी ही संख्या अडीज हजार मंडळांवर आली आहे. उत्सव, सण, साहसी खेळ या गोंधळात स���कारचे विविध विभागही एकमेकांकडे बोट दाखवतात. जबाबदारी झटकून हा प्रश्न सुटणार नाही याचंही भान ठेवायलाच हवं.\nठाण्यात गोविंदांचा गजर थंडावला\nया उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील गोविंदा रे गोपाळाचा गजर गेल्या तीन वर्षांत थंडावला. मात्र, शिथिल झालेले निर्बंध, सरकारची बोटचेपी धोरणे आणि पुढील वर्षीच्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमुळे यंदा ठाण्यातल्या उत्सवात पुन्हा जोश संचारण्याची चिन्हे आहेत. मात्र, या उत्सवाला प्रसिद्धी, थरार आणि अर्थकारणाचे 'गतवैभव' प्राप्त होण्याची शक्यता मुळीच नाही. जुन्या आयोजकांच्या बरोबरीने यंदा काही नवे आयोजकही उत्सवांचे थर रचण्याच आतुर झालेले दिसतात.\n२००८ ते २०१४ या वर्षांत ठाण्यातील दहिहंडी उत्सवाने विक्रमी उंची गाठली होती. केवळ नऊ थरांचे विक्रमच या शहरात झाले नाहीत तर प्रतिवर्षी दीड ते दोन कोटी रुपयांच्या बक्षिसांची उधळण गोविंदा पथकांवर होत होती. मानवी मनोऱ्यांचा विश्वविक्रम नावावर असलेल्या स्पेनचे कॅसलर्स पथकही ठाण्यात तीन वर्षे दाखल होत होते. मानवी मनोऱ्यांचा विक्रमही गिनीज बुकातही पोहचला. मात्र, उत्सवातली मानवी मनोऱ्यांची स्पर्धा जीवघेणी ठरू लागल्यानंतर त्यावर न्यायालयाने निर्बंध लादले. दोन वर्षांपूर्वी दहीहंडीच्या उंचीसह गोविंदांच्या वयावरही न्यायालयाने निर्बंध लादले. त्यामुळे २०१६ साली या उत्सवाचा ज्वर पूर्णतः ओसरला होता. गतवर्षी उंचीचे निर्बंध हटविल्यानंतर आणि मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ठाण्यातील उत्सवात पुन्हा विक्रमासाठी चढाओढ पहायला मिळाली होती. यंदा त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.\nनिवडणुका तोंडावर आल्यानंतर उत्सवाच्या आयोजकांचा हुरूप वाढतो, हे २००८-०९, २०१३-१४ साली अनुभवायला मिळाले होते. त्याचीच पुनरावृत्ती २०१८ आणि २०१९ मध्ये होईल असे वातावरण आहे. इच्छुक उमेदवारांनी या उत्सवाच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. उत्सवाला जागतिक पातळीवर नेणाऱ्या 'संघर्ष'ने उत्सवाला पूर्णविराम दिला. यंदाही तिथे उत्सव साजरा होणार नाही. टेंभी नाक्यावर शिवसेना परंपरागत पद्धतीने उत्सवाचा जल्लोश करणार आहे. वर्तकनगर येथील संस्कृतीच्या उत्सवात प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा लिग भरविण्याची घोषणा गतवर्षी झाली होती. मात्र, उत्सवाला दोन आठवडे शिल्लक असताना त्या आघाडीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. रघुनाथ नगर आणि जांभळी नाका येथे उत्सव साजरा होणार असला तरी तिथेही पूर्वीएवढा जोश नसेल. मनसेच्यावतीने भगवती शाळेच्या मैदानात लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करणारी हंडी उभारली जाणार आहे. इथे दहा थरांचा विक्रम करणाऱ्या पथकाला २१ लाखांचे बक्षिस दिले जाण्याची शक्यता आहे. नऊ थरांसाठीसुध्दा ११ किंवा १५ लाखांचे बक्षिस देण्याची आयोजकांची तयारी आहे. उर्वरित ठिकाणी बक्षिसांच्या रकमा अद्याप निश्चित नसल्या तरी त्या लाख मोलाच्या नसतील असे सांगितले जात आहे. यंदा विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपचे पदाधिकारीसुद्धा भव्यदिव्य दहीहंडी उभारण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या ठाण्यातील उत्सवांना टक्कर देण्याची तयारी तिथे सुरू असली तरी त्याबाबतची ठोस माहिती अद्याप दिली जात नाही.\nठाण्यातील दहिहंडी उत्सवांमध्ये जेवढी कमाई गोविंदा पथकांनी आपला जीव धोक्यात टाकून केली त्यापेक्षा जास्त पैसे उत्सवांमध्ये आपली कला सादर करणाऱ्या मराठी आणि हिंदी सिनेजगतातल्या कलाकारांनी कमावले होते. मात्र, गेल्या तीन चार वर्षांप्रमाणे यंदाही या कलाकारांच्या उत्पन्नाची घागर उताणीच पडण्याची चिन्हे आहेत. कलाकार आव्वाच्या सव्वा बिदागी मागत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रसिद्ध कलाकारांना डावलून नवख्या कलाकारांना व्यासपीठावर आणण्याचे आयोजकांनी ठरवले आहे.\nदरवर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना पडझड होऊन बालगोविंदा जखमी होत असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वी १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी घातली होती. तसेच दहीहंडीच्या उंचीला २० फुटांपर्यंतची मर्यादा घातली होती. या आदेशावरून बराच गोंधळ, गदारोळ व संभ्रम झाला. मात्र, आता न्यायालयीन आदेशाविषयीचे चित्र स्पष्ट असून केवळ १४ वर्षांखालील बालगोविंदांच्या सहभागाला बंदी असेल आणि हंडीच्या उंचीला कोणतीही मर्यादा नसेल. म्हणजेच गोविंदा पथकांना कितीही थर लावण्यास कोणताही मज्जाव नसेल. मात्र, गोविंदा जखमी किंवा जायबंदी होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत सुरक्षिततेचे सर्व उपाय योजले जातील आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली ज���ईल, अशी लेखी हमी राज्य सरकारने दिली असल्यानेच उच्च न्यायालयाने आधीच्या आदेशात हे सकारात्मक बदल केले आहेत.\nराज्य सरकारच्या हमीमध्ये काय\n-गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांना त्यांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड तसेच मॅट/मॅट्रेस यासारख्या 'कुशन लेयर'ची व्यवस्था करावी लागेल.\n-दहीहंडी आयोजनांच्या सुरक्षिततेवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रमुख, महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांची समिती स्थापन केली जाईल.\n-आयोजकांना आपल्या आयोजनासाठी स्थानिक पोलिस ठाण्याकडून पूर्वपरवानगी घेतली जाईल.\n-उत्सवासाठी वर्गणी/देणगी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगीही घ्यावी लागेल.\n-आयोजकांना व गोविंदा पथकांना उत्सवात वापरण्यात येणाऱ्या आपल्या वाहनांची माहिती स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिसांना द्यावी लागेल. तसेच वाहने चालवण्यासाठी फिट असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.\n-गोविंदा पथकातील सर्वांना ओळखपत्र द्यावे लागेल आणि त्यांचा विमा काढावा लागेल.\n-आयोजकांना प्रथमोपचार पेट्या ठेवाव्या लागतील आणि कोणीही जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी लागेल.\n-उत्सवासाठी व्यासपीठ मजबूत बांधण्याची आणि त्यावर अनावश्यक गर्दी टाळण्याची खबरदारी आयोजकांना घ्यावी लागेल.\n-आयोजकांना उत्सवस्थळी मोबाइल टॉयलेट पुरवावे लागतील.\n-आयोजकांना लाऊडस्पीकरच्या वापरासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.\n-मद्यप्राशन केलेल्या व्यक्तींना उत्सवात सहभागी घेण्यास परवानगी देता कामा नये.\n-गोविंदा पथकांच्या वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र, काठ्या तसेच लाऊडस्पीकर असता कामा नये.\n-आयोजकांना आपल्या आयोजनासाठी महापालिका, अग्निशमन दल, पोलिस व संबंधित विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.\n-उत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकार अतिरिक्त पोलिस बळाच्या आधारे पूर्ण खबरदारी घेईल.\n-दहशतवाद प्रतिबंधक पथक व बॉम्बविरोधी पथकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल.\nदहीहंडी उत्सवात हंडी फोडण्यासाठी भरभर मानवी मनोरे रचताना क्षणार्धात तो मनोरा कोसळतो आणि त्यात लहान मुले जायबंदी होतात. याविषयी वर्षानुवर्���े चिंता व्यक्त होत असतानाच हा प्रश्न सर्वप्रथम राज्य बाल हक्क आयोगापुढे आला. त्यानंतर आयोगाने १४ जुलै २०१४ रोजी आदेश काढून मानवी मनोरे रचण्याच्या खेळात १२ वर्षांखालील मुलांना सहभागी करण्यास बंदी घातली. त्याचदरम्यान स्वाती पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. त्यावर न्या. विद्यासागर कानडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ११ ऑगस्ट २०१४ रोजी आदेश देताना १८ वर्षांखालील मुलामुलींच्या सहभागावर बंदी घालतानाच हंडीच्या उंचीलाही २० फुटांची मर्यादा घातली. या आदेशाला काही गोविंदांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी उत्सव अगदी तोंडावर असल्याचे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०१४ रोजी या दोन्ही आदेशांना अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर दहीहंडी उत्सव पार पडल्यावर २७ ऑक्टोबर २०१४ रोजी अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने याचिका निरर्थक ठरल्याचे नमूद करत ती निकाली काढली. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश तसाच कायम राहिला की अंतरिम स्थगिती कायम राहिली यावरून संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, गोविंदांचे अपिल व राज्य सरकारने केलेले अपील हे पुनरुज्जीवित करावे, अशी विनंती करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयान १० ऑगस्ट २०१६ रोजी अपिले पुनरुज्जीवित केली. त्यावरील सुनावणीदरम्यान गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी निश्चित केलेल्या विविध खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती राज्य सरकारतर्फे प्रतिज्ञापत्रावर देण्यात आली. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवा आदेश काढला. 'मुंबई उच्च न्यायालयाने आधीच्या सर्व आदेशांचा विचार न करता या संपूर्ण विषयावर नव्याने विचार करावा आणि योग्य तो आदेश काढावा,' असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने ७ ऑगस्ट २०१७ रोजी स्वाती पाटील यांच्या मूळ फौजदारी जनहित याचिकेवर सविस्तर सुनावणी घेऊन नवा आदेश काढला. त्यात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात मांडलेले मुद्दे हे हमीच्या स्वरुपात घेऊन याचिका निकाली काढली. तसेच मानवी मनोऱ्यांमध्ये केवळ १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाला बंदी राहील आणि दहीहंडीच्या उंचीला मर्यादा नसेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/royal+shirts-price-list.html", "date_download": "2019-01-19T10:49:33Z", "digest": "sha1:NNLQRNFSMS2VHTXJU3OPXARY4IPX7BKU", "length": 17985, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रॉयल शिर्ट्स किंमत India मध्ये 19 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 रॉयल शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरॉयल शिर्ट्स दर India मध्ये 19 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण रॉयल शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन रॉयल ब्लू फॉर्मल शर्ट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी रॉयल शिर्ट्स\nकिंमत रॉयल शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रॉयल ब्लू फॉर्मल शर्ट Rs. 1,200 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.399 येथे आपल्याला सांज Royal में s फॉर्मल शर्ट बाप्व्क्स१०० लीगत Blue क्सल उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nRoyal में s फॉर्मल शर्ट\nसांज Royal में s फॉर्मल शर्ट बाप्व्क्स१०० लीगत Blue क्सल\nRoyal पार्कर में s फॉर्मल शर्ट\nरॉयल ब्लू फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढ���ल 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/7408", "date_download": "2019-01-19T11:17:10Z", "digest": "sha1:NBFFREQZIXBAMI5AKXB6VSDXSH2TTDHI", "length": 20358, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, way to get spagnum moss media artificially,Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक स्फॅग्नम पीट मॉस\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक स्फॅग्नम पीट मॉस\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक स्फॅग्नम पीट मॉस\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nविविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर केला जातो. नैसर्गिकरीत्या मॉस कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रयोगशाळेमध्ये मॉसनिर्मिती ही तुलनेने महाग पडते. त्यामुळे नैसर्गिक मॉस गोळा करण्यासाठी मोठ्या काढणीयंत्रांचा वापर केला जातो.\nविविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर केला जातो. नैसर्गिकरीत्या मॉस कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रयोगशाळेमध्ये मॉसनिर्मिती ही तुलनेने महाग पडते. त्यामुळे नैसर्गिक मॉस गोळा करण्यासाठी मोठ्या काढणीयंत्रांचा वापर केला जातो.\nपीट मॉस हे तणांच्या बिया, कीडी आणि रोगांचे अवशेषमुक्त असल्याने व्यावसायिक लागवडीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाते. सर्वसाधारणपणे मॉसच्या स्फॅग्नम कुळातील मॉसच्या वापर होतो. त्यात जागतिक पातळीवर स्फॅग्नमच्या १६० प्रजाती आहेत. त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असून, हवाही चांगल्या प्रकारे खेळती राहते. वर्षानुवर्षे त्यांचा वापर करणे शक्य असून, त्यात पिकांची चांगली वाढ होते.\nकॅनडामध्ये नद्यांचे प्रवाह, तलाव अशा प्रदेशामध्ये सातत्यपूर्ण आर्द्रतायुक्त वातावरणामुळे पीटलॅंड तयार झालेले आहेत. त्यातील अनेक तर सुमारे १० हजार वर्षांपासून आहेत. ब��्फाचे मोठे खंड जमिनीवर येत राहतात. ते वितळल्याने परिसरामध्ये दलदल राहण्याचे प्रमाण अधिक असते. अशा पाण्याचा निचरा होत नसल्याने त्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये सूक्ष्मजीवांचेही प्रमाण कमी राहते. अशा ठिकाणी झाडे, वनस्पती आणि मॉस कुजण्याचा वेगही अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे सेंद्रिय घटकांवर मॉस वाढते.\nपीटलॅंडचे दोन प्रकार आहेत.\n१) फेन (मिनेरोट्रॉपिक पीटलॅंड) ः ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप वर आहे, आणि निचरा सावकाश होतो, अशा ठिकाणी वाहत्या पाण्यासोबत खनिज आणि अन्नद्रव्ये वाहून येतात. पाण्याचा सामू ४.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशा ठिकाणी तपकिरी मॉस, सेजेस, रीड आणि अन्य पानथळीच्या वनस्पती वाढत असल्या तरी स्फॅग्नम मॉस फारसे वाढत नाही. एकसलग तंतूमध्ये वाढलेल्या स्वरूपामध्ये पीट उपलब्ध होते.\n२) बॉग (ऑम्ब्रोट्रॉपिक पीटलॅंड) ः पाण्याची पातळी खूप वर असलेल्या, मात्र पाण्यामध्ये खनिजांची उपलब्धता नसलेल्या ठिकाणांना बॉग किंवा ऑम्ब्रोट्रॉपिक पीटलॅंड म्हणतात. येथे पाणी केवळ पावसामुळे येते. वाऱ्यासोबत वाहत आलेल्या धुळींच्या कणामध्ये असेल, तेवढीच अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. बॉगमध्ये असेलल्या ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये फारच कमी वनस्पती वाढू शकतात. कमी स्पर्धेमुळे स्फॅग्नम मॉसच्या वाढ चांगली होते. उलट स्फॅग्नम मॉस अशा पाण्यातून कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम धन भारीत मूलद्रव्ये घेऊन त्या बदल्यात हायड्रोजन सोडते. त्यामुळे पाण्याचा सामू ३ ते ४.५ पर्यंत आणखी कमी होतो. अशा स्थितीमध्ये बहुतांश तणे वाढूच शकत नाहीत. त्यामुळे स्फॅग्नम मॉस हे तणरहित राहते.\nमॉसविषयी अधिक माहिती ः\nस्फॅग्नम मॉस वर्षभरामध्ये २ ते १२ सेंमी इतकेच वाढते. बॉगमध्ये वनस्पतींचा खालील भाग मृत झाल्यानंतर त्यावर सावकशा पीट तयार होते. त्याचे वार्षिक प्रमाण ०.५ ते १ मिमी इतके असते. असे वर्षानुवर्षे थर साठत ते दोन इंचांपासून २० फुटांपर्यंत वाढलेले आढळतात.\nबॉगमध्ये वर असलेले मॉस हे पिवळसर तपकिरी रंगाचे असून, स्पंजाप्रमाणे असते. लांब तंतू आणि खेळती हवा त्याचे वैशिष्ट्य असते.\nबॉगमध्ये अधिक खोलीवरील मॉस हे गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे (त्याच्या कुजण्याच्या प्रमाणानुसार) असते. तंतू लहान, पोत मऊ आणि खेळत्या हवेचे प्रमाण तुलनेने कमी असते.\nसाधारण��ः एक मुख्य काडीवर दोन ते तीन फुटलेल्या फांद्या असतात. या फांद्यावर दोन ते चार लोंबत्या फांद्या असतात. त्यावर पाने असून, त्यात हिरव्या जिवंत हरितद्रव्य पेशी (क्लोरोफायलस सेल) आणि पाणी धरून ठेवणाऱ्या मोठ्या मृत पेशी (हयालिन सेल)असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झालेल्या स्थितीमध्येही दीर्घकाळ मॉस तग धरून राहते.\nस्फॅग्नम मॉस आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये वाढते.\nमानवी हस्तक्षेपाविना वाढत असलेल्या पीट बॉग.\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...���ुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T10:24:58Z", "digest": "sha1:RAAW64VBD64ZZGBF27DTUORJWLFZW745", "length": 9370, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एकीकडे युती तोडायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे…” : विखे-पाटलांचा शिवसेनेवर घाणाघात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“एकीकडे युती तोडायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे…” : विखे-पाटलांचा शिवसेनेवर घाणाघात\nकोल्हापूर: एकीकडे युती तोडायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे महामंडळाची अध्यक्षपदं स्वीकारायची असा दुटप्पी व्यवहार शिवसेनेतर्फे केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर केला आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की सत्ताधारी भाजपने रिक्त असलेल्या विविध महामंडळे व बोर्डांच्या २१ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वारंवार होणाऱ्या वादांनंतर देखील भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला रिक्त जागांपैकी निम्म्याहून अधिक पदे बहाल केली आहेत. सतत युती तोडण्या��ी भाषा करणाऱ्या शिवसेनेने देखील ही पदे स्वीकारली आहेत.\nयाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. “शिवसेनेने वारंवार युती तोडण्याची भाषा केली आहे, परंतु महामंडळांची अध्यक्षपदे स्वीकारत शिवसेनेने आपले खरे रूप दाखवले आहे. शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण म्हणजे राज्यातील जनतेचा विश्वासघात आहे.” अशी टीका त्यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nभाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून देण्यात येणार घुंगरू भेट \nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nआरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून नागरिकांची फसवणूक- जयंत पाटील\nबाळासाहेबांच स्मारक उभारू शकले नाहीत ते राम मंदिर बांधण्याच्या बाता करतात- अजित पवार\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/gaan-samrajni-lataadidi-honored-with-the-title-swayamauli/", "date_download": "2019-01-19T10:21:56Z", "digest": "sha1:3OACRTFGLQCGX3ICDDJZV5URK7SWVNLL", "length": 10102, "nlines": 207, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम मनोरंजन गानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत\nगानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत\nमुंबई : मुंबईत लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ निवास्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांच्या हस्ते त्यांचा ‘स्वरमाऊली’ सन्मान करण्यात आला. यावेळी अन्य मंगेशकर कुटुंबीय आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते. लतादीदींच्या ‘प्रभुकुंज ‘ या निवासस्थानी त्यांना हा सन्मान प्रदान केला, तेव्हा लतादीदी खूप भारावून गेल्या\nभारतरत्न लता मंगेशकर हे भारतातील अनेक आदरणीय आणि सन्माननीय गायिकांपैकी एक महत्वाचे नाव लतादीदींनी आतापर्यन्त हजारो हिंदी चित्रपटांकरिता आणि छत्तीस पेक्षा अधिक भारतीय आणि विदेशी भाषांकरिता पार्श्वगायन केले आहे. त्याशिवाय आतापर्यंत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ,बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे बारा वेळा विविध पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअरचे दोन विशेष पुरस्कार मिळाले असून, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार, दि ऑफिसर ऑफ लीजन ऑफऑनर ( फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ) आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.\nमागिल लेख तब्बल ९४ कोटींची मालमत्ता कर्नाटक निवडणूक आयोगानं जप्त केली\nपुढील लेख गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे पाटलांचा सवाल\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-record-rates-orange-pune-7102", "date_download": "2019-01-19T11:21:07Z", "digest": "sha1:JUTWKOT6M467NV5ZNUJCXTD5SXMT7ODD", "length": 14756, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Record rates in orange in Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात संत्र्याला विक्रमी दर\nपुण्यात संत्र्याला विक्रमी दर\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ३) संत्र्याला ३ डझनला सर्वाधिक १ हजार ११ रुपये दर मिळाला आहे. देहरे (ता. जि. नगर) येथील शेतकरी राजेंद्र करंडे यांच्या बागेतील संत्रा असून, राेहन उरसळ या आडत्याद्वारे ते विक्री केले जातात. सर्वाधिक दर मिळाल्यानिमित्त बाजार समिती आणि उरसळ यांच्याकडून शेतकरी करंडे यांचा सत्कार करण्यात आला.\nयाबाबत बाेलताना करंडे म्हणाले, आमची १२ एकर संत्री असून, ९ वर्षांमध्ये विविध टप्प्यांमध्ये लागवड केली आहे. मृग बहारातील हंगाम पकडण्यासाठी मे महिन्यात ताण देऊन फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उत्पादन घेतले जाते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ३) संत्र्याला ३ डझनला सर्वाधिक १ हजार ११ रुपये दर मिळाला आहे. देहरे (ता. जि. नगर) येथील शेतकरी राजेंद्र करंडे यांच्या बागेतील संत्रा असून, राेहन उरसळ या आडत्याद्वारे ते विक्री केले जातात. सर्वाधिक दर मिळाल्यानिमित्त बाजार समिती आणि उरसळ यांच्याकडून शेतकरी करंडे यांचा सत्कार करण्यात आला.\nयाबाबत बाेलताना करंडे म्हणाले, आमची १२ एकर संत्री असून, ९ वर्षांमध्ये विविध टप्प्यांमध्ये लागवड केली आहे. मृग बहारातील हंगाम पकडण्यासाठी मे महिन्यात ताण देऊन फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उत्पादन घेतले जाते.\nया हंगामात ४० टन संत्र्यांची विक्री केली असून, यामध्ये ४५० ते १ हजार रुपये दर मिळाला आहे. यामध्ये एक टन संत्री आणली हाेती. यासर्व संत्र्यांना १ हजार ११ रुपये दर मिळाला. या वेळी बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, संचालक राजेंद्र काेरपे, सचिव बी. जे. देशमुख, ज्येष्ठ आडते सतिष उरसळ, राेहन उरसळ, आडते असाेसि��शनचे संचालक युवराज काची यांच्या उपस्थितीत शेतकरी करंडे यांचा सत्कार करण्यात आला.\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nयंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्य�� वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/305-2/", "date_download": "2019-01-19T11:15:59Z", "digest": "sha1:N4D37LXQNWGI5R6LJXSXYJR6D6SYNDYT", "length": 6765, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिको पुरुष", "raw_content": "\nआपण कधीही प्रयत्न केला डेटिंगचा मेक्सिको पुरुष इंटरनेट मध्ये, आपण प्रयत्न केला पाहिजे. कोण माहीत आहे, योग्य माणूस जाऊ शकते वाट पाहत आपण आत्ता वर प्रेम मोफत आहे. सामील मेक्सिको सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट सुरू बैठक मेक्सिको एकच पुरुष आत्ता. आमच्या वैयक्तिक ऑफर उपयुक्त डेटिंगचा साधने जसे खोल्या गप्पा आणि मजकूर संदेश देवाणघेवाण जाणून घेण्यास मेक्सिको पुरुष चांगले. वापरकर्तानाव आणि संकेतशब्द. जा ‘व्यवस्थापित प्रोफाईल’ बॉक्स योग्य आणि दाबा ‘पहा माझे प्रोफाइल’. पृष्ठ खाली स्क्रोल पाहण्यासाठी एक टिप्पणी तळाशी. क्लिक करा पुढील अवांछित टिप्पणी. खाली पृथ्वीवर आहे, सहनशील आहे, आशावादी आहे. मी आनंद साध्या गोष्टी जीवन पण मी नेहमी तयार आहे, नवीन अनुभव आहे. मी नेहमी उत्सुक जागतिक त्यामुळे मी जसे लोक पूर्ण करण्यासाठी इतर देशांतून आणि नवीन गोष्टी जाणून घ्या. मी जसे मित्र वेळ खर्च, जात मैफिली, चालणे, प्रवास, पोहणे. मी एकनिष्ठ कॅथोलिक मजबूत कौटुंबिक मूल्ये शोधत सुशिक्षित चीनी स्त्री कुटुंब देणारं आहे. मी अर्पण आपण निष्ठा, निविदा वर्तन, स्थिरता, विश्वास, आदर. इतर सामग्री आपण शोधू होईल करून स्वत: ला. मेक्सिकन चांगला माणूस, सेमी उंची शोधत, प्रथम एक महान मित्र आत्मविश्वास आणि नंतर आम्ही शोध घेऊ शकता, एक नवीन मार्ग प्राप्त करण्यासाठी आमच्या मध्ये मैत्री एक उत्तम संबंध. मी हार्ड कार्यकर्ता आहे आणि मी नाही शोधत मुली की समान संदेश पाठवण्यासाठी सर्व मनुष्य या साइट आहे. ओके. जाऊ आपण. सोपे जात, विनोद अर्थ, जबाबदार, शोधत एक महान स्त्री शेअर करण्यासाठी राहतात आणि एक चांगला वेळ एकत्र प्रेम सर्व प्रकारची खेळ हॅलो, हा एक माणूस आहे जो प्रयत्नशील का हे पाहण्यासाठी अनेक नोंदणीकृत लोक आहेत म्हणून. आणि अर्थातच. मला वाटते चांगले आहे संपर्कात मिळवा आणि संवाद साधण्यासाठी. हॅलो. माझे नाव आहे आणि मी पासून मेक्सिको. मी एक छायाचित्रकार आणि माझे काम करा मला खूप आनंद झाला. मी शाकाहारी आहे, मी तिरस्कार करतो. मी जसे अमेरिकन दक्षिण कविता (मारिओ, जुआन, ते.) मी प्रामाणिक आणि मी नाही ‘फॅशन’ माणूस आहे. मी एक सोपे माणूस जात मी जसे बैठक लोक मी जसे पोहणे बाहेर फाशी मी जसे फुटबॉल पाहणे मी एक फार उत्सुक माणूस मी एक सोपे माणूस जात मी जसे बैठक लोक मी जसे पोहणे बाहेर फाशी मी जसे फुटबॉल पाहणे मी एक फार उत्सुक माणूस देखणा, नम्र, काळजी आणि आदर माणुसकीच्या आहे. सुशिक्षित, जसे वाचन कादंबर्या, चित्रपट पाहणे. प्रवास असल्याने, सर्जनशील. मी एक मनोरंजक तरुण माणूस, क्रीडा प्रियकर आणि चित्रपट प्रियकर आहे, खेळला फुटबॉल, सॉकर, बेसबॉल मी भेटायचे आहे कोणीतरी मनोरंजक शेअर करण्यासाठी माझ्या सर्व बाबी\nमध्ये पूर्ण मेक्सिको शहर साठी एकल महिला आणि पुरुष →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2019-01-19T10:48:29Z", "digest": "sha1:SKROO4N3AT6WICZPD3KLULPUBDEKHSEU", "length": 9004, "nlines": 291, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २०११ - विकिपीडिया", "raw_content": "\n(२०११ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे\nवर्षे: २००८ - २००९ - २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स. २०११ (MMXI) हे शनिवाराने सुरू होणारे वर्ष आहे.\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल 2: भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला\nमार्च ४ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.\nमे २ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.\nसप्टेंबर २ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.\nसप्टेंबर १४ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.\nसप्टेंबर २२ - मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.\nऑक्टोबर १० - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.\nऑक्टोबर ३० - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.\nनोव्हेंबर २९ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.\nडिसेंबर २५ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.\nडिसेंबर २६ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.\nडिसेंबर ३१ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार.\nइ.स.च्या २०१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१५ रोजी ११:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/fatima-sana-shaikh-esakal-news-51351", "date_download": "2019-01-19T11:15:37Z", "digest": "sha1:7F2PHKANIAYKU6P5JCFGJ5REPDPRTDNN", "length": 12198, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fatima Sana Shaikh esakal news प्रियांकानंतर ट्रोलिंगसाठी नंबर 'दंगल' फेम फातिमा साना शेखचा | eSakal", "raw_content": "\nप्रियांकानंतर ट्रोलिंगसाठी नंबर 'दंगल' फेम फातिमा साना शेखचा\nगुरुवार, 8 जून 2017\nइंटरनेटचे अस्त्र हाती आल्यानंतर त्याचा फायदा तर झालाच. पण काही तोटेही लोकांना सहन करावे लागत आहेत. यात सगळ्यात साॅफ्ट टारगेट बनले आहे बाॅलिवूड. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भेटलेल्या प्रियांकाच्या पेहेरावावरून नेटकर्यानी तिच्यावर टिकेची झोड उठवली होती. आता अशा लोकांचे लक्ष दंगल गर्ल फातिमा साना शेखवर गेले आहे.\nमुंबई : इंटरनेटचे अस्त्र हाती आल्यानंतर त्याचा फायदा तर झालाच. पण काही तोटेही लोकांना सहन करावे लागत आहेत. यात सगळ्यात साॅफ्ट टारगेट बनले आहे बाॅलिवूड. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भेटलेल्या प्रियांकाच्या पेहेरावावरून नेटकर्यानी तिच्यावर टिकेची झोड उठवली होती. आता अशा लोकांचे लक्ष दंगल गर्ल फातिमा साना शेखवर गेले आहे.\nफातिमा सध्या परदेशात असून तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. यात ती समुद्रकिनारी स्वीमसूटसारखा दिसणारा ड्रेस घालून बसली आहे. हा फोटो तिने अपलोड केल्यानंतर काही वेळातच तिच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. या कमेंट्स विशिष्ट समाजातील लोकांच्या असून सध्या सुरू असलेल्या रमझानचा संदर्भ येथे देण्यात आला आहे. यावर फातिमा फार काही रिअॅक्ट झालेली नाही. पण हा सगळा ताप विनाकारण असल्याचेही काहींनी या कमेंट्सवर सांगितले आहे. फातिमाने घातलेल्या ड्रेसमध्ये काहीही आक्षेपार्ह नसून ती व्यक्तिगत ट्रीपवर असून काय घालावे वा नाही हा तिचा प्रश्न असल्याचे मतही अनेकांनी नोंदवले आहे.\nमोदी झाले रणगाड्यावर स्वार, व्हिडिओ पाहिला\nसुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणगाड्यावर स्वार झालेल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा असून, ऐन निवडणुकीपूर्वी मोदी तोफेवर स्वार झाल्याचे बोलले...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\n'मोदी म्हणतात, म्हणून मी तुला छळतोय\nमुंबई : आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या निर्णयानंतर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\n���निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pareshprabhu.blogspot.com/", "date_download": "2019-01-19T10:06:57Z", "digest": "sha1:YLQ4KUSBN7A24XAW2UJPZ47ZPSG2EG5B", "length": 86593, "nlines": 51, "source_domain": "pareshprabhu.blogspot.com", "title": "प्रभुत्व", "raw_content": "\nकें द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आपल्या पोतडीतून नवरत्ने बाहेर काढली आणि आपला यंदाचा अर्थसंकल्प त्या नऊ गोष्टींवर केंद्रित असल्याचे संकेत दिले. ‘हेे सुटाबुटातल्यांचे सरकार आहे’ ही बोचरी टीका आजवर सोसावी लागलेल्या मोदी सरकारचा यंदाचा हा अर्थसंकल्प शेती, तसेच ग्रामीण आणि सामाजिक क्षेत्राला जाणीवपूर्वक प्राधान्य देत असल्याचे दिसते. एकीकडे हे करीत असताना दुसरीकडे अर्थातच साधनसुविधा निर्मिती, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा, कर सुधारणा याद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची कसरतही अर्थमंत्र्यांना करावी लागली आहे. या दोहोंचे संतुलन साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतो. शेती क्षेत्राची चाललेली पीछेहाट लक्षात घेता, एकीकडे ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ चे ढोल पिटत असताना या देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण आणि कृषीकेंद्रित अर्थव्यवस्था आहे याचे भान ठेवून बळीराजाला प्रोत्साहनपर पाठबळाची आवश्यकता भासत होती. सन २०२० पर्यंत देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पातून केला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जलसिंचनासाठी भरीव तरतूद केली गेली आहे. नऊ लाख कोटी कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पीक विमा योजना, पशुधन संजीवनीसारख्या योजना आदींद्वारे शेती व तत्सम क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे पाऊल अर्थमंत्र्यांनी उचलले असले, तरी या निधीचा विनियोग कसा होतो, त्याद्वारे शेतीला कसे बळ मिळते यावर या संकल्पाचे यशापयश अवलंबून असेल. ग्रामीण विकासासाठीही यंदा भरीव तरतूद करण्यात आलेली दिसते. पंचायत व पालिकांना २.८७ लाख कोटींचे वाढीव अनुदान चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दिले जाणार आहे. तेथेही निधीचा विनियोग हाच कळीचा मुद्दा असेल. ग्रामीण विद्युतीकरणाच्या दिशेने प्रयत्न, ‘रूर-र्बन क्लस्टर्स’ उभारणीला चालना, एकूण ९७ हजार कोटी खर्चून रस्त्यांची उभारणी आदींचा फायदा ग्रामीण जनतेला मिळणार असला, तरी त्या आडून अनिर्बंध औद्योगिकीकरणाला आणि बेफाट शहरीकरणाला चालना तर मिळणार नाही ना ही भीतीही डोकावू लागली आहे. ग्रामीण विकास म्हणजे केवळ शहरीकरण नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक असेल. सामाजिक क्षेत्रासाठीची आरोग्य विमा योजना, जेनेरिक औषधालयांची उभारणी आदी घोषणा प्रशंसनीय आहेत, परंतु या आघाडीवर फार त्रोटक घोषणा दिसतात.महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी नऊशे कोटींचा जीवनावश्यक वस्तू दर निधी उभारला जाणार आहे. आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन नवा कायदा केला जाणार आहे. दिवाळखोरीत जाणार्‍या आर्थिक संस्थांसंदर्भात रिझर्व्ह बँक कायद्यात सुधारणा केली जाणार आहे, ही सगळी पावले अत्यावश्यक होती. शिक्षण क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची बात अर्थसंकल्पात करण्यात आली असली तरी त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली दिसत नाहीत. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केवळ कौशल्य विकासावर भर देणारे काही निर्णय दिसतात तेवढेच. साधनसुविधा क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्याची घोषणा गतवर्षी झाली होती, परंतु त्या आघाडीवर फारसे काही घडलेले नाही. त्यातील अडथळे लक्षात घेऊन साधनसुविधा क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काही निर्णय यंदा घेतले गेले आहेत. सार्वजनिक सुविधा विवाद सोडवणूक कायदा, पीपीपीसंदर्भात फेरवाटाघाटींसाठीची तसेच नव्या प्रकल्पांतील सरकारी गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आदींमुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यातील अडसर दूर होऊ शकतील. सरकारी अपव्यय टाळण्याच्या दिशेने अनेक उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. सरकारी खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सरकारी वस्तू व सेवा खरेदी कायदा, अनुदानांची गळती रोखण्यासाठी ‘आधार’चा वापर, खतांच्या अनुदानांचेही प्रायोगिक तत्त्वावर थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरण, सार्वजनिक वितरण योजनेतील दुकानांचे आधुनिकीकरण आदी जी पावले उचलली गेली आहेत, ती आवश्यक होती. आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणा���चे, करसुधारणांचे अभिवचन उद्योग जगताला मोदी सरकारने यापूर्वीच दिलेे आहे. त्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्येही बर्‍याच उपाययोजना केलेल्या दिसतात. येथे उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी कायद्यांच्या, क्लिष्ट कररचनेच्या, प्रशासकीय अडथळ्यांच्या जंजाळातून उद्योजकांची सुटका करण्यावर मोदी सरकारने भर दिलेला आहे. त्या दिशेने विविध निर्णय अर्थसंकल्पात दिसून येतात. विशेषतः करसुलभीकरणासंदर्भात न्या. ईश्वर समितीच्या शिफारशींनुसार अनेक पावले उचलली गेली आहेत. विविध मंत्रालयांनी वेळोवेळी लादलेल्या तेरा अधिभारांचे उच्चाटन, टीडीएस, टॅक्स क्रेडिट संदर्भातील सवलती आदी गोष्टी गरजेच्या होत्या. कंपनी कायद्यामध्ये उद्योजकाभिमुख फेरबदल करण्याचे सूतोवाचही अर्थमंत्र्यांनी केले आहे. विशेषतः करांसंदर्भातील विवादांच्या सोडवणुकीसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले अर्थमंत्र्यांनी उचलली आहेत. करविषयक तीन लाख प्रकरणे अपिलामध्ये पडून आहेत. अशा प्रलंबित प्रकरणांच्या सोडवणुकीसाठी जी डिस्प्यूट रिझॉल्युशन स्कीम (डीआरएस) अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे, त्यातून करविषयक विवादांच्या कालबद्ध सोडवणुकीचा मार्ग खुला होऊ शकेल. काळ्या पैशाचा विषय हा काही काळापूर्वी ऐरणीवर होता. काळ्या पैशासंदर्भात काही कठोर उपाययोजना अर्थमंत्र्यांकडून अपेक्षित होत्या. यंदा करबुडव्यांना अघोषित उत्पन्न ४५ टक्के कर भरणा करून घोषित करण्याची सवलत काही काळापुरती देण्यात आलेली आहे. मात्र, करबुडव्यांवर थेट कारवाई न करता अशा प्रकारची सवलत देण्याचे कारण काय हे गुलदस्त्यात आहे. सर्वसामान्य करदात्यांना गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात वाढीव वजावट देण्यात आली होती आणि उद्योजकांसाठी कॉर्पोरेट करामध्येही कपात करण्यात आली होती. अशा विशेष उल्लेखनीय करसवलती यंदा नसल्या, तरीही पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी करसवलतीची मर्यादा तीन हजारांनी वाढवण्यात आली आहे आणि घरभाड्यासाठीची सवलतही सध्याच्या वार्षिक २४ हजारांवरून साठ हजारांवर नेण्यात आली आहे. छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठीही काही सवलती दिसतात. गृहबांधणी क्षेत्रासाठी, विशेषतः परवडणार्‍या घरांसाठी काही पावले सरकारने उचलली आहेत. पहिल्या घराच्या खरेदीवरही सवलत मिळणार आहे. परंतु सर्वसा��ान्य करदात्यांना फार मोठा दिलासा देणारे असे काही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. अनेक क्षेत्रांना तर अर्थमंत्र्यांनी स्पर्शही केलेला दिसला नाही. एकूण आपल्या मर्यादित आवाक्यात अर्थव्यवस्थेची प्राधान्ये निश्‍चित करून तेवढ्यापुरते लक्ष केंद्रित करणारा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केलेला दिसतो. सरकार करू पाहात असलेल्या आर्थिक, प्रशासकीय, करविषयक सुधारणांचे जे सूतोवाच यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, त्यातून आगामी काळातील ‘अच्छे दिन’ ची रुजवण होईल अशी आशा करूया.\nगोव्याचे जामात सुरेश प्रभू यांनी काल संसदेत मांडलेला आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प हा गतवर्षीच्या संकल्पांचीच पुढची पायरी आहे. गेल्या वर्षी त्यांनी जो लांब पल्ल्याचा अर्थसंकल्प मांडला होता, त्यामध्ये भारतीय रेल्वेचा पाच वर्षांत कायापालट करण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने चार उद्दिष्ट्ये आणि अकरा लक्ष्ये त्यांनी समोर ठेवली होती. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना गतवर्षी केलेल्या घोषणांपैकी १३९ बाबींवर कोणती कार्यवाही झाली याचा लेखाजोखा प्रभूंनी दिलेला आहे हे उल्लेखनीय आहे. घोषणा करायच्या आणि विसरून जायच्या या परंपरेला छेद देणारे त्यांचे हे पाऊल आहे. ग्राहकांच्या प्रवासानुभवाची गुणवत्ता सुधारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प गतवर्षी प्रभूंनी जाहीर केला होता. अर्थातच, प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता या आघाड्यांवर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी ज्या विविधांगी उपाययोजना करायच्या, त्याच्यासाठी प्रचंड निधी लागतो. हा निधी उभा करणे हे रेल्वेमंत्र्यांपुढील मोठे आव्हान असते. रेल्वेच्या महसुलात यंदा ३.७७ टक्के घट झाली. परंतु यापुढे ‘नवअर्जन’, ‘नवमानक’ आणि ‘नवसंरचना’ या त्रिसूत्रीद्वारे रेल्वेचे आर्थिक गणित सांभाळण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. रेल्वेला मिळणारा जवळजवळ ६८ टक्के महसूल हा मालवाहतुकीतून आणि फक्त २६ टक्के हा प्रवासी वाहतुकीतून मिळत असतो. पण प्रवासी किंवा मालवाहतूक भाडेवाढीऐवजी मालवाहतुकीचे प्रमाण कसे वाढेल व त्याद्वारे रेल्वेला अतिरिक्त महसूल कसा प्राप्त होईल यावर त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला दिसतो. त्यासाठी वेळापत्रकानुसार निघण��र्‍या कंटेनर, पार्सल व विशेष वस्तूंसाठीच्या मालगाड्या सुरू करणे, कंटेनर सुविधा सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठी पुरवणे, रोल ऑन, रोल ऑफ सारख्या सुविधा देणे, स्थानकांवरील गोदाम सुविधांत वाढ करणे, बड्या माल वाहतूकदारांसाठी खास व्यवस्थापक नेमणे आदीं उपाययोजनांद्वारे मालवाहतूक हा जो रेल्वेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे, तो अधिक बळकट करण्यावर प्रभूंनी भर दिला आहे. तीन स्वतंत्र ‘फ्रेट कॉरिडॉर’ही उभारले जाणार आहेत. शिवाय स्थानकांचा पुनर्विकास, रूळांशेजारच्या जमिनींचा वापर, जाहिराती आदींद्वारे ज्याला ‘नॉन टॅरिफ रेव्हेन्यू’ म्हणतात अशा प्रकारच्या तिकिटेतर महसुलातही वाढ व्हावी असा प्रयत्न केला जाणार आहे. गतवर्षीच्या चौपट महसूल यंदा त्याद्वारे अपेक्षिला गेला आहे. याशिवाय राज्य सरकारांशी संयुक्त प्रकल्प, खासगी क्षेत्राशी भागिदारी, एलआयसीसारख्या आर्थिक संस्थेकडून सवलतीच्या दरात निधी असे निधिसंकलनाचे अपारंपरिक स्त्रोत त्यांनी हाताळलेले दिसतात. गतवर्षी त्यांनी या विषयी सूतोवाच केले होते. त्यासंदर्भात झालेल्या करार-मदारांची माहितीही प्रभूंनी यंदाच्या अर्थसंकल्पात न विसरता दिलेली आहे. गेल्या वर्षभरात केलेली ८७२० कोटींची बचत महसुल प्राप्तीतील तूट भरून काढण्यास त्यांना यंदा साह्यभूत ठरल्याचे दिसते. एलआयसी दीड लाख कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत करणार आहे. एकीकडे अशी निधी उभारणी करीत असताना दुसर्‍या बाजूने रेल्वेप्रवासाची गुणवत्ता वाढवण्यासाठी यंदा गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या दुप्पट भांडवली गुंतवणूक करण्याची ग्वाहीही प्रभूंनी दिली आहे. रेल्वे जेव्हा एका रुपयाची गुंतवणूक करते, तेव्हा अर्थव्यवस्थेत त्याचा पाच रुपयांचा परतावा मिळत असतो हे त्यांचे म्हणणे खरे आहे. म्हणूनच तर भारतीय रेल्वे हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. रेल्वेच्या योजना रखडू नयेत यासाठी रेल्वे बोर्डापाशी एकवटलेल्या अधिकारांचे विकेंद्रीकरणाचा संकल्प प्रभूंनी गतवर्षी सोडला होता. विभागीय पातळीवर अधिकार - बहाली केली गेल्याने ज्या प्रकल्पांना मंजुरी मिळायला दोन दोन वर्षे लागायची, ते सहा - सात महिन्यांमध्ये कार्यवाहीत येऊ शकले ही या विकेंद्रीकरणाची मोठी उपलब्धी आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या प्रयत्नांनी वेग धरल्याचे दिसते आहे. सोळाशे किलोमीटर रेलमार्गाचे विक्रमी विद्युतीकरण झाले आहे. दिवसाला सात किलोमीटर वेगाने ब्रॉडगेज रूळ टाकण्याचे काम झाले आहे.\nहे प्रमाण येत्या वर्षांत आणखी वाढणार आहे. आसाम, त्रिपुराप्रमाणे मिझोराम, मणिपूरही ब्रॉडगेज नकाशावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काश्मीर तर रेल्वेच्या नकाशावर आलेच आहे. आधीच्या सहा वर्षांत तेरा हजार कोटींच्या कामाची कंत्राटे दिली गेली होती. नोव्हेंबर २०१४ ते आजवर २४ हजार कोटींच्या कामाची कंत्राटे दिली गेली आहेत. आजवरचा प्रत्येक रेलमंत्री स्वतःच्या प्रदेशापुरता विचार करायचा. परंतु प्रभू यांनी कोठेही महाराष्ट्राला झुकते माप दिलेले दिसत नाही. मात्र, कोकण रेल्वेसंदर्भात काही सूतोवाच या अर्थसंकल्पात झाले असते, तर ते सुखद ठरले असते. नाही म्हणायला आपल्या वास्को स्थानकाचा अंतर्भाव सौंदर्यीकरणासाठी आणि ‘आस्था’ सर्कीटमध्ये केला गेला आहे आणि कोकणाला घाटमाथ्याशी जोडणार्‍या वैभववाडी - कोल्हापूर रेलमार्गाची घोषणा झाली आहे, त्यावर आपल्याला समाधान मानावे लागेल. अर्थात, नव्या रेलगाड्यांचा तपशील गतवर्षीप्रमाणे यंदाही नंतर स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल असे दिसते. मात्र, एकूण ग्राहकसेवेवर यंदाच्याही रेल्वे अर्थसंकल्पामध्ये लक्ष केंद्रित केले गेलेले दिसते. मुख्यतः प्रवाशांच्या सूचना, तक्रारी, समस्या ऐकून घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न प्रभूंनी केले आहेत, ते निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. गतवर्षी रेल्वेतून प्रवास करणार्‍या एका महिलेने आपल्या बाळाला रेल्वेत दूध न मिळाल्याने किती त्रास सहन करावा लागला हे रेल्वेमंत्र्यांना कळविले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळांसह प्रवास करणार्‍या मातांसाठी ‘जननी सेवा’ योजना दिसते आहे. म्हणजेच प्रवाशांशी संवाद प्रस्थापित झाल्यास रेल्वेसेवा कशी अधिकाधिक लोकाभिमुख होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. रेल्वेच्या आयव्हीआरएस सेवेवर रोज एक लाख कॉल येत असतात हीच या सुरू झालेल्या संवादाची पोचपावती आहे. याचे प्रतिबिंब ग्राहक सेवांमध्ये पडले पाहिजे. रेल्वेचे तिकीट आरक्षण अद्यापही भ्रष्टाचाराच्या वेटोळ्यात सापडलेले आहे. त्यासंदर्भात अनेक बदल केले गेले असले, तरीही भ्रष्टाचार्‍यांकडून नवनव्या क्लृप्त्या लढवल्या ज��त असतात. त्यावर मात करण्याचे आव्हान प्रभूंनी स्वीकारायला हवे. मिनटाला दोन हजार ऐवजी मिनटाला सात हजार ई - तिकिटांचे सध्या आरक्षण होते आणि एका वेळी पूर्वीच्या चाळीस हजारांऐवजी एक लाख वीस हजार युजर्स रेल्वेच्या ई - आरक्षण पोर्टलला भेट देऊ शकतात हे खरे असले, तरीही तिकीट खरेदी व्यवहाराशी साटेलोटे असलेल्या दलालांचा आणि भामट्यांचा विळखा अजूनही कायम असल्याचे दिसते. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी मागणीनुसार खास रेलगाडी सोडण्याचा जो विचार अर्थसंकल्पात बोलून दाखवण्यात आला आहे तो प्रत्यक्षात आला तर प्रवाशांना लाभदायक ठरेल. अनारक्षित प्रवाशांसाठी अंत्योदय व दीनदयाळू आणि आरक्षित प्रवाशांसाठी वातानुकूलित हमसफर, ताशी १३० पेक्षा अधिक वेगाने धावणारी तेजस आणि डबल डेकर म्हणजे ‘उदय’ अशा विविध प्रकारच्या रेलगाड्या सुरू करण्याचे आश्वासनही प्रभूंनी दिले आहे. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या उपक्रमांशी आपल्या अर्थसंकल्पाची सांगड प्रभू यांनी घालणे अपरिहार्यच होते. त्यातही रेल्वेच्या स्वच्छतेसंदर्भात त्यांनी गेल्या दोन वर्षांत उचललेल्या पावलांचे कौतुक करावेच लागेल. एसएमएसद्वारे ‘क्लीन माय कोच’ सुविधा, जैव स्वच्छतालये, विकलांग आणि महिला, मुलांसाठी सोईस्कर स्वच्छतालये, आयआरसीटीसीच्या खानपान सेवांचा विस्तार, कोकण रेल्वेतील ‘सारथी’ सेवेच्या धर्तीवरील रेलमित्र सेवा, आधुनिक काळाशी सुसंगत असे ‘स्मार्ट’ कोचेस आदींमुळे रेल्वेप्रवास सुखद बनेल अशी आशा आहे. रेल्वेतील सुविधांबाबत अधिकार्‍यांस जबाबदार धरणे, स्थानकांवर गाड्यांची अद्ययावत माहिती उपलब्ध करणे आदी संकल्प उत्तम ग्राहकसेवेला पूरक ठरू शकतील. सन २०२० पर्यंत सर्व प्रवाशांना आरक्षित जागा उपलब्ध करणे, वेळेत मालगाड्या सोडणे, रेल्वे प्रवास पूर्णतः सुरक्षित बनविणे, गाड्या वक्तशीर धावणे, रेलगाड्यांची गती वाढणे या ज्या रेलप्रवाशांच्या आकांक्षा आहेत, त्यांच्याप्रती वचनबद्धतेची ग्वाही प्रभूंनी दिली आहे. अर्थात, हे सारे करणे अतिशय आव्हानात्मक आहे. भारतीय रेल्वेसारख्या अजस्त्र यंत्रणेची चाके एका तालात, एका सुरात फिरवणे हे सोपे खचितच नाही. परंतु योग्य कार्यक्षम नेतृत्व लाभले तर चमत्कार घडू शकतात हेही खोटे नाही. त्यामुळे एका विशिष्ट ध्येयाकांक���षेने वाटचाल करणार्‍या या प्रामाणिक नेत्याकडून भारतीय रेल्वेचा कायापालट घडेल अशी आशा करूया. प्रभूंच्या कामगिरीवर मोदी नाराज असल्याच्या बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या. त्यापासून योग्य तो धडा त्यांनी नक्कीच घेतला असेल.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल संध्याकाळी लोकसभेत जेएनयू वादावरील चर्चेला उत्तर देताना केलेले भाषण हे त्यांचे आजवरच्या सांसदीय कारकिर्दीतील सर्वोत्तम भाषण होते. विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालण्यासाठी त्यांनी या संधीचा पुरेपूर वापर केला. आधीच सभात्याग केलेला असल्याने त्यांच्या भाषणात अडथळा आणायला कॉंग्रेसजन वा डावे सभागृहात नव्हते. त्यामुळे आपल्या वक्तृत्वाची चौफेर फटकेबाजी करीत इराणी यांनी सरकारपक्षाचा किल्ला लढवला. नुसता लढवलाच नव्हे, तर सरही केला. जेएनयू प्रकरणाचे राजकारण करू पाहणार्‍या विरोधकांना एवढी जबर चपराक त्यांनी आपल्या भाषणातून दिली आहे की विरोधकांच्या हातचे बहुतेक मुद्दे एव्हाना पुरते निकामी झाले असतील. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेचा देशविरोधी घोषणाबाजीबद्दलचा अहवाल, विद्यापीठाने केलेली संबंधित विद्यार्थ्यांच्या निलंबनाची शिफारस आदी कागदपत्रे फडकावत भरभक्कम पुराव्यांनिशी त्यांनी आपली बाजू तर मांडलीच, परंतु डाव्या विचारसरणीच्या आडून पेरल्या जाणार्‍या हलाहलाचेही काही मासले आपल्या भाषणात दिले. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आव आणणार्‍यांना आता जेएनयू प्रकरणातील स्वतःच्या भूमिका पुन्हा तपासाव्या लागतील. इराणी यांनी रोहित वेमुला प्रकरणापासून जेएनयू प्रकरणापर्यंत वादांशी संबंधित असलेले सर्वजण कॉंग्रेस सरकारच्याच काळात नियुक्त झालेले होते हे त्यांनी वारंवार नमूद केले आणि कॉंग्रेसच्या भात्यातील तीर निकामी होत गेले. भाषणादरम्यान त्या भावूक झाल्या. रोहित वेमुला प्रकरणाचे कसे राजकारण झाले तेही त्यांनी दाखवून दिले. संसदेतील या संस्मरणीय भाषणाने या दोन्ही प्रकरणांत सत्ताधारी भाजपला घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत. दुसरीकडे, अमित शहा यांनीही राहुल गांधी यांना आपण देशद्रोही घोषणाबाजींना पाठिंबा देता का असा थेट सवाल केलेला आहे. म्हणजेच देशभक्ती आणि देशद्रोहाचा जो वाद सध्या उफाळ��ा आहे, त्यात बचावात्मकता न स्वीकारता अत्यंत आक्रमकपणे सत्ताधारी भाजपा जनमत स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नरत असल्याचे दिसते आहे. विरोधकांच्या टीकेने खच्ची न होता या टीकेचेच रूपांतर जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपने खुबीने केले आहे. त्यामुळे विरोधक हे विषय जेवढे तापवतील, तेवढा सत्ताधारी भाजपला त्यात राजकीयदृष्ट्या फायदाच आहे. वास्तविक, अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ च्या वायद्यांचे काय झाले त्याचा हिशेब मागण्याची संधी विरोधकांना होती. जनतेच्या आशा - आकांक्षांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने त्या आघाडीवर विरोधकांना सत्ताधार्‍यांना घेरता आले असते. परंतु त्याऐवजी असे भावनिक विषय ऐरणीवर आणून विरोधकांनी आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेतली आहे. हे वाद भाजपाच्याच पथ्थ्यावर पडले आहेत. ‘अच्छे दिन’ संदर्भात केलेल्या वायद्यांच्या पूर्ततेत अद्याप आलेले अपयश, केवळ कागदावर राहिलेल्या मोठमोठ्या योजना आणि घोषणा, काही केंद्रीय मंत्र्यांची निष्क्रियता असे सगळे विषय आपोआप पिछाडीवर गेले आहेत आणि विरोधकांनी जे विषय समोर आणले ते विरोधकांवरच उलटवीत भाजपाने आक्रमक प्रत्युत्तराद्वारे विरोधकांना ते अफझल गुरूचा उदोउदो करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांची साथ करीत आहेत असे चित्र लीलया निर्माण केले आहे. जेएनयू प्रकरणात अतिउत्साह दाखविणारे राहुल गांधी स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकले. त्यांच्या नेतृत्वाच्या परिपक्वतेविषयी देशाला अद्यापही साशंकता आहे आणि भले सर्वेक्षणांतून त्याविषयी भलता विश्वास व्यक्त केला जात असला, तरी ज्या प्रकारे कॉंग्रेसचे मुद्दे सत्ताधारी भाजपाने त्यांच्यावरच उलटवले, ते पाहिल्यास, राहुल यांना अजून बरेच काही शिकायचे आहे हे मात्र स्पष्ट होते. विरोधकांची सभात्यागाची कालची चुकलेली रणनीती स्मृती इराणींच्या पथ्थ्यावर पडली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवीत त्यांनी समस्त दूरचित्रवाणी वाहिन्यांचा ‘प्राईम टाइम’ काबीज केला. त्यामुळे विरोधकांची कालची रणनीती कशी फसली त्याचा हिशेब राहुल यांनी जरूर मांडावा. आज रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. येत्या सोमवारी अर्थसंकल्प मांडला जाईल. सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा विरोधक सरकार���ाशी मागणार आहेत की नाही की रोहित वेमुला किंवा जेएनयू प्रकरणासारख्या भावनिक मुद्द्यांवर वितंडवाद घालीत भाजपालाच अप्रत्यक्ष लाभ मिळवून देणार आहेत\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त घोषणाबाजीच्या घटनेने पेटवलेले रण अजूनही शमलेले दिसत नाही. सरकारने व पोलिसांनी हा विषय योग्य प्रकारे हाताळला नाही हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे हा वणवा कुठल्या कुठे भरकटत गेला आणि विद्यापीठांमधून देशविरोधी घोषणाबाजीद्वारे फुटिरतेला चिथावणी देणार्‍यांची कारस्थाने पडद्याआडच राहिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मिषाने उघडउघड भारतविरोधी घोषणा देणार्‍या टोळक्याला अकारण सहानुभूतीही प्राप्त झाली. वास्तविक, जेएनयू प्रकरणात देशद्रोही घोषणाबाजी करणारा ओमर खालिद आणि त्याचे मूठभर साथीदार यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी होती, परंतु या निमित्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विद्यार्थी चळवळीला शह देण्याची संंधी सरकारने साधली आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमारलाच तुरुंगात डांबले. त्यानंतर जे काही घडले, त्यातून मूळ विषय बाजूलाच राहिला आणि वेगळ्याच राजकारणाला रंग चढला. सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या मूठभर तरूणांची जेएनयूच्या अधिकृत विद्यार्थी संघटनेशी सरमिसळ केली ही घोडचूक होती. विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार हा त्या घोषणाबाजीच्या वेळी केवळ उपस्थित होता याचा अर्थ तो दोषी ठरू शकत नाही. तसे शे - दोनशे विद्यार्थी तेथे गोळा झाले होते. त्याने प्रत्यक्षात देशविरोधी घोषणा दिल्याचे कोणत्याही व्हिडिओत दिसत नाही. त्यामुळे त्याला या प्रकरणात अडकवण्यामागे जेएनयूमधील विद्यार्थी संघटनांमधील राजकारण कारणीभूत ठरले आहे असे दिसते. त्यामुळे झाले काय की, कन्हैय्याकुमारच्या प्रकरणाला पुढे करून देशविरोधी घोषणाबाजीच्या मूळ विषयाला बगल देण्याचा काहींचा डाव मात्र यथास्थित साध्य झाला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची, राजकारण्यांची, डाव्या विचारवंतांची सहानुभूती कन्हैय्याकुमारला प्राप्त झाली. त्यात स्वतःकडे देशभक्तीचा ठेका घेऊन वकिलांनी भर न्यायालयात एकदा नव्हे, दोनदा कन्हैय्याकुमारला मारहाण करणे, पोलिसांना त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे सादर करता न येणे यातून या विरोधाला आणखी धार चढली. याचा फायदा देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या टोळक्याला मिळाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बुरख्याखाली कोणालाही त्यांच्या भारतविरोधी प्रचाराला झाकता येणार नाही. तसे करणार्‍यांनी आधी ‘भारतकी बरबादी तक जंग करेंगे’, ‘हर घरसे अफझल निकलेगा’, ‘कश्मीर मांगे आझादी’ या घोषणांचा अर्थ सांगावा. या घोषणाबाजीचा सूत्रधार ओमर खालीद हा काश्मिरी नाही, परंतु त्याचे काश्मीरसंबंधीचे विचार पाहिले तर फुटिरतावादी आणि त्याच्या विचारांत तसूभरही अंतर दिसत नाही. काश्मीरमध्ये भारताकडून दडपशाही सुरू आहे आणि भारताने तो भाग बेकायदेशीररीत्या बळकावलेला आहे, असे विचार त्याने जाहीरपणे मांडले आहेत. याला देशद्रोह म्हणायचे नाही तर काय म्हणायचे बरे तो डेमोक्रेटिक स्टुडंट्‌स युनियनशी संबंधित होता आणि ही विद्यार्थी संघटना सरळसरळ माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी म्हणजे नक्षलवाद्यांशी नाते सांगणारी आहे. त्यामुळे ओमर खालिदने जे काही जेएनयूमध्ये घडवून आणले, ते योगायोगाने घडलेले नाही, तर त्यामागे एक व्यवस्थित रचलेले षड्‌यंत्र आहे अशी शंका येते. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्येही अशाच प्रकारे देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. तेथे तेव्हा याकूब मेमनचा उदोउदो झाला होता. कोलकत्याच्या जाधवपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला तेव्हा त्यात ‘नागालँड मांगे आझादी, मणिपूर मांगे आझादी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. हे विद्यापीठांमधून अराजक पसरवण्याचे षड्‌यंत्र तर नाही ना तो डेमोक्रेटिक स्टुडंट्‌स युनियनशी संबंधित होता आणि ही विद्यार्थी संघटना सरळसरळ माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी म्हणजे नक्षलवाद्यांशी नाते सांगणारी आहे. त्यामुळे ओमर खालिदने जे काही जेएनयूमध्ये घडवून आणले, ते योगायोगाने घडलेले नाही, तर त्यामागे एक व्यवस्थित रचलेले षड्‌यंत्र आहे अशी शंका येते. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्येही अशाच प्रकारे देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. तेथे तेव्हा याकूब मेमनचा उदोउदो झाला होता. कोलकत्याच्या जाधवपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला तेव्हा त्यात ‘नागालँड मांगे आझादी, मणिपूर मांगे आझादी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. हे विद्यापीठांमधून अराजक पसरवण्याचे षड्‌यंत्र तर नाही ना विद्यापीठे ही मुक्त विचाराची केंद्रे ब���ली पाहिजेत, तेथे खुलेपणाने विचार मांडता आले पाहिजेत वगैरे सगळे ठीक आहे, परंतु त्यालाही संविधानात्मक चौकट असायलाच हवी. कोणीही यावे आणि देशाविरुद्ध गरळ ओकावी आणि देशाने ते मुकाट सहन करावे असे जगात कोठेही घडत नाही. सरकारविरुद्ध बोलणे वेगळे आणि देशाविरुद्ध बोलणे वेगळे. या विषयामध्ये संबंधितांच्या बचावासाठी पुढे आलेली मंडळी दोन्हींची गल्लत करीत आहेत. सरकारविरुद्ध मुक्तपणे बोलणे हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यातून आपली लोकशाही जिवंत राहते. पण देशाविरुद्ध बोलणे, देशाचे तुकडे पाडण्याची भाषा करणे, घरोघरी दहशतवादी तयार होतील अशा धमक्या देणे हा गुन्हा नाही विद्यापीठे ही मुक्त विचाराची केंद्रे बनली पाहिजेत, तेथे खुलेपणाने विचार मांडता आले पाहिजेत वगैरे सगळे ठीक आहे, परंतु त्यालाही संविधानात्मक चौकट असायलाच हवी. कोणीही यावे आणि देशाविरुद्ध गरळ ओकावी आणि देशाने ते मुकाट सहन करावे असे जगात कोठेही घडत नाही. सरकारविरुद्ध बोलणे वेगळे आणि देशाविरुद्ध बोलणे वेगळे. या विषयामध्ये संबंधितांच्या बचावासाठी पुढे आलेली मंडळी दोन्हींची गल्लत करीत आहेत. सरकारविरुद्ध मुक्तपणे बोलणे हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यातून आपली लोकशाही जिवंत राहते. पण देशाविरुद्ध बोलणे, देशाचे तुकडे पाडण्याची भाषा करणे, घरोघरी दहशतवादी तयार होतील अशा धमक्या देणे हा गुन्हा नाही त्याची सजा त्यांना मिळू नये त्याची सजा त्यांना मिळू नये देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्‍या दहशतवाद्यांना त्यांचे कृत्यही ‘यूथफूल एरर’ म्हणून आपण माफ करायचे काय\nहरयाणातील जाटांनी स्वतःला ‘मागासवर्गीय’ ठरविले जावे यासाठी दांडगाई सुरू केली आहे. त्यांनी रस्ते रोखले, रेल्वे अडवल्या, स्थानक जाळले, मंत्र्यांची घरे जाळली. हिंसाचाराचा आधार घेत हरयाणा सरकारला कात्रीत पकडले. आरक्षणासाठी असा हिंसाचार होण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. विविध राज्यांमधून आरक्षणाची मागणी अचानक वर येत असते आणि मग सर्वसामान्य जनतेला वेठीला धरले जाते आणि सरकारने नाक मुठीत घेऊन शरणागती पत्करावी यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला जातो. गुजरातमधील हार्दिक पटेलचे आंदोलन तर ताजे आहेच, राजस्थानमधील गुज्जरांनी काही वर्षांपूर्वी हलकल्लोळ माजविला होता. हरयाणाचे जाट तर पुन्हा पुन्हा आपली मागणी पुढे ���रीत आले आहेत. राजकारण्यांनी लावलेली ही आरक्षणाची चटक काही केल्या सुटत नाही. जाटांसारखी पुढारलेली जातदेखील जेव्हा स्वतःला मागास म्हणावे यासाठी रस्त्यावर येते, तेव्हा आरक्षण अशा प्रकारे जातीच्या आधारावर अजूनही दिले जावे का हा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र, आपण आरक्षणाच्या विरोधात बोललो तर जातीयवादी ठरू या भीतीने भली भली मंडळी त्यावर स्पष्ट बोलायला कचरतात. समाजातील दुर्बल, मागास घटकांना मुख्य प्रवाहात इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी मदतीचा हात मिळायला हवा यात काही दुमत नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुस्थितीत असलेली मंडळीही जेव्हा केवळ जातीच्या आधारावर सवलती उपटतात, पात्रता नसताना शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश मिळवतात, सरकारी नोकर्‍या पटकावतात, तेव्हा उर्वरित समाजामध्ये साहजिकच अस्वस्थता निर्माण होत असते आणि समाजामध्ये कटुता फैलावत जाते. स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेता दुर्बल घटकांना वर आणण्यासाठी आरक्षणाची अत्यंत प्रकर्षाने निकड भासली यात वाद नाही, परंतु विशिष्ट कालमर्यादेपर्यंत ते असावे अशी त्यामागील कल्पना होती. परंतु एकदा सवलतींची चटक लागली की त्यांच्यावर पाणी सोडायची कोणाची तयारी नव्हती. त्यात राजकारण्यांना एकगठ्ठा मतांचे हे हुकमी तंत्र सापडले. मग काय, जो तो उठू लागला आणि आरक्षण मागू लागला. त्यातून पुन्हा आपण सामाजिक अन्यायाचीच बीजे रोवीत आहोत हे ठाऊक असूनही राजकारण्यांनी अशा असंतोषाच्या धुनी नेहमी पेटत्या ठेवल्या. राजकारण्यांना केवळ मतांमध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे एकगठ्ठा मते मिळवण्याचा हुकमी मार्ग म्हणून त्यांच्याकडून आजवर आरक्षणाचा वापर केला गेला. आजही देशभरामध्ये तेच चालले आहे. कोणताही राजकीय पक्ष याविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची हिंमत दाखवीत नाही. येथे जाटांच्या मागणीचा विचार केला तर असे दिसते की जर त्यांची मागणी सरकारने मान्य केली, तर सर्वोच्च न्यायालयाने एकूण आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली आहे, तिचे उल्लंघन होईल. परंतु जाटांच्या आंदोलनापुढे हतबल झालेल्या हरयाणा सरकारला त्यातूनही पळवाट काढण्याची धडपड करावीशी वाटू लागली आहे. कोणत्याही राज्याचे कायदे असले तरी ते केंद्रीय कायद्याशी सुसंगत असावे लागतात. तसे घटनात्मक बंधन राज्यांवर आहे. घटनेतील मूलभूत अधि���ारांचे हनन कोणत्याही गोष्टीमुळे होणार नाही ना हे पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे आरक्षणासारखा विषय त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक हाताळला गेला पाहिजे. परंतु जाटांची लोकसंख्या हरयाणात २९ टक्के आहे. म्हणजेच ती एक मोठी भक्कम मतपेढी आहे. गेल्या वेळी भाजपचे सरकार हरयाणात सत्तारूढ झाले, त्यात जाट समाजाने मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे काही केल्या त्यांना दुखवायची भाजपाची तयारी नाही. त्यामुळे कायद्यातून काही ना काही पळवाट काढून जाट समाजाला खूष ठेवायची धडपड सध्या चाललेली दिसते. पण आता एवढ्या वर्षांनंतरही आरक्षणाच्या कुबड्या कायम ठेवायच्या का याचा विचार कधी तरी स्वच्छ, पूर्वग्रहविरहित नजरेतून व्हायला हवा. या देशामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली कुटुंबे प्रत्येक जातीमध्ये आहेत. अगदी ब्राह्मणही त्याला अपवाद नाहीत. भिक्षुकाच्या मुलालाही कशा हालअपेष्टांना सामोरे जावे लागते हे समजून घ्यायचे असेल तर यशवंत पाठकांचे ‘अंगणातले आभाळ’ वाचावे. कमकुवत घटकांना आरक्षणाचा आधार मिळायला हवाच, परंतु त्यासाठी जातीचे, धर्माचे निकष न लावता आर्थिक निकष लावण्याची हिंमत आपण का दाखवू नये एकीकडे समानतवेर आधारित एकसंध समाज निर्माण करण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे भेदाभेदांना चालना द्यायची हा ढोंगीपणा अजून किती चालणार\nकॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजयसिंग यांनी आपल्या गोवा भेटीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला निशाणा करीत त्या पक्षाचे नेते स्वार्थी व सत्तालोलुप असल्याचा आरोप केला. एकीकडे मगो पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी असलेल्या आपल्या युतीबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत देत असताना दुसरीकडे सिंग यांनी त्या पक्षाशी संभाव्य हातमिळवणीची शक्यता स्वतःहून संपुष्टात आणण्यामागचे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे. वास्तविक सिंग यांना मगोला लक्ष्य करण्याचे काही कारण नव्हते. त्यापेक्षा त्यांचा भर स्वतःच्या ढेपाळलेल्या पक्षाच्या पुनर्उभारणीवर असता तर ते अधिक संयुक्तिक दिसले असते. परंतु सिंग यांनी अशा काही टेचात मगो आणि स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कोरडे ओढले की जणू काही हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसशी युती करण्यासाठी रांग लावूनच उभे आहेत कॉंग्रेसची राज्यातील विद्यमान दारूण स्थिती पाहता खरे तर अशा प्रकारच्या युती वा आघाडीचा विचार कॉंग्रेसनेच करायला हवा होता. परंतु दिग्विजयसिंग यांनी ‘एकला चलो रे’ चे संकेत देत पक्षाच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. अर्थात, कॉंग्रेसची एकूण नीती पाहता, आजची त्यांची ही भूमिका निवडणूक जवळ येताच कायम असेल असे नाही. शेवटी हे राजकारण आहे आणि त्याची समिकरणे सतत उलटीपालटी होत असतात. मगोवर उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचा आरोप जरी दिग्विजयसिंग करीत असले, तरी वास्तवित उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचे धोरण जवळजवळ सगळेच राजकीय पक्ष अवलंबित असतात. विचारधारा, भूमिका अलगद बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. कॉंग्रेसही त्याला अपवाद नाही. विविध राज्यांमध्ये युती आणि आघाड्यांबाबत वेळोवेळी पक्षाची बदलत गेलेली भूमिका याची साक्ष देईल. त्यामुळे सिंग यांनी मगोला हिणवण्यात काही अर्थ नाही. प्रश्न आहे तो कॉंग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवायला समर्थ आहे का कॉंग्रेसची राज्यातील विद्यमान दारूण स्थिती पाहता खरे तर अशा प्रकारच्या युती वा आघाडीचा विचार कॉंग्रेसनेच करायला हवा होता. परंतु दिग्विजयसिंग यांनी ‘एकला चलो रे’ चे संकेत देत पक्षाच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. अर्थात, कॉंग्रेसची एकूण नीती पाहता, आजची त्यांची ही भूमिका निवडणूक जवळ येताच कायम असेल असे नाही. शेवटी हे राजकारण आहे आणि त्याची समिकरणे सतत उलटीपालटी होत असतात. मगोवर उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचा आरोप जरी दिग्विजयसिंग करीत असले, तरी वास्तवित उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचे धोरण जवळजवळ सगळेच राजकीय पक्ष अवलंबित असतात. विचारधारा, भूमिका अलगद बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. कॉंग्रेसही त्याला अपवाद नाही. विविध राज्यांमध्ये युती आणि आघाड्यांबाबत वेळोवेळी पक्षाची बदलत गेलेली भूमिका याची साक्ष देईल. त्यामुळे सिंग यांनी मगोला हिणवण्यात काही अर्थ नाही. प्रश्न आहे तो कॉंग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवायला समर्थ आहे का ज्या पक्षाला पणजी महापालिकेची निवडणूक लढवायला सर्व प्रभागांमध्ये उमेदवार सापडू शकले नाहीत, पक्ष समित्यांवरील पदे भरायला उमेदवार मिळत नाहीत, त्यांनी स्वबळावर विधानसभेच्या सर्वच्या सर्व चाळीस जागा लढवण्याची भाषा करणे अतिआत्मविश्वास दाखवण्यासारखे आहे. राज्यातील राजकीय समिकरणे बदलू लागली आहेत. वास्तविक सरकारला अडचणीत आणणारे जे मुद्दे कॉंग्रेसने उचलायला हवे होते, ते गोवा फॉरवर्डसारखा नवा पक्ष प्रभावीपणे उचलू लागला आहे. अशा वेळी आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन त्यांच्या आंदोलनात सामील व्हा असे सांगण्याची पाळी दिग्विजयसिंहावर यावी ही परिस्थिती केविलवाणी आहे. राज्यातील भाजप सरकारविरूद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रणशिंग फुंकलेले आहे. भाजपचा ‘माज उतरवू’ अशी टोकाची भाषा संघ नेते करीत आहेत. अशा वेळी माध्यम प्रश्न, कॅसिनो, माडांसंबंधीची कायदा दुरूस्ती, कूळ - मुंडकारांसंबंधीची कायदा दुरूस्ती असे ज्वलंत विषय कॉंग्रेसला हाती घेऊन सरकारविरूद्ध रान पेटवता आले असते. परंतु कॉंग्रेस आमदारांची सरकारविरूद्ध ब्र काढण्याची हिंमत दिसत नाही. बाबूश मोन्सेर्रात तर उघडउघड पक्षाविरोधात उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ‘कारवाई’ केली. पण इतरांनी अंगिकारलेले सरकारप्रतीचे सौम्य धोरण दिसत असूनही त्याविरुद्ध कारवाई करण्याची पक्षाची हिंमत दिसत नाही. खुद्द प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांना हे पद डोईजड झालेले दिसते. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरुद्ध समस्त विरोधकांना एकत्र आणून संघटितपणे आव्हान उभे करण्याची संधी कॉंग्रेसला होती, परंतु दिग्विजयसिंग यांनी आपल्या वाचाळ स्वभावाने ती शक्यता आधीच घालवून टाकली आहे. त्यातून पक्षाचे काय भले होईल ते तेच जाणोत. वायफळ विधाने करण्याऐवजी त्यांनी आपली शक्ती पक्षसंघटना बळकट करण्यात खर्च केली, तरच गेल्या विधानसभा निवडणुकीत पुरत्या गलितगात्र झालेल्या पक्षाची पुनर्उभारणी शक्य आहे. मुळात पक्ष कार्यकत्यार्र्ंनी गमावलेला आत्मविश्वास त्यांना पुन्हा प्राप्त करून देण्यात नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. परंतु येथे तर नेत्यांनीच आपला आत्मविश्वास गमावलेला दिसतो आहे. वास्तविक, पणजी महापालिकेची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याचे चित्र निर्माण करून कॉंग्रेसला तेथे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपड करता आली असती. परंतु त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वासच पक्षात दिसला नाही. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठीचा आत्मविश्वास तरी पक्षाला गवसेल काय\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आक्षेपार्ह घोषण��बाजीच्या प्रकरणातून फुटीरतावादी शक्तींनी देशातील तरुणाईचा कशा प्रकारे गैरवापर चालवला आहे हे प्रखरपणे समोर आले. हैदराबाद विद्यापीठात याकूब मेमनच्या फाशीविरुद्ध झालेला कार्यक्रम, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफझल गुरूला ‘हुतात्मा’ ठरवत झालेला कार्यक्रम आणि परवा कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्याच आक्षेपार्ह घोषणांची पुनरावृत्ती करीत काढलेला मोर्चा या सर्वांमागे एकच ‘पॅटर्न’ दिसतो. ज्या विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घ्यायचे, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवायचे, तेथे देशविघातक विचारधारांना खतपाणी कसे घातले जाते, कोवळ्या विद्यार्थ्यांना कसे भडकावले जाते, त्यामागे काही पांढरपेशा प्राध्यापक मंडळींची फूस कशी असते याचे हे दर्शन विदारक आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोणी उठावे आणि काश्मीरच्या ‘आझादी’ ची, मणिपूर, नागालँडच्या ‘आझादी’ची मागणी करीत देशाला खिजवावे हे कसे काय सहन करायचे जनतेच्या पैशातून सरकार चालवीत असलेली विद्यापीठे जर नक्षलवादी, काश्मिरी फुटिरतावादी यांचे अड्डे बनणार असतील, तर ती विलक्षण चिंतेची बाब आहे. जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाचा सूत्रधार ओमर खालिद आणि त्याचे चेले हे सध्या येरवड्याची हवा खात असलेला नक्षलवादी नेता आणि दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या प्रभावाखाली होते असे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. ओमर आणि इतर साथीदार हे डेमोक्रेटिक स्टुडंटस् युनियन या संघटनेशी संबंधित आहेत आणि ही संघटना सीपीआय (माओवादी) ची म्हणजे सरळसरळ नक्षलवाद्यांच्या पक्षाची विद्यार्थी आघाडी आहे. काश्मीर व ईशान्य भारतातील फुटिरतावादी शक्ती आणि नक्षलवादी यांचे साटेलोटे काही नवे नाही. ईशान्येकडील दहशतवादी संघटनांनी नक्षलवाद्यांशी हातमिळवणी केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. मात्र, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संभावित भूमिकेच्या आड राहून देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या पांढरपेशांचे चेहरे मात्र सदैव पडद्याआडच राहत आले. जेएनयू प्रकरणातून या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. सरकारने या विषयात केलेली कारवाई अतिरेकी स्वरूपाची आहे आणि आविष्कार स्वातंत्र्यावरील तो घाला आहे असा बचाव करणारी बरीच राजकारणी आणि इतर मंडळी आता पुढ�� आलेली दिसतात. पण ‘भारतकी बरबादी तक जंग करेंगे’ किंवा ‘कितने अफझल मारोगे, हर घरसे अफझल निकलेगा’ यांचा अर्थ काय जनतेच्या पैशातून सरकार चालवीत असलेली विद्यापीठे जर नक्षलवादी, काश्मिरी फुटिरतावादी यांचे अड्डे बनणार असतील, तर ती विलक्षण चिंतेची बाब आहे. जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाचा सूत्रधार ओमर खालिद आणि त्याचे चेले हे सध्या येरवड्याची हवा खात असलेला नक्षलवादी नेता आणि दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या प्रभावाखाली होते असे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. ओमर आणि इतर साथीदार हे डेमोक्रेटिक स्टुडंटस् युनियन या संघटनेशी संबंधित आहेत आणि ही संघटना सीपीआय (माओवादी) ची म्हणजे सरळसरळ नक्षलवाद्यांच्या पक्षाची विद्यार्थी आघाडी आहे. काश्मीर व ईशान्य भारतातील फुटिरतावादी शक्ती आणि नक्षलवादी यांचे साटेलोटे काही नवे नाही. ईशान्येकडील दहशतवादी संघटनांनी नक्षलवाद्यांशी हातमिळवणी केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. मात्र, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संभावित भूमिकेच्या आड राहून देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या पांढरपेशांचे चेहरे मात्र सदैव पडद्याआडच राहत आले. जेएनयू प्रकरणातून या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. सरकारने या विषयात केलेली कारवाई अतिरेकी स्वरूपाची आहे आणि आविष्कार स्वातंत्र्यावरील तो घाला आहे असा बचाव करणारी बरीच राजकारणी आणि इतर मंडळी आता पुढे आलेली दिसतात. पण ‘भारतकी बरबादी तक जंग करेंगे’ किंवा ‘कितने अफझल मारोगे, हर घरसे अफझल निकलेगा’ यांचा अर्थ काय निव्वळ देशविरोधी घोषणाबाजी करणे हा देशद्रोह नव्हे असे कायदा सांगतो असा युक्तिवाद ही मंडळी सध्या करताना दिसतात. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यापूर्वीच्या निवाड्यांचा संदर्भ वेगळा आहे. सगळे काही एका मापाने मोजता येत नाही. देशाच्या विरोधात हिंसेला चिथावणी देणे हा देशद्रोह ठरतो आणि केवळ देशविरोधी घोषणाबाजी करणे हा देशद्रोह नव्हे, असे कायदा सांगत असेल तर कायदा बदला. पण या देशामध्ये कोणी देशाविरुद्ध काहीही केले तरी खपून जाते हा संदेश कदापि जाता कामा नये. जेएनयूमध्ये पोलीस नकोत, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये हे सगळे बरोबर आहे, पण ती वेळ कोणी आणली याचाही विचार व्हायला हवा. विघातक विचारध���रांना या विद्यापीठामध्ये एवढी वर्षे खतपाणी मिळत होते, तेव्हा ही साळसूद मंडळी कुठे होती निव्वळ देशविरोधी घोषणाबाजी करणे हा देशद्रोह नव्हे असे कायदा सांगतो असा युक्तिवाद ही मंडळी सध्या करताना दिसतात. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यापूर्वीच्या निवाड्यांचा संदर्भ वेगळा आहे. सगळे काही एका मापाने मोजता येत नाही. देशाच्या विरोधात हिंसेला चिथावणी देणे हा देशद्रोह ठरतो आणि केवळ देशविरोधी घोषणाबाजी करणे हा देशद्रोह नव्हे, असे कायदा सांगत असेल तर कायदा बदला. पण या देशामध्ये कोणी देशाविरुद्ध काहीही केले तरी खपून जाते हा संदेश कदापि जाता कामा नये. जेएनयूमध्ये पोलीस नकोत, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये हे सगळे बरोबर आहे, पण ती वेळ कोणी आणली याचाही विचार व्हायला हवा. विघातक विचारधारांना या विद्यापीठामध्ये एवढी वर्षे खतपाणी मिळत होते, तेव्हा ही साळसूद मंडळी कुठे होती सरकारने कन्हैय्या कुमारविरुद्ध केलेली कारवाई ही पूरक माहितीच्या पाठबळावर केलेली असेल अशी अपेक्षा आहे. तो प्रत्यक्षात घोषणाबाजीत सामील होता की त्यांना थोपवायला गेला होता याचाही निष्पक्ष तपास झाला पाहिजे आणि तो निर्दोष असेल तर त्याच्याविरुद्धचा देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतला पाहिजे. परंतु जे प्रत्यक्ष घोषणाबाजी करताना दिसत आहेत, त्यांना सध्या चोहोबाजूंनी राजकारण्यांनी आणि माध्यमांनी निर्माण केलेल्या दबावापोटी रान मोकळे मिळता कामा नये. आनंद शमार्र्ंना विद्यापीठात जी धक्काबुक्की झाली, न्यायालयात वकिलांनी कायदा हाती घेऊन जी धटिंगणशाही केली किंवा भाजपच्या आमदाराने विद्यार्थ्यांशी जी दांडगाई केली, ती मुळीच समर्थनीय नाही. परंतु त्याविरूद्ध रान पेटवून मुख्य विषयाला बगल देण्याचा जो चतुराईचा प्रयत्न सध्या चालला आहे तोही गैर आहे. विद्यापीठे ही विद्यादानाची केंद्रे बनावीत. ते राजकीय पक्षांना कार्यकर्ते पुरवणारे आणि देशविरोधी विचारधारांचे आश्रयस्थानही होता कामा नयेत. डावे असोत वा उजवे; देश आणि देशप्रेम हे सर्वोच्च आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा हे सगळे भेद त्यानंतर. विद्यापीठांमधून हे शिक्षण दिले जावे. ते देशद्रोह्यांचे कारखाने बनू नयेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-19T09:54:11Z", "digest": "sha1:7P5VNAGK5AZRK2QFSP6CFU3GPWHJ2WGA", "length": 10026, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांसोबत संवाद साधला. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा 44 वा भाग आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी वीर सावरकर यांचा साहसी क्रांतिकारक असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.\nअनेक विशेष गुणांचे असे सावरकरजींचे व्यक्तिमत्त्व होते. शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे ते उपासक होते. ब्रिटीश राजवटीविरोधात त्यांनी दिलेल्या संघर्षासाठी ते विशेषतः ओळखले जातात, मात्र याशिवाय ते एक कवी आणि समाजसुधारकदेखील होते. असेदेखील मोदी म्हणाले.\nयाव्यतिरिक्त संवादामध्ये त्यांनी क्रीडा व आरोग्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले. शिवाय, साहसी गोष्टींच्या कुशीमध्येच विकासाचा जन्म होतो, असेही ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असंही म्हणाले की, ”आपण मानवाच्या विकासाचा प्रवास पाहिला तर कोणत्या-न-कोणत्या साहसी प्रकरांमध्येच प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. विकास हा साहसाच्याच कुशीमध्ये जन्म घेतो”.\nयानंतर त्यांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्यांचंही प्रचंड कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून लोक एव्हरेस्ट शिखर चढत आहेत. यशस्वीरित्या एव्हरेस्ट चढण्याची मोहीम फत्ते करणाऱ्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व साहसी वीरांचे, विशेषतः मुलींचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळ���ला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/124", "date_download": "2019-01-19T11:30:21Z", "digest": "sha1:NB64UKZQAYSO6PQ5ASNCOR3Z2G44QYBF", "length": 13007, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सशल यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /सशल यांचे रंगीबेरंगी पान\nसशल यांचे रंगीबेरंगी पान\nमी सध्या थ्री कप्स् ऑफ टी हे पुस्तक वाचत आहे .. साधारण ७०% एव्हढं वाचून झालं आहे .. आतापर्यंत पुस्तक खूप खूप एन्जॉय केलं .. अजूनही करतेच आहे पण काल-परवापासून जो भाग वाचत आहे तो वाचून थोडं उद्विग्न झाल्यासारखं वाटलं म्हणून हा प्रपंच ..\nशास्तोबाचा डोंगूर आभाळी गेला ..\nमाउंट शास्ताचं भव्य दिव्य रूप बघून वाटत होतं मला एकावर एक अशी दोन क्षितीजं दिसतायत की काय ..\nRead more about शास्तोबाचा डोंगूर आभाळी गेला ..\nहल्लीच यलोस्टोन नॅशनल पार्कची ट्रिप करून आले .. काही वर्षांपुर्वीच्या मोठ्या वणव्यामुळे पार्कमधला बराच भाग (forestation, पाईन इ. वृक्ष) जळून गेला आहे .. पण निसर्गाची कमाल अशी की वणव्यातल्या उष्णतेमुळे पाईन कोन्स फुटून परत बीजांकुरण झालेलं आहे आणि बर्‍याचशा भागात नविन तरुण पाईनचे वृक्ष दिसून येतात .. तसे पाईन कोन्स मी रहाते तिकडेही खुपच दिसतात पण हे यलोस्टोनमधले आकाराने छोटे वाटले आणि का कोण जाणे जास्त सुंदर वाटले (सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणा��� असावा :)) ..\nमैने कहा फुलोंसे ..\nमैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये ..\nRead more about मैने कहा फुलोंसे ..\nवाळवण, साठवण - एक मजेदार आठवण\nमिनोती च्या ह्या लेखामुळे माझ्या लहानपणच्या आठवणीही अगदी उफाळून आल्या .. उन्हाळातल्या सुट्टीत केलेल्या गोष्टींमध्ये ह्या वाळवण, साठवणींशी निगडीत आठवणी पहिल्या पाचांत असतील बहुदा ..\nRead more about वाळवण, साठवण - एक मजेदार आठवण\nआमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू\nपरवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का\nआमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो\n'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू\n(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं\n(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. :))\nRead more about आमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू\nकितीतरी लोकं (माझ्यासारखी) स्वच्छंदी असतात बोलण्याच्या बाबतीत .. मनात येईल ते बोलून टाकतात पटकन मग ईतरांकडून (नवरे टाईप कायम उपदेश करणारे लोक) ऐकून घ्यायला लागतं की, \"विचार करून बोलत जा\nडीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्‍यावरून\nअचूक किनार्‍यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार\nRead more about डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्‍यावरून\nतीन-चार वर्षांपुर्वी एका न्यु ईयर पार्टीला कोणीतरी हा खेळ शिकवला .. सुरुवातीला काहीच कळलं नाही पण हळू हळू इतका आवडला की दर वेळी खेळायला आणखी मजा येते .. तर माफिया कसा खेळायचा त्याचं सध्याचं आमचं 'working' version द्यायचा प्रयत्न करतेय ..\nया वीकेन्ड ला Cherry picking ला गेलो होतो तेव्हा काढलेले हे दोन फोटो ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shivsena-orkut.blogspot.com/2009/09/blog-post_05.html", "date_download": "2019-01-19T10:35:41Z", "digest": "sha1:IQ6NGDH5EJZQ3GVRCTXBUX27GTJIM6TE", "length": 4991, "nlines": 92, "source_domain": "shivsena-orkut.blogspot.com", "title": "शिवसेना ऑर्कुट कम्युनिटी ब्ल��ग: आदेश बांदेकर शिवसेनेत!", "raw_content": "\nतमाम महाराष्ट्रातील वहिणींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी काल शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासह त्याच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनीही सेनेत प्रवेश केलाय.\nलहानपणापासून शिवसेना शाखेशी संबंधित असल्यामुळे शिवसेनेतील हा प्रवेश फक्त औपचारिकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी सांगितले कि श्री. बांदेकर यांना त्यांच्या योग्य जबाबदारी लवकरच सोपविली जाईल.\nआम्हाला फेसबुक वर भेटा\nराजचा विचारही मनात येत नाही - उद्धवसाहेब\nश्रीवर्धन आणि महाडमध्ये शिवसेनेचे भगवे वादळ\nतुकाराम सुर्वे साहेबांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.\nपाणी गाळा, नारू टाळा\nगोरेगाव गटप्रमुख मेळावा विडीयो\nशिवसेनेचे १२६ उमेदवारांची यादी\nशिवसेनेच्या मतदार संघाची जिल्हावार यादी\nमहाराष्ट्राच्या विजयाची \"भगवी बँड\"\nधनुष्य बाण हाच उमेदवार\nउघडा डोळे बघा नीट\nअफजलखान तुमचा कोण लागतो\nमहाराजांनी खानाचा कोथळा काढला होता\nमाझे सरकार... माझा वचननामा\nसगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूका १३ ऑक्टोबरला\nआपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवरून पैसे कमावण्यासाठी इथे क्लिक करा\nतुमच्या मोबाईल फोनचे बिल जास्त येतेय\nवेब माझा - निर्विवाद वेब संवाद\nहृदय स्पंदन - पंकज कानडे\nजीवनमु्ल्य - विक्रम घाडगे\nभगवा सैनिक - सतिश पानपट्टे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92a93f91593e902935930940932-915940921-92893f92f90292494d930923", "date_download": "2019-01-19T10:50:26Z", "digest": "sha1:F4U6TW4IJ3EZJOIABB2R3U6EQ44M6VF7", "length": 13688, "nlines": 202, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पिकांवरील कीड नियंत्रण — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / पिकांवरील कीड नियंत्रण\nया विभागात विविध पिकांवर पडणारे रोग व त्यावरील नियंत्रण तसेच उपाययोजना कशी करावी या संबधी माहिती दिली आहे\nगव्हावर प्रामुख्याने तांबेरा (गेरवा) काजळी किंवा कानी करपा, मर, मुळकुज, खोडकुज आणि कर्नाल बंट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.\nपश्‍चिम विदर्भातील खरीप पिकांवर भुरके सोंडे या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सर्वसाधारणपणे हा प्रादुर्भाव पीक फुलावर येईपर्यंत दिसतो.\nसोयाबीन पिक - खोडमाशी\nसोयाबीन पिकावर खोडमा���ीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.\nजगभरातील ३०० लागवडीखालील व जंगली फळे, भाज्यांवर मेडिटेरेनन फ्रूट फ्लाय ही माशी प्रादुर्भाव करते. ही जगभरातील फळबागांतील सर्वांत मुख्य कीड झाली आहे.\n\"टॉस्पो'व्यतिरिक्त भाजीपाला पिकांवरील काही महत्त्वाचे विषाणूजन्य रोग याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.\nपुणे जिल्ह्यात कांतिलाल रणदिवे यांनी सेंद्रिय शेतीत आपली ओळख तयार केली आहे. आपल्या सुमारे साडेनऊ एकरांत ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात.\nनिसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्‍यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.\nकिडीचा पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढऱ्या रंगाचा असून, त्याच्या पंखाची लांबी 8-11 मि.मी. एवढी असते. पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान ठिपके असतात.\nकोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनवर पहिल्यांदाच निळे भुंगेरे (सेनिओराने) या किडीचा प्रादुर्भाव दिसला आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची वाढ होत नाही.\nकपाशी पिकावर अणुजीवी करपा, दहिया, पानावरील विविध बुरशीमुळे येणारे ठिपके, मूळकूज/ खोडकूज, आकस्मिक मर या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nरंग मिळवून देणारी पिके\nसोयाबीन पिक - खोडमाशी\nरेशीम - बुरशीजन्य रोग\nपैसे वाया न घालवता घरीच बनवा कीटकनाशके \nरोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण\nआंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रणाचे वेळापत्रक\nनारळावरील रोग आणि किडींचे नियंत्रण\nफलोत्पादन पिकांवरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता लेबल क्लेमचे महत्व\nकपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन\nसोयाबीनवरील पिवळा मोझँक रोगाचे व्यवस्थापन\nपिक संरक्षण रसायने : उपयुक्तता व मर्यादा\nफवारणी तंत्रज्ञान आणि कीटकनाशके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्���ा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947", "date_download": "2019-01-19T10:50:59Z", "digest": "sha1:V5OVJPFW44W2L54OGPNPUJNRQAX42TZV", "length": 12412, "nlines": 191, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जैवविविधता - मासे — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे\nया विभागात जैवविविधते मधील मासे यांच्या विषयी माहिती देण्यात आली आहे.\nट्रार्किडी मत्स्यकुलातील अनेक प्रजातींमधील गोड्या पाण्यातील माशांना व मोलिडी मत्स्यकुलातील सागरी जातींच्या गटाला हे नाव देतात.\nया माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात.\nया माशाचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो.\nएक महत्त्वाचा खाद्य व छंद म्हणून मासेमारी केला जाणारा मासा. त्याचे ट्राउट माशाशी नाते आहे.\nपापलेट : मासळीच्या बाजारात पाँफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पाँफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे.\nपॉरपॉइज : (शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशिय���मधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो.\nपिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते.\nवाम : (बाले). या माशाचा समावेश अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरीनिसॉसिडी कुलात करतात. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअस व म्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम या नावाने ओळखल्या जातात.\nबांगडा : स्काँब्रिडी मत्स्यकुलातील खाऱ्या पाण्यातील एक खाद्योपयोगी मासा. याचे शास्त्रीय नाव रास्ट्रेलिजर कानागुर्टा असे आहे. एफ्. डे यांनी याचा समावेश स्काँबर वंशात केला असून त्याचे नाव स्काँवर मायक्रोलेपिडोट्स असे ठेवले आहे. भारतात हीच जाती आढळत असून मराठीत याला बांगडा, बांगडई किंवा तेल-बांगडा म्हणतात.\nमांस रुचकर व स्वादिष्ट\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nजैवविविधता कायदा, दस्तऐवज व संवर्धन\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Apr 29, 2016\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/home-minister-rajnath-singh-introduce-new-mission-tackle-naxalites-44021", "date_download": "2019-01-19T10:51:31Z", "digest": "sha1:XTAQV7LB2FUODAN2AKXXTCHMRGRMXT4T", "length": 15684, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Home Minister Rajnath Singh to introduce new mission to tackle Naxalites नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी 'समाधान' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 9 मे 2017\n'समाधान' या अष्टसूत्रीचा राजनाथसिंह यांनी सांगितलेला विस्तार असा: कल्पक नेतृत्व, आक्रमक मोहीम आखणी, प्रोत्साहन-प्रशिक्षण, सक्षम गुप्तचर यंत्रणा, 'की परफॉर्मन्स इंडिकेटर्स', प्रत्येक संभाव्य धोक्‍यासाठी वेगळा धडक कृती कार्यक्रम, तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर, नक्षलवाद्यांच्या आर्थिक वाटा बंद करणे.\nनवी दिल्ली : वारंवार डोके वर काढणाऱ्या डाव्या विचारांच्या अतिरेकीवादाचे म्हणजेच माओवाद वा नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यासाठी या नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या कसून आवळण्याची आत्यंतिक गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले.\nसुकमातील नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत बोलावण्यात आलेल्या महाराष्ट्रासह दहा नक्षलवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राजनाथसिंह यांनी नक्षलवादाच्या बीमोडासाठी 'समाधान'नामक अष्टसूत्री राबवावी, अशीही आग्रही सूचना या राज्यांना केली.\nछत्तीसगडमधील सुकमाच्या जंगली भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे 25 जवान हुतात्मा झाले. या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, पोलिसप्रमुख व मुख्य सचिवांची ही बैठक येथील विज्ञान भवनात आज झाली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सूचना करताना गृहमंत्र्यांचा रोख या हिंसाचारी गटांना रसद पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, परकीय मदत संस्था यांच्याकडे असणार हे उघड आहे.\nसुकमा हल्ल्यात 25 जवानांच्या हौतात्म्यामुळे सारा देश शोकसंतप्त झाल्याचे सांगून राजनाथसिंह म्हणाले, की नक्षलवाद्यांचा कायमचा बीमोड करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती व संघटित कार्यवाही व समन्वित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. देशाच्या लोकशाहीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांनी व त्यांच्या कर्त्याधर्त्यांनी अनेकदा केले; पण त्यात त्यांना कधी यश आले नाही वा येणारही नाही. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी लघु-मध्यम व दीर्घकालीन कृती मोहीम स्पष्टपणे आखावी व तडीस न्यावी, असे ते म्हणाले.\nनिमलष्करी जवानांना ज्या परिस्थितीत नक्षलवादाचा सामना करावा लागतो ते पा���ता या जवानांच्या सोयीसुविधांकडेही आवर्जून लक्ष पुरवले पाहिजे, असे सांगून राजनाथसिंह म्हणाले, की या जवानांचे प्रशिक्षण व त्यांच्या सुविधा यांच्याकडे काळजीपूर्वक व सातत्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या निवासी छावण्यांत विजेचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा ठेवावा. त्यांच्या रजा व सुट्या यांचीही पुरेशी काळजी घ्यावी, असेही त्यांनी सूचकपणे सांगितले. जिवावर उदार होऊन नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा दलांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, प्रत्येक गस्ती पथकासाठी व तुकडीसाठी वेगळे मानवरहित टेहळणी वाहन (यूएव्ही) आवर्जून सोबत ठेवणे, परिस्थितीचा वारंवार व सर्वंकष आढावा घेणे आदी सूचनाही राजनाथसिंह यांनी केल्या.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nJEE Mains Result जाहीर; महाराष्ट्राच्या तिघांना 100 पर्सेंटाईल\nपुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत 'एनटीए'ने सर्वांनाच...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\n'कटप्पाने बाहुबलीको क्‍यूं मारा..'चे उत्तर शोधतोय\nजळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट...\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-gst-56589", "date_download": "2019-01-19T10:41:54Z", "digest": "sha1:BDLJFSMSDMJ6SMQ2ZZKFVX2TW66TETHP", "length": 19397, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news GST ‘जीएसटी’ देशासाठी लाभदायकच ठरणार | eSakal", "raw_content": "\n‘जीएसटी’ देशासाठी लाभदायकच ठरणार\nशनिवार, 1 जुलै 2017\nसातारा - विक्री व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे देशाच्या संपूर्ण करप्रणालीमध्ये एक प्रकारची सुसूत्रता येणार आहे. त्यातून देशाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच यातील तरतुदींमुळे अनेक वस्तू व सेवांच्या किमतीत घट होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होणार असल्याचे राज्य कर उपायुक्त (प्रशासन) बी. एम. टोपे यांनी सांगितले. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत ते संपादकीय सहकाऱ्यांशी बोलत होते.\nसातारा - विक्री व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे देशाच्या संपूर्ण करप्रणालीमध्ये एक प्रकारची सुसूत्रता येणार आहे. त्यातून देशाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच यातील तरतुदींमुळे अनेक वस्तू व सेवांच्या किमतीत घट होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होणार असल्याचे राज्य कर उपायुक्त (प्रशासन) बी. एम. टोपे यांनी सांगितले. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत ते संपादकीय सहकाऱ्यांशी बोलत होते.\nश्री. टोपे म्हणाले, ‘‘उद्यापासून (एक जुलै) संपूर्ण देशात जीएसटी कायदा लागू होत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अप्रत्यक्ष करप्रणालीमधील हा सर्वांत मोठा व सर्वसमावेशक बदल आहे. जगभरात सुमारे १६५ देशांमध्ये ही करप्रणाली राबविली जाते. लोकशाही सरकार असलेल्या आपल्या संघीय देशामध्ये ही करप्रणाली अंमलात आणण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक होते. कित्येक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारांच्या पातळीवर त्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला उद्यापासून मूर्तस्वरूप येत आहे.\nकेंद्र व राज्य शासनाकडून आजवर घेतले जाणारे वेगवेगळे १६ कर यामध्ये एकत्रित केले आहेत. पूर्वी अप्रत्यक्ष असलेले हे कर ग्राहकांकडून वसूल होत होतेच. नव्या प्रणालीमध्ये ग्राहकाला त्याची स्पष्ट माहिती होणार आहे. ��्यामुळे करप्रणालीत अधिक पारदर्शकता आली आहे.\nकेंद्र शासनाचा विक्रीकर (व्हॅट) व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे या कराच्या वसुलीची अंमलबजावणी करणार आहे. दीड कोटींपर्यंत वार्षिक उलाढाल असलेले ९० टक्के व्यापारी राज्य शासनाच्या तर, दहा टक्के व्यापारी केंद्र शासनाच्या यंत्रणेकडे जाणार आहेत. त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेले व्यापारी राज्य व केंद्र शासनाच्या यंत्रणेकडे ५०-५० टक्के अशा प्रमाणात राहणार आहेत. वसूल केला जाणारा कर राज्य व केंद्राच्या नावावर निम्मा-निम्मा भरला जाणार आहे. ही सर्व रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे जमा होऊन तेथून राज्य व केंद्र शासनाकडे वर्ग होण्याची पद्धत या प्रणालीमध्ये आहे. व्यापाऱ्यांना यापूर्वी विविध प्रकारच्या करांसाठी वेगवेगळे काम करावे लागत होते. या प्रणालीमध्ये सर्व कर एकत्र करण्यात आल्याने त्यांच्या कामात सुटसुटीतपणा येणार आहे. मात्र, त्यांना आपल्या विक्रीची बिलनिहाय माहिती दर महिन्याला सिस्टिममध्ये अपलोड करावी लागणार आहे. ती दररोज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. करदात्यांनी या प्रणालीबाबत दडपण घेऊ नये. काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रिया यामध्ये अडचणी असल्यास त्या लवकरात लवकर सोडविल्या जाणार आहेत. जे करदाते नव्याने कर भरण्यास पात्र होणार आहेत, त्यांना ३० जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. व्यापारी, उद्योजकांच्या संघटनांनी आपल्या सभासदांना येणाऱ्या अडचणी एकत्रित करून वस्तू व सेवाकर विभागाकडे किंवा शासनाकडे सादर कराव्यात. त्यावर तातडीने मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासनही श्री. टोपे यांनी दिले.\nयापूर्वी बरेच अप्रत्यक्ष कर ग्राहकांकडून वसूल केले जात होते. त्याची टक्केवारीही जास्त होती. मात्र, नव्या प्रणालीत एकच कर आहे. त्यामुळे ग्राहकाला आपण नेमका किती कर भरणार, याची माहिती होते. त्याचबरोबर बऱ्याच वस्तू व सेवांच्या बाबतीत कर कमी झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याच सेवा या कायद्याच्या कक्षेत नव्याने आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी प्रवासासारख्या गोष्टींसाठीही ग्राहकांना कर द्यावा लागणार आहे. मात्र, त्यातून देशाचे उत्पन्न वाढणार आहे. साहजिकच सार्वजनिक हिताच्या गोष्टींसाठी अधिक पैसा उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्���ांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार असल्याचेही श्री. टोपे म्हणाले.\nव्यापाऱ्यांना करप्रणालीची माहिती देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विक्रीकर विभागामार्फत राज्यात ४२५ ठिकाणी वस्तू व सेवाकर सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचा व्यापारी व उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. टोपे यांनी केले.\nबी. एम. टोपे,राज्य कर उपायुक्त\nविक्रीकर भवन आता वस्तू व सेवाकर भवन\nराज्य शासनाचा कर विक्रीकर (व्हॅट प्रशासन) विभागाकडून आजवर वसूल केला जात होता. या विभागाच्या कार्यालयाला आजपर्यंत विक्रीकर भवन असे म्हटले जात होते. आता संपूर्ण देशात एकच कर झाला आहे. त्यामुळे विक्रीकर भवनाचे नामकरण उद्यापासून वस्तू व सेवाकर भवन असे होणार आहे.\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\n\"स्मार्ट वॉच'ला बगल; वेतन थकले\nनागपूर : महापालिकेने कामचुकार कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी जीपीएसयुक्त स्मार्ट वॉच मनगटाला बांधणे बंधनकारक केले होते. महापालिका प्रशासनाच्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अ��ियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/international/international-news/chandrayaan-1-data-confirms-presence-of-ice-on-moon/amp_articleshow/65492353.cms", "date_download": "2019-01-19T10:14:17Z", "digest": "sha1:MSDILJ3ITLAZNPZUBH2YTFHWWHJA6B55", "length": 8100, "nlines": 66, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "ice on moon: chandrayaan 1 data confirms presence of ice on moon - चंद्रावर गोठलेल्या स्वरुपात पाणी; नासाचा दुजोरा | Maharashtra Times", "raw_content": "\nचंद्रावर गोठलेल्या स्वरुपात पाणी; नासाचा दुजोरा\nचंद्रावरील ध्रुवीय क्षेत्रात असलेल्या सर्वात अंधाऱ्या आणि थंड भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याच्या वृत्ताला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. नासानं आज (मंगळवार) ही माहिती दिली आहे. चांद्रयान-१ या अंतराळ यानानं पाठवलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतानं दहा वर्षांपूर्वी या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं होतं.\nचंद्रावरील ध्रुवीय क्षेत्रात असलेल्या सर्वात अंधाऱ्या आणि थंड भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याच्या वृत्ताला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. नासानं आज (मंगळवार) ही माहिती दिली आहे. चांद्रयान-१ या अंतराळ यानानं पाठवलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतानं दहा वर्षांपूर्वी या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं होतं.\nचंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्यानं आता आगामी मोहिमांसाठी, तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनंही पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फ इतरस्त्र विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं 'पीएनएएस' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपर लेखातही म्हटलं आहे. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ खंदकांजवळ आढळल्याचंही सांगण्यात येत आहे.\nबर्फ उत्तर ध्रुवावर मोठ्या प्रमाणात असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांनी नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपरद्वारे (एम३) मिळालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेल्या अवस्थेत पाणी उपलब्ध असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. इस्रोनं २००८म���्ये प्रक्षेपित केलल्या चांद्रयान-१ या अंतराळ यानासोबत एम३ पाठवले होते. याच एम३द्वारे शास्त्रज्ञांना ही माहिती प्राप्त झाली आहे.\nचंद्र आपल्या परिवलन अक्षाजवळ थोडा कललेला असल्यानं तिथं सूर्यकिरणं कधीच पोहोचत नाहीत. याच ठिकाणी बर्फ आढळलेला आहे. इथलं कमाल तापमान कधीही उणे १५६ अंश सेल्सियसच्या पुढे गेलेलं नाही. यापूर्वी चद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.\nभारताच्या पहिल्याच चांद्रमोहीमेअंतर्गत चंद्रयान-१ हे अंतराळ यान पाठवण्यात आलं होतं. या यानानं २८ ऑगस्ट २००९ या दिवशी संदेश पाठवणं बंद केलं होतं. यानंतर काही दिवसातच इस्रोनं ही मोहीम संपुष्टात आली असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं होतं. ही मोहीम दोन वर्षांसाठी होती. प्रक्षेपणानंतर पहिल्याच वर्षात या मोहीमेअंतर्गत ९५ टक्के लक्ष्य गाठण्यात यश मिळवलं होतं.\n#नासा#चांद्रयान#चंद्रावर बर्फ#अंतराळ यान#ice on moon#Chandrayan-1\n १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती\nइम्रान यांनी केली सिद्धू यांची पाठराखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/welcome-new-books-46595", "date_download": "2019-01-19T11:04:50Z", "digest": "sha1:KRAI7YRRZBJ3SL2JVGWTJDQZNTSJ64IJ", "length": 32478, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "welcome new books स्वागत नव्या पुस्तकांचे | eSakal", "raw_content": "\nरविवार, 21 मे 2017\nप्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) / पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये\nप्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) / पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये\nबालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस यांचे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांचं हे आत्मचरित्र. ‘गंधर्व नाटक मंडळी’त काम करणाऱ्या व्यंकटेशरावांनी अर्थातच आपल्या बंधूविषयीच जास्त लिहिलं आहे. या बंधूंचं बालपण, कुटुंबातल्या व्यक्ती, नारायणरावांचं घडत जाणं, त्यांचा संगीत रंगभूमीवरचा प्रवास, गंधर्व नाटक मंडळीची स्थापना, तिची वाटचाल अशा सगळ्या गोष्टी पुस्तकात येतात. अनेक प्रसंगांचे साक्षीदार असल्यामुळं अर्थातच त्यांच्या कथनाला जास्त वजन येतं. व्यंकटेशरावांनी सुमती दसनूरकर यांच्या आग्रहावरून अनेक वर्षांपूर्वी वह्यांमध्ये लेखन करून ठेवलं होतं. मधल्या काळात ते राहून गेलं. आता ते प्रकाशात आलं आहे. डॉ. माधवी वैद्य यांनी संपादन केलं आहे. दसनूरकर, व्यंकटेशरावांच्या कन्या नीलांबरी बोरकर यांचेही ल��ख पुस्तकात समाविष्ट आहेत.\nलॉर्ड्‌स ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्टॉर्म\nप्रकाशक - हर्षद बर्वे बुक्‍स, औरंगाबाद (harshadbarvebooks@gmail.com) / पृष्ठं - १९२ / मूल्य - ४५० रुपये\nकेदार ओक या क्रिकेटवेड्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक. फेसबुकवर तो लिहीत गेला आणि क्रिकेटप्रेमींचा प्रतिसाद त्याला मिळत गेला. त्यातूनच पुस्तकाची कल्पना त्याच्या डोक्‍यात आली आणि त्यानं तिला मूर्तरूप दिलं. १९७१ ते २०१७ असा काळ त्यानं घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सामन्यांवर त्यानं लिहिलं आहे. अर्थात हे प्रत्येक सामने खूप महत्त्वाचे नसतीलही; पण केदारला ज्या सामन्यांत वेगळेपण दिसलं, काही छान गोष्टी सापडल्या, त्यांच्यावर त्यानं लिहिलं आहे. किस्से, खेळाडूंची त्यानं चितारलेली स्वभाववैशिष्ट्यं, वेगवेगळी निरीक्षणं अशा गोष्टींमुळं त्याचं कथन रंजक झालं आहे.\nप्रकाशक - पामीर पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२५४३६३६७)/ पृष्ठं - ६४ / मूल्य - १०० रुपये\nप्रा. अरविंद आणि अंजली पटवर्धन यांचं हे आत्मकथन. या उभयतांनी स्वत-ची जडणघडण, संसार यांविषयी लिहिलं आहे. कामानिमित्तानं त्यांना इथियोपिया, नायजेरिया आदी देशांत राहायला मिळालं. तिथले अनुभव त्यांनी लिहिले आहेत. परदेशातून परत आल्यावर भारतात केलेली गुंतवणूक, घरासाठीचे व्याप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम, पुस्तकं आदींविषयीही त्यांनी लिहिलं आहे.\nप्रकाशक - स्पर्श प्रकाशन, राजापूर, जि. रत्नागिरी (७४४७४८०४२४)/ पृष्ठं - ८० / मूल्य - ११० रुपये\nरशियन बालसाहित्य अद्भुत गोष्टी, चमत्कृती, भावरम्यता यांनी नटलेलं असतं. याच साहित्यातल्या काही जुन्या कथांचा अनुवाद अमित पंडित यांनी केला आहे. वर्षानुवर्षांपासून आपल्याला माहीत असलेल्या इतर परीकथांच्या जवळ जाणाऱ्या आणि तरीही वेगळं काही सांगू पाहणाऱ्या या कथा लहान मुलांना आवडतील.\nप्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)/ पृष्ठं - १९८/ मूल्य - ३५० रुपये\nमूळच्या पुण्याच्या आणि त्यानंतर अमेरिकेत वास्तुरचनाकार म्हणून काम करून आता निवृत्त झालेल्या श्रीनिवास माटे यांचं हे आत्मचरित्र. माटे स्वत- दृश्‍यकलेच्या माध्यमात काम करणारे असल्यामुळं यांनी पुस्तकाला दृश्‍यात्मक आठवणींचं स्वरूप दिलं आहे. त्यामुळं शब्दांबरोबर ओघानं छायाचित्रंही, चित्रंही येतात आणि पुस्तकाची मांडणीही कलात���मक, आगळीवेगळी आहे. माटे यांनी लहानपण, कुटुंबीय, शिक्षण, संसार, अमेरिकेतलं जीवन, कामाशी संबंधित प्रसंग, सर्जनशील गोष्टी, मुलांची जडणघडण अशा सगळ्या गोष्टींबाबत लिहिलं आहे. अध्यात्माशी त्यांचं नातं, चित्रकला, कविता यांच्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे. काही कविता आणि चित्रंही पुस्तकात समाविष्ट आहेत.\nप्रकाशक - ग्रंथाली, माटुंगा (पश्‍चिम), मुंबई (०२२-२४२१६०५०)/ पृष्ठं - २६२ / मूल्य - ३०० रुपये\nस्मिता भागवत यांनी लिहिलेली ही कादंबरी. भारत-पाकिस्तान फाळणीत वासनेचं तांडव अनुभवलेल्या, कोवळ्या वयातच समंजस झालेल्या संदीप शहा नावाच्या नायकाची ही कहाणी. परिस्थितीच्या चटक्‍यांनी टोकाच्या स्वाभिमानी आणि एकांकी झालेल्या या संदीपला दांपत्य जीवनात अपयश येतं आणि त्याची बोच त्याला अस्वस्थ करत राहते. त्याच्या या मनोवस्थेचं चित्रण भागवत यांनी नेमक्‍या पद्धतीनं केलं आहे. वास्तवाचा स्पर्श असलेली ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.\nप्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८)/ पृष्ठं - २६४ / मूल्य - ३०० रुपये\nअंदमान या द्वीपसमूहाची सांगोपांग माहिती देणारं हे पुस्तक. प्र. के. घाणेकर यांनी त्या भागातल्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत. त्या भागाचा इतिहास, तिथं बघायच्या गोष्टी, प्रवासाविषयीचं नेमकेपण आदी गोष्टी घाणेकर यांनी लिहिल्या आहेत. अनेक ठिकाणांचं तपशीलवार वर्णन असल्यामुळं प्रत्यक्ष तिथं जाऊ पाहणाऱ्यांना उपयोग होईल. तिथला अधिवास, मूळ रहिवासी, निसर्ग, पर्यावरणविषयक वैशिष्ट्यं आदींविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण रितीनं लिहिलं आहे.\nना पूर्व ना पश्‍चिम\nप्रकाशक - ग्रंथाली, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - १५० / मूल्य - २५० रुपये\nडॉ. बाळ फोंडके यांनी लिहिलेलं हे प्रवासवर्णन. संशोधनाच्या निमित्तानं डॉ. फोंडके यांना जगभर फिरता आलं. नेहमीच्या स्थळांबरोबर अनवट वाटाही त्यांनी धुंडाळल्या. त्यामुळं पर्यटनाच्या आनंदाबरोबर वैज्ञानिक ज्ञानातही भर पडली. अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवांविषयी त्यांनी लिहिलं आहे. अंटार्क्‍टिका, ग्रेट बॅरिअर रिफ, मिलफर्ड साऊंड, न्यूझीलंड, मेलबर्न, सिंगापूरचं ज्युराँग बर्ड पार्क, न्यू वॉटर, भीमबेटका, बुर्ग फ्रॅंकेस्टाइन अशा अनेक ठिकाणांविषयी त्यांनी लिहिलं आहे. त्या-त्या ठिकाणच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांविषयी ललित शैलीत त���यांनी वर्णन केल्यामुळं ते आणखी रोचक झालं आहे.\nप्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स, पुणे (०२०-२४४५७११८)/ पृष्ठं - १७६ / मूल्य - १९५ रुपये\nभारतीय राज्यघटनेतल्या मूल्यव्यवस्थेचं स्वरूप उलगडून दाखवणारं हे पुस्तक प्रा. डॉ. बी. आर. जोशी यांनी लिहिलं आहे. तत्त्वज्ञानातल्या मूल्यमीमांसा या शाखेचे ते अभ्यासक. त्या दृष्टीनं त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्यातून हे पुस्तक तयार झालं. स्वातंत्र्य, कर्तव्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद अशा वेगवेगळ्या संकल्पनांचं विश्‍लेषण त्यांनी सविस्तरपणे केलं आहे. वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nश्री छत्रपती शिवाजी गीतचरित्र\nप्रकाशक - वर्डस्मिथ पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४२१७५७१) / पृष्ठं - २६४ / मूल्य - २७५ रुपये\nछत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र गीतांतून मांडण्याचा प्रयत्न नितीन शिंदे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग, त्यांचे वेगवेगळे पैलू त्यांनी आपल्या गीतांतून मांडले आहेत. अतिशय सहज पद्धतीनं आणि त्या-त्या प्रसंगांनुसार शब्दांचा वापर करत शिंदे यांनी हे वेगळ्या प्रकारचं गीतचरित्र लिहिलं आहे.\nपृष्ठं - १९० / मूल्य - २४० रुपये\nस्थापत्य अभियंते प्रकाश मेढेकर यांनी केलेल्या बांधकामविषयक लेखनाचं हे संकलन. बांधकामामागचं विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थकारण, तांत्रिक गोष्टी असे वेगवेगळे पैलू त्यांनी उलगडून दाखवले आहेत. बांधकाम साहित्यामधले प्रकार, काँक्रीटचे वेगवेगळे प्रकार, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रप्रणाली, इमारतींसाठी उपयुक्त बांधकाम तंत्रज्ञान, शहरांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उपयुक्त बांधकाम तंत्रज्ञान अशा गोष्टींची माहिती त्यांनी दिली आहे. वाळूपासून फ्लाय ॲशपर्यंत आणि फेरोक्रीटपासून सेन्सर पेल्व्हरपर्यंत सगळे पैलू त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडले आहेत. अनेक तांत्रिक गोष्टी त्यांनी सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत समजावून सांगितल्या आहेत.\nपृष्ठं - १३६ / मूल्य - १२५ रुपये\nस्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ‘सकाळ करंट अपडेट्‌स’ या पुस्तकमालिकेची ही पुढची आवृत्ती. जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांतल्या घटना-घडामोडींची माहिती आणि विश्‍ले���णाचा त्यात समावेश आहे. प्रस्तुत काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय, न्यायालयीन निर्णय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आदींची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. आर्थिक, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत घडलेल्या घडामोडींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महत्त्वाच्या निवडी, निधनं यांचीही माहिती त्यात देण्यात आली आहे. मुद्देसूद मांडणी, योग्य ठिकाणी नकाशांचा, छायाचित्रांचा वापर, सांख्यिकी विश्‍लेषण, प्रत्येक ठिकाणी नमूद केलेले स्रोत यांमुळं हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.\nफ्रॉम आउच टू उप्स\nपृष्ठं - १५२ / मूल्य - १६० रुपये\nरामजी वल्लत यांनी लिहिलेली ही प्रेरणादायी जीवनकहाणी. कुशाग्र बुद्धी, कष्टांच्या जोरावर एका बहुराष्ट्रीय कंप्युटर हार्डवेअर कंपनीत संचालक म्हणून काम करणाऱ्या वल्लत यांना अचानक स्नायू दुर्बल करणाऱ्या दुर्मिळ आजारानं ग्रासलं. सोपी कामं करणंही कठीण जायला लागलं. त्यातच त्यांची नोकरी गेली. या सर्वांवर वल्लत यांनी मात केली. निराशेच्या गर्तेत खचून न जाता त्यांनी सकारात्मक पद्धतीनं परिस्थितीला आपलंसं केलं. वेगळी वाट तयार केली. या सगळ्या प्रवासात त्यांचं स्वत-चं असं तत्त्वज्ञानही विकसित होत गेलं. या पुस्तकात वल्लत यांनी ते मांडलं आहे. अतिशय प्रांजळपणे वेगवेगळे प्रसंग मांडताना त्याच प्रसंगांकडं तटस्थपणे बघण्याचंही त्यांचं कौशल्य या पुस्तकात दिसतं. आ. श्री. केतकर यांनी अनुवाद केला आहे.\nसर्व पुस्तकांचे प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे\nप्रांजळ / कवितासंग्रह / कवी - रवींद्र कामठे (९८२२४०४३३०)/ चपराक प्रकाशन, पुणे (९२२६२२४१३२) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १०० रुपये\nवैश्‍विक प्राणशक्ती आणि बरंच काही... / रेकीविषयक माहिती, अनुभव / लेखक - दत्तात्रय नरवणे/ चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १४० रुपये\nशिवगंगा / कवितासंग्रह / कवी - रामचंद्र जुन्नरकर (९५५२५५३६१६)/ प्रेरणा आर्ट फौंडेशन, पुणे (८६०५०१२२८५) / पृष्ठं - ९० / मूल्य - १२० रुपये\nअनवट वाटा / कवितासंग्रह / कवी - अविनाश पाटील / साहित्य अभिरुची प्रकाशन, नवीन पनवेल, नवी मुंबई, जि. रायगड / पृष्ठं - ८७ / मूल्य - १०० रुपये\nससोबाचा चांदोबा / बालकथा/ लेखिका - मानसी हजेरी / स्पर्श प्रकाशन, रा���ापूर, जि. रत्नागिरी (९९६०१३८२९०) / पृष्ठं - ३२ / मूल्य - ८० रुपये\nघरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात\nमंडणगड : मंडणगड तालुक्यातील नांदगाव येथील महिलेला घरावर करणी केल्याचे सांगत 2 लाख 38 हजारांचा गंडा घालत आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमहापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल\nपुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत...\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/197-2/", "date_download": "2019-01-19T10:15:15Z", "digest": "sha1:PSSFWVAEJQXM7S4AMKM7PZE6J6MMQUCS", "length": 5643, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "परंपरा मेक्सिकन डेटिंगचा संबंध", "raw_content": "परंपरा मेक्सिकन डेटिंगचा संबंध\nमेक्सिको मध्ये अनेक परंपरा मार्गदर्शक डेटिंगचा संबंध आहे. तर, तरुण लोक मोठ्या शहरात जाऊ शकते युनायटेड स्टेट्स प्रभाव, लोक अधिक ग्रामीण भागात मे वर धारण करण्याची परंपरा, विशेषत: त्या संचालित कॅथोलिक मूल्ये आणि सीमाशुल्क पारंपरिक मेक्सिकन कुटुंबांना. म्हणून नेहमीचा मेक्सिको, सर्व नर मादी संबंध सुरू माणूस करणार्यांना. एक स्त्री परंपरेने वाट पाहत माणूस तिच्या पाठपुरावा, की नाही हे एक नृत्य येथे एक पार्टी किंवा क्लब किंवा वर जाण्यासाठी एक तारीख आहे. तर, तरुण लोक मोठ्या शहरात शकते अवलंब अधिक आधुनिक सवयी, लोक अधिक ग्रामीण आणि पुराणमतवादी प्रांतांमध्ये पालन या सराव. सौजन्य अजूनही आहे नेहमीचा मेक्सिको मध्ये. पुरुष आहेत विनयशील, दरवाजा उघडणे महिला आणि खुर्च्या बाहेर आणण्यासाठी. पुरुष असेल अशी अपेक्षा आहेत रोमँटिक आणि तसेच लकबी. एक डेटिंगचा परंपरा लोकप्रिय मध्ये मेक्सिको आणि इतर स्पॅनिश बोलत देशांमध्ये आहे आहे, जे एक प्रकारे माणूस शो व्याज महिला. आहेत केले टिप्पण्या महिला, कधी कधी समावेश अशा, याचा अर्थ माझं प्रेम, आणि, याचा अर्थ असा सुंदर किंवा सुंदर आहे. आणखी एक मेक्सिकन डेटिंगचा परंपरा आहे, जे एक सराव एक पक्षकार दिसतो त्याचे प्रेम व्याज किंवा गिटार वादक करण्यासाठी किंवा गाणे तिला. मनुष्य सुरू गाणे होईपर्यंत स्त्री बाहेर येतो तिच्या घरी त्याला भेटायला. तर एक स्त्री आवडत नाही, पक्षकार, ती बाहेर येऊ शकत नाही, त्याला भेटायला. परंपरेने, तरुण महिला राहतात, त्यांचा जन्म कुटुंबांना होईपर्यंत लग्न. तर एक कुटुंब आवडत नाही, पक्षकार, कुटुंब शकते नाणेफेक पाणी त्याला. मेक्सिको मध्ये, एक डेटिंगचा माणूस प्रस्तुत त्याच्या सहचर फुले, चॉकलेट, चोंदलेले प्राणी आणि इतर टोकन कौतुक भाग म्हणून प्रियाराधन प्रक्रिया आहे. पुरुष परंपरेने देय तारखा, तसेच. परंपरेने, एकच मेक्सिकन पुराणमतवादी वाट पाहत होते, एक गंभीर संबंध. एक माणूस धोके एक स्त्री एक संबंध समाप्त तर तो दबाव आहे तिला स्त्री पुरुष समागम, विशेषत: ग्रामीण प्रांतांमध्ये आणि हेही तरुण आणि अननुभवी\n← मी चीनी, माझ्या मेक्सिकन माणूस मित्र\nमेक्सिको: पूर्ण पहिल्या महिला आघाडी एक मेक्सिकन औषधे कारखानदार वेळ →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/d-raja-stopped-mantralaya-45859", "date_download": "2019-01-19T10:42:38Z", "digest": "sha1:GWBPLGRFO5RGTWQTKTAMPICYHJT6GU7Y", "length": 15620, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "D Raja stopped at Mantralaya मंत्���ालयाच्या दारातच खासदाराला अडवाअडवी ! | eSakal", "raw_content": "\nमंत्रालयाच्या दारातच खासदाराला अडवाअडवी \nगुरुवार, 18 मे 2017\nखाद्या खासदाराला मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली की नाही, हे सुरक्षा यंत्रणेला सांगणार कोण राजा यांच्याकडे प्रथम सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही, त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न करताच त्यांना अतिशय अपमानास्पदरीत्या थांबवण्यात आले. त्यावरही राजा यांनी शांतपणे खिशातील संसद सदस्यत्वाचे ओळखपत्र त्यांना दाखविले, तरीही ते त्यांना सोडेनात\nनवी दिल्ली - साध्या वेशात, भर उन्हात व चक्क चालत चालत एखाद्या मंत्रालयात मंत्र्यांना भेटायला जाणारे \"सन्माननीय लोकप्रतिनिधी' आजच्या काळात असूच शकत नाहीत हा केवळ सामान्यांचाच नव्हे, तर मंत्रालयांच्या द्वारांवरील सुरक्षा यंत्रणेचाही दृढ समज असल्याचे आज शास्त्री भवनात पुन्हा सिद्ध झाले. आज एका वरिष्ठ खासदाराने ओळखपत्र दाखवूनही त्यांना मंत्रालयात सोडण्यास संबंधितांनी प्रारंभी मज्जाव केला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे या मंत्र्यांचे, तर डी. राजा हे या खासदारांचे नाव. स्वतः राजा यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली.\nमंत्रालयाच्या दारांवर जेथे प्रत्यक्ष खासदारांची ही अवस्था आहे, तेथे सामान्यांचा तर प्रश्‍नच येत नाही. या प्रकारानंतर राजा यांनी, \"केवळ खादीचा, कडक इस्त्रीचा कुर्ता- पायजमा घालून आलिशान गाडीतून उतरतो तोच राजकीय नेता नसतो हे लक्षात घ्या,' असे संबंधितांना सुनावले. विशेष म्हणजे मंत्री जावडेकर व खासदार राजा हे दोघेही एकाच म्हणजे वरिष्ठ सभागृहाचेच वर्षानुवर्षे सदस्य आहेत. एक पक्ष, एकच सदस्य व प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी अशी राजा यांची राज्यसभेतील ओळख आहे. शास्त्री भवनात किमान 10-15 मंत्री- राज्यमंत्री कार्यालये आहेत. कोणाही अभ्यागताची सबंधित मंत्र्यांशी भेटीची वेळ ठरली, की तसा निरोप तळमजल्यावरील सुरक्षा यंत्रणेकडे जातो. मात्र येथील क्रमांक तीनच्या दरवाजावर दुपारी तीनच्या टळटळीत उन्हात डी. राजा यांची जी अडवाअडवी झाली, त्यातून जावडेकर यांच्या मंत्रालयातील संबंधित बाबू व त्याच ठिकाणची सुरक्षा यंत्रणा यांच्यातील \"कम्युनिकेशन गॅप' ही ठळकपणे समोर आली.\nस्वतः जावडेकर यांनी, खासदार - लोकप्रतिनिधींना कायम दरवाजे खुले राहतील अशी भूमिका ठे���ली आहे. मात्र, एखाद्या खासदाराला मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली की नाही, हे सुरक्षा यंत्रणेला सांगणार कोण राजा यांच्याकडे प्रथम सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही, त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न करताच त्यांना अतिशय अपमानास्पदरीत्या थांबवण्यात आले. त्यावरही राजा यांनी शांतपणे खिशातील संसद सदस्यत्वाचे ओळखपत्र त्यांना दाखविले, तरीही ते त्यांना सोडेनात. मंत्र्यांच्या कार्यालयातून तुमच्या भेटीची काहीही माहिती कळविण्यात आलेली नाही. तुम्हाला लिप्टमध्येही चढता येणार नाही हाच धोशा त्यांनी लावला. त्यावर राजा यांनी, तुम्ही मंत्र्यांच्या पर्सनल स्टाफकडे माझ्या भेटीबाबत विचारणा तर करा, असे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, राजा यांना सांयकाळी पाचला मंत्र्यांच्या भेटीची वेळ निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले.\nकाकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते\nजालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी...\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nतृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'\nकोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ...\n'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'\nसांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आण�� इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/alandi-news-keep-number-warkaris-dindi-52455", "date_download": "2019-01-19T11:21:09Z", "digest": "sha1:2RAIOVG7P57UAIBIV6GGQNPQRQSDXVYB", "length": 15747, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "alandi news Keep the number of Warkaris in the dindi दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवा | eSakal", "raw_content": "\nदिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवा\nबुधवार, 14 जून 2017\nप्रस्थानासाठी दिंडीकऱ्यांना सूचना; पोलिस यंत्रणा सज्ज\nआळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी (ता. १७) चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी समाधी मंदिरात प्रवेशाच्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. याबाबत सूचना दिंडीकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, वारीसाठी मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.\nप्रस्थानासाठी दिंडीकऱ्यांना सूचना; पोलिस यंत्रणा सज्ज\nआळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी (ता. १७) चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी समाधी मंदिरात प्रवेशाच्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. याबाबत सूचना दिंडीकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, वारीसाठी मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.\nआषाढी वारीच्या तयारीबाबत गायकवाड यांनी सांगितले की, आळंदीत उद्यापासून (ता. १४) राज्यभरातून वारकरी येऊ लागतील. वाहतूक नियोजनाबरोबरच मंदिर परिसरात यात्रा काळात तसेच प्रस्थान काळात चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी प���लिस विशेष काळजी घेणार आहेत. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक पालिकेच्या प्रशासनाबरोबर दिले जाणार आहे. मंदिरात आणि दर्शनबारी, इंद्रायणी काठावर पोलिसांचा जादा बंदोबस्त असेल. महिलांची छेडछाड, तसेच आणि चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. बाँबसारख्या घातक वस्तूंचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक असून १६ जूनपासून शहरातील प्रमुख ठिकाणांची तपासणी केली जाईल. मंदिरात प्रवेश करताना धातूशोधक यंत्रणेने तपासणी केली जाईल.\n‘वारीसाठी पाचशे पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे पाचशे कार्यकर्ते, ८५ अधिकारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय चौकाचौकांत टेहाळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लावली असून, संशयित व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. प्रस्थान काळात मंदिराकडे येणाऱ्या हजेरी मारुती चौक, पालिका चौक या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त अधिक राहील. याशिवाय खासगी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.\nरविवारी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग\nपालखी पुण्याकडे मार्गस्थ होताना १८ जूनला दिंडीकऱ्यांची वाहने सोहळ्याबरोबर न सोडता पहाटे मरकळ रस्त्याने लोणीकंदमार्गे विश्रांतवाडीला सोडली जाईल. केळगाव, चिंबळी, भोसरी, दिघीमार्गे विश्रांतवाडी असाही मार्ग केला असून, दिंडीप्रमुखांना सूचना दिल्या जातील. दिशादर्शक फलकही लावले जातील. याशिवाय आळंदीला येणारी औद्योगिक वाहतूक या दिवशी दुपारी चारपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याचे नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.\nतृतीयपंथीयांना सन्मानाने वागवा : न्यायाधीश वसावे\nनांदेड : सर्व सामान्यांसारखी वागणूक तृतीयपंथीयांना देण्यात येत नाही. ही बाब अतिशय चिंताजनक असून, तेही आपल्यामधीलच आहेत, असे मत जिल्हा...\nघरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात\nमंडणगड : मंडणगड तालुक्यातील नांदगाव येथील महिलेला घरावर करणी केल्याचे सांगत 2 लाख 38 हजारांचा गंडा घालत आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली...\nसांगलीत हल्लेखोरांची पोलिसांनी काढली शहरातून धिंड\nइस्लामपूर : खुनी हल्ला प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांची पोलिसांनी काल इस्लामपूर शहरातून पुन्हा धींड काढली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती...\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपप��्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reliance-plans-invest-rs-40000-crore-53142", "date_download": "2019-01-19T10:54:13Z", "digest": "sha1:EWLIOVF6ZI2G4GJWKEFLIPE6GFOWATJV", "length": 14589, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reliance plans to invest Rs 40,000 crore रिलायन्स करणार 40 हजार कोटींची गुंतवणूक | eSakal", "raw_content": "\nरिलायन्स करणार 40 हजार कोटींची गुंतवणूक\nशुक्रवार, 16 जून 2017\nरिलायन्सची ब्रिटिश पेट्रोलियमसह 40 हजार कोटींची गुंतवणूक\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटिश पेट्रोलियम भारतामध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची (सहा अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. याबाबत रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी माहिती दिली. रिलायन्सच्या केजी-डी 6 ब्लॉकमध्ये तीन ते पाच वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे भारताचे नैसर्गिक वायूची आयात कमी होऊन त्याचा फायदा होणार आहे.\nरिलायन्सची ब्रिटिश पेट्रोलियमसह 40 हजार कोटींची गुंतवणूक\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटिश पेट्रोलियम भारतामध्ये नैसर्गिक वायूच्य�� उत्पादनांना चालना देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची (सहा अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. याबाबत रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी माहिती दिली. रिलायन्सच्या केजी-डी 6 ब्लॉकमध्ये तीन ते पाच वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे भारताचे नैसर्गिक वायूची आयात कमी होऊन त्याचा फायदा होणार आहे.\nयाबाबत अंबानी यांनी ब्रिटिश पेट्रोलियम या सहभागीदर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डूडले यांच्यासह केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. या भेटीनंतर डूडले यांनी भारतामध्ये गुंतवणूक वाढवणार असल्याचे जाहीर केले. याबाबत बोलताना अंबानी म्हणाले, \"भारतामध्ये कमी कार्बन असणारे इंधन विकसित करण्याचा आमचा विचार आहे. याचसोबत नैसर्गिक वायूंचे उत्पादन वाढवून ते प्रतिदिन 30 ते 35 दशलक्ष घनमीटर (एमसीएमडी) इतके करण्याचे नियोजन असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. नेक्‍स जनरेशन इंधनासाठी रिलायन्स समूह आणि ब्रिटिश पेट्रोलियम यांनी धोरणात्मक भागीदारी केली असून, ती अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.\nकिरकोळ इंधन व्यवसायात गुंतवणुकीवर लक्ष\nरिलायन्स व ब्रिटिश पेट्रोलियम किरकोळ इंधन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याकडे लक्ष देणार असून, याबाबत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुंतवणुकीसाठी दोन्ही कंपन्यांना आवाहन केले. रिलायन्सकडे सध्या किरकोळ इंधनविक्री परवाना आहे. रिलायन्सचे 1400 पेट्रोल पंप कार्यान्वित आहेत, तर ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीला मागील वर्षापासून भारतामध्ये पेट्रोल पंप सुरू करण्याचा परवाना मिळाला आहे.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा\nअंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस��ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम\nउंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय...\nअनिल अंबानी यांना नोटीस\nनवी दिल्ली : एरिक्‍सन इंडिया कंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_invest/93893f90291a928-92a92694d927924940/92494193793e930-93893f90291a928-92a92694d927924", "date_download": "2019-01-19T10:49:20Z", "digest": "sha1:VKLFZ7ODQCUOLQOJHYWNPJMX6JPQSYA6", "length": 15544, "nlines": 185, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "तुषार-सिंचन पद्धत — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / शेती गुंतवणूक / सिंचन पद्धती / तुषार-सिंचन पद्धत\nअॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते.\nतुषार सिंचन पद्धत म्हणजे काय\nअॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते. त्यास तुषार सिंचन पद्धत असे म्हटले जाते. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.\nयाही पद्धतीची काही वैशिष्टये आहेत\n१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.\n२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.\n३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.\n४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते.\n५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.\n६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.\n७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.\n८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.\n९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.\n१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..\n११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.\n१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.\n१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.\nअसे अनेक प्रकारचे फायदे मिळवण्यासाठी योग्य रीतीने हि पद्धत वापरली पाहिजे. योग्य असा आराखडा तयार करून पाहिजे तेवढ्या अश्वशक्तीचा आणि दाबाचा पंपसेट वापरल्यास हि तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. इलेक्ट्रिक मोटार/डीझेल इंजीन, पंप, सक्शन डीलीव्हरी पाईप्स, उपमुख्य नळ्या लॅटरल्स, रायझर, नोझल, एन्दप्लग, बेंड इ. साहित्य सिंचनासाठी लागते.\nयाची जोडणी तद्य अगर अनुभवी व्यक्तींकडून करून घ्यावी. स्प्रिंकलरला एक मोठा आणि दुसरा लहान नोझल जोडलेला असतो. मोठा नोझल वर्तुळाकार दूरच्या क्षेत्रावर पाणी समप्रमाणात पसरवतो, लहान नोझल जवळील वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवतो.पाणी जास्त दाबाने पाईपमधून नोझलद्वारे फावारल्यासारखे बाहेर पडते. नोझल प्रती चौ.इंच ४० पौंड या दाबावर काम करीत असेल, तर साधारणपणे २४० सें.मी.व्यासाच्या वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवते. तुषार सिंचनाचा आराखडा तयार करण्यासाठी जमिनीचा प्रकार, जमिनीचा चढ उतार, विहीर, नदी, अगर शेततळ्यातून पाणीपुरवठा, एकूण उपलब्ध पाणी किती तास पाणी उपसु शकतो आणि पिकाचा प्रकार, सिंचन क्षेत्राची लांबी-रुंदी आणि कंटूर नकाशा इ. गोष्टींची माहिती तद्यांना पुरवावी म्हणजे योग्य पद्धतीने तुषार सिंचन तांत्रिकदृष्ट्या सक्षमपणे बसवून घेता येईल.\n१) योग्य त्या स्प्रिंकलरची निवड करावी.\n२) स्प्रिंकलरमधून दर तशी बाहेर पडणारे पाणी अगर त्याचा वेग हा नेहमी त्या जमिनीच्या पाणी पोषण क्षमतेपेक्षा कमी असावा.\n३) उपलब्ध पाण्याचा विचार करून स्प्रिंकलर निवडावा. तुषार सिंचन सेट सुरु करण्यापूर्वी माहिती पुस्तीकेनुसार अगर तद्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. काळजी घ्यावी म्हणजे तुषार सिंचन संच सक्षमतेने चालविता येतो.\n१) सर्व नट-बोल्ट योग्य तर्हेने घट्ट बसवावेत.\n२) सर्व पाइप्स स्वच्छ ठेवावेत.\n३) संच बंद करताना पहिल्यांदा गेट व्हाल्व्ह हळुवारपणे बंद करून मग पंप बंद करावा.\n४) स्प्रिंकलरला ओईल अगर ग्रीस लाऊ नये.\n५) लॅटरल सिंचन केल्यानंतर आतून फ्लॅश करावा.\nअशा पद्धतीने तुषार सिंचन संचाची काळजी घ्यावी. उसासाठी रेनगन तुषार सिंचन उपयुक्त ठरते.\nप्रल्हाद यादव , कृषी प्रवचने\nपृष्ठ मूल्यांकने (81 मते)\nकिती खर्च येतो एकरी तुषार सिंचन साठी \nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती अवजारे व उपकरणे\nसेंद्रिय आणि रासायनिक खते\nफळबाग - रिंग पद्धतीने ठिबक\nमहाराष्ट्रातील जमीन व सिंचन\nतपासा पाण्याची गुणवत्ता ...\nअसे करा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन\nतुषार, ठिबक सिंचनाचा अवलंब करा...\nविविध पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पद्धती\nउसामध्ये करा ठिबक सिंचन, पाचट आच्छादन\nशेणद्रावण ठिबकद्वारे देण्यासाठी गाळण यंत्रणा विकसित\nहरितगृह / आच्छादन गृह\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 13, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-sugar-reduction-technique-dairy-products-12005", "date_download": "2019-01-19T11:35:04Z", "digest": "sha1:ECOUR3A4RZOUSPJJYHFFFREMEN74C4TZ", "length": 22939, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, SUGAR REDUCTION TECHNIQUE IN DAIRY PRODUCTS | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची विविध तंत्रे\nडेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची विविध तंत्रे\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nजगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून, त्यांच्या विक्रीतून सुमारे १२५ अब्ज डॉलर प्रतिवर्ष उत्पन्न मिळते. त्यातही अलीकडे कमी कॅलरीच्या आरोग्यदायी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. चवीमध्ये बदल न करता आइस्क्रीम, योगर्ट आणि सुगंधी दूध यांतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधक पर्याय शोधत आहेत.\nजगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून, त्यांच्या विक्रीतून सुमारे १२५ अब्ज डॉलर प्रतिवर्ष उत्पन्न मिळते. त्यातही अलीकडे कमी कॅलरीच्या आरोग्यदायी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. चवीमध्ये बदल न करता आइस्क्रीम, योगर्ट आणि सुगंधी दूध यांतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधक पर्याय शोधत आहेत.\nआहारातील अधिक प्रमाणातील साखरेमुळे हायपरटेंशन, टाइप २ मधुमेह, हृदयरोग, दातांतील फटी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नॉर्थ कॅरोलिना राज्य विद्यापीठातील अन्न, जैवप्रक्रिया आणि पोषकता शास्त्र विभागातील प्रा. मेरीअॅनी ड्रेक यांनी सांगितले, की डेअरी उत्पादनांची बाजारपेठ मोठी आहे. मात्र, चव आणि स्वाद न बदलता त्यातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आहे. पोत, रंग आणि चिकटपणा याबाबतही ग्राहक अत्यंत सजग असतात.\nआरोग्यदायी पदार्थ म्हणजे मेद, साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करणे. यामुळे चव बिघडते. तसेच, गोड चवीच्या संवेदनांवर पोत आणि मेदाची उपस्थिती यांचा परिणाम होतो. लॅक्टोजचे हायड्रोलिसिस, अल्ट्राफिल्ट्रेशन किंवा सरळ घट अशा काही शर्करा कमी करण्याच्या पद्धती आहेत. पदार्थाच्या चवीतील साखरेचे प्रमाण, स्वीटनरचा वापर याकडेही लक्ष दिले जाते.\nआइस्क्रीम हे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्���े जाणारे डेअरी उत्पादन आहे. त्यामध्ये योग्य चवीसाठी १० ते १४ टक्के साखर असणे आवश्यक असते. त्यातील साखर आणि मेदाचे प्रमाण कमी केल्यानंतर आइस्क्रीम खाल्ल्यानंतर शेवटी कडसर चव लागते. मेद कमी असल्याचे जाणवत राहते. यावर मात करण्यासाठी संशोधकांनी खालील पर्याय शोधले आहेत.\nआइस्क्रीममधील कॅलरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सॉर्बिटॉल आणि सुक्रॅलोज वापरणे शक्य आहे. त्यातून एकूण ऊर्जा, साखर किंवा लिपिड यांच्या प्रमाणामध्ये किमान २५ टक्क्यांपर्यंत घट करता येते.\nइरीथरीटॉल आणि लॅक्टिटॉल हे शर्करा अल्कोहोल असून, त्याचा वापर कमी कॅलरीच्या आइस्क्रीमध्ये केला जातो. इरिथरीटॉलमुळे आइस्क्रीमला चांगला पोत आणि वजन मिळते. सुक्रोजच्या काही कॅलरी त्यात वापरल्या जातात.\nचॉकलेट स्वादाच्या आइस्क्रीमचा कडवटपणा कमी करण्यासाठी प्रामुख्याने अधिक साखरेची बनवावी लागतात. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी ग्राहकांच्या अभ्यासातून मार्ग काढला आहे. डार्क चॉकलेट आवडणाऱ्या व्यक्तींना किंचित कडवटपणा चालू शकतो. तो कितपत चालू शकतो, याचा अंदाज घेतला आहे, त्यामुळे साखरेचे प्रमाण तितक्या प्रमाणात कमी करणे शक्य झाले आहे.\nआइस्क्रीमला पर्याय म्हणून गोठवलेले गोड दही (योगर्ट) उपयुक्त ठरू शकते. त्यातील कमी मेद आणि लॅक्टिक आम्ल जिवाणू आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. मात्र, यात साखरेचे प्रमाण आइस्क्रीमइतकेच असते. साखर व मेद यासाठी पर्यायी आयसोमाल्ट वापरल्यास गोठवलेले योगर्ट इन्सुलिनला पर्यायी वापरता येते. याचा गोडवा आणि स्वाद पूर्वीप्रमाणेच राहतो.\nयातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गोडवा आणणाऱ्या घटकांचा (स्वीटनर) वापर अलीकडे यशस्वी ठरत आहे. योगर्ट बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. अर्थात, त्यातील प्रोबायोटिक घटकांवर कोणताही परिणाम होत नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे.\nविशिष्ट चव आणि पोषकता यामुळे सुगंधी दुधाला मुले आणि प्रौढांमध्ये चांगली मागणी असते. अमेरिकेमध्ये झालेल्या पाहणीमध्ये अशा दुधाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी दूध पिण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यात चॉकलेट हा स्वाद अधिक पसंतीचा असून, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यातील साखरेचे प्रमाण कमी करणे हे तुलनेने अधिक महागडे ठरते. परिणामी अनेक शाळा���तून अशा दुधाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न होतो. हे धोक्याचे असून, पोषकता पूर्ण करण्यासाठी अधिक तीन ते चार घटक आहारामध्ये वाढवण्याची आवश्यकता पडू शकते.\nसाखरेचा वापर असलेल्या चॉकलेट दुधाची मागणी कमी होते. मात्र, तरीही चॉकलेट दुधाकडे मुले व प्रौढांचा कल ३० टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे ग्राहकांच्या गोड चवीला असलेल्या पसंतीमुळे कॅलरी न वाढवता गोडी आणण्यासाठी डेअरी उत्पादकांचा कल असतो. ते नैसर्गिक की कृत्रिम स्वीटनर याचा फारसा विचार करत नाहीत.\n(नॉर्थ कॅरोलिना राज्य विद्यापीठातील शास्त्रज्ञ एच. आर. मॅक्केन, एस. कलियाप्पन, एम. ए. ड्रेक यांच्या ‘इनव्हायटेड रिव्यूह ः शुगर रिडक्शन इन डेअरी प्रोडक्ट्स’ या ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित लेखाचा अनुवाद. )\nसध्याचे साखर कमी करण्याचे तंत्रज्ञान, संशोधन आणि ग्राहकांचा प्रतिसाद या साऱ्या घटकांना नेमकेपणाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. डेअरी उत्पादनाच्या चव, स्वाद यावर परिणाम न करता साखर घटवणे हे अवघड काम आहे. डेअरी उत्पादकांनी साखररहित उत्पादनांची निर्मिती आणि आरेखन करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता वाढत आहे.\n- सिवा कलियाप्पन, उपाध्यक्ष - उत्पादन संशोधन, राष्ट्रीय डेअरी परिषद, रोझेमाउंट, अमेरिका\nउत्पन्न आरोग्य health दूध साखर मधुमेह सामना face विभाग sections मात mate चॉकलेट शाळा\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही प��कापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Sick-Hyena-found-in-the-modhlpada-forest-area/", "date_download": "2019-01-19T10:15:11Z", "digest": "sha1:PPGWRMMRUSO3YH7KK5KFKDFLDYCGFU6O", "length": 4174, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोधळपाडा वनपरिक्षेत्रात आढळले आजारी तरस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मोधळपाडा वनपरिक्षेत्रात आढळले आजारी तरस\nमोधळपाडा वनपरिक्षेत्रात आढळले आजारी तरस\nतालुकातील मोधळपाडा (बार्‍हे) वनपरिक्षेत्रात अंदाजे सहा वर्षे वयाचे तरस आजारी स्थितीत आढळून आले आहे. ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला कळविली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. सोनवणे, वनपाल अमित साळवे, वनरक्षक नरेश न्हावकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. आजारी तरसाला बार्‍हे येथील पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेेथे उपचार करून त्यास सुरगाणा येेथे तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.\nयानंतर वन अधिकार्‍यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यास चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असून, न्यूमोनिया झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. आदिवासी बोलीभाषेत तरसास रुवाट्या, पडगांड्या, टेंभुर्ण्या खड्या या नावाने ओळखले जाते. तरसाच्या दोन जाती या भागात आढळून येत असून, एक तरस एकाच रंगात आढळतो तर दुसर्‍याच्या अंगावर पट्टे आढळतात.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/nashik-north-maharashtra-news/dhule/prime-minister-narendra-modi-dialogues-through-video-conferencing-with-nandurbar-healthcare-women-workers/amp_articleshow/65775157.cms", "date_download": "2019-01-19T11:16:27Z", "digest": "sha1:J777RMZUUO3XOMYZ4MQ42NGNZY4JXPUK", "length": 9727, "nlines": 67, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "dhule News: prime minister narendra modi dialogues through video conferencing with nandurbar healthcare women workers - पंतप्रधानांकडून अंजनाबाईंच्या आरोग्यसेवेला शाबासकी | Maharashtra Times", "raw_content": "\nपंतप्रधानांकडून अंजनाबाईंच्या आरोग्यसेवेला शाबासकी\n‘हर घर पोषण आहार, त्योहार’ अंतर्गत मंगळवारी (दि. ११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्यसेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल���. यामध्ये राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक आदिवासीबहूल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेविका अंजना परमार यांच्या सेवेला पंतप्रधानांनी शाबासकी देत दुर्गम भागातील तरंगत्या दवाखान्याचे कौतुक केले.\nम. टा. वृत्तसेवा, धुळे\n‘हर घर पोषण आहार, त्योहार’ अंतर्गत मंगळवारी (दि. ११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्यसेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक आदिवासीबहूल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेविका अंजना परमार यांच्या सेवेला पंतप्रधानांनी शाबासकी देत दुर्गम भागातील तरंगत्या दवाखान्याचे कौतुक केले.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ, कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी नंदुरबार महिला कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठीतून ‘आपण कसे आहात आणि गणपती उत्सवाची तयारी कशी सुरू आहे’ याची विचारणा केली. नंदुरबार येथील प्रसिद्ध चौधरींचा चहा घेण्यासाठी आपण नंदुरबार यायचो, याचा उल्लेख करीत त्यांनी नंदुरबारमधल्या आठवणींना उजाळा दिला.\nयावेळी आरोग्य सेविका अंजना परमार यांनी पंतप्रधानांना संवाद साधतांना, नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवर असून, या भागातून नर्मदा सरोवर प्रकल्प असून पहाडी भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक पाड्यात राहतात. अशा लोकांना पावसाच्या दिवसांत आरोग्याची सुविधा देताना अडचणी निर्माण होतात. जून ते ऑक्टोबर महिन्यात या परिसरात एकूण ३३ गावांसह ६५ पाड्यांवर राहणाऱ्या सोळा हजार लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केला जात असल्याचे परमार म्हणाल्या. दररोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांचे मोदींजींनी अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी सातपुडा पर्वत रांगातील अंधश्रद्धेचे जाळे दूर करत आधुनिक विज्ञान घरोघरी पोहचवणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाला शाबासकीची पावती दिली.\nअसे कार्य करतो तरंगता दवाखाना\nसरदार सरोवरच्या परिसरातील ३३ गावे व ६५ प���ड्यांसाठी आरोग्य विभागातर्फे तीन जलतरंग दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात. आरोग्य सुविधा देण्यासाठी एक बोटीला १० गावांचा कार्यक्रम निश्चित करून देण्यात येतो. या बोटीवरील कर्मचारी पाच दिवस नर्मदा सरोवरातील गावांना आरोग्य सुविधा पुरवितात. गेल्या पाच महिन्यांत तरंगता दवाखान्याच्या माध्यमातून ६१० लहान मुले, १३ हजार ३८३ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले असून, लहान मुलांना लसीकरणही करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\nमद्यधुंद अवस्थेत पत्नीचा खून\nसकाळी बंद, दुपारी सुरळीत\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19724", "date_download": "2019-01-19T11:38:05Z", "digest": "sha1:4NOXHW5A3YFQYLGPIRSAD5O5SELLSRST", "length": 3036, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जेजेरी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जेजेरी\nश्री लवथळेश्वर मंदीर ,जेजुरी\nश्री समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' आरती रचिली होती .\nRead more about श्री लवथळेश्वर मंदीर ,जेजुरी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=377&Itemid=568&limitstart=1", "date_download": "2019-01-19T10:30:24Z", "digest": "sha1:BPUMETYTBXNBE4QUSLB4WVQK5L7NBJKO", "length": 8807, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म, बाळपण व शिक्षण", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nजन्म, बाळपण व शिक्षण\nअशा प्रकारचें शिक्षण या शाळेंत कांही दिवस चाललें. पुढें बाबा गोखले यांचे लक्ष वकिलीच्या धंद्याकडे गेलें व ही शाळा संपली. राजवाडे मग सरकारी शाळा, मिशनस्कूल यांमध्येंही कांही दिवस होते. प्रथम ते काशिनाथपंत नातू यांनी काढलेल्या शाळेंत गेले. हे नातू मोठे विनोदी गृहस्थ होते; प्रसिध्द वकीलांत नांव घेतलें जाई. या शाळेंत राजवाडे २ -या वर्गांत बसले. यानंतर वासुदेव बळवंत फडके (बंडवाले), वामनराव भावे, लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या शाळेंत राजवाडे जाऊं लागले. येथें ते ३ रे इयत्तेंत शिकू�� लागले १८७७ मध्यें ते चौथी इयत्ता शिकूं लागले. या सुमारास १००० १५०० शब्द, कांहीसें व्याकरण अर्धेमुर्धे हें त्यांनी पैदा केलें. १८७७, ७८, ७९ ही तीन वर्षे ते या भावे यांच्या शाळेंत राहिले. या शाळेंतील वामनराव भावे यांच्याबद्दल राजवाडे यांनी आदरानें लिहिलें आहे. पुढें ही शाळा पण त्यांनी सोडली व १८८० मध्ये बोमंट यांच्या मिशन शाळेंमध्ये ते दाखल झाले. ती पण शाळा कांही दिवसांनी त्यांनी वर्ज केली व घरीच बसले. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाल्यावर त्या शाळेंत ते कांही दिवस फक्त १५ दिवसच होते. शेवटी घरींच अभ्यास करून १८८२ च्या जानेवारी महिन्यांत खाजगी रीतीनें मॅट्रिकच्या परिक्षेस ते बसले व त्यांत उत्तीर्ण झाले. पांच सहा शाळा पाहिल्यामुळें त्यावेळच्या एकंदर शिक्षणप्रकाराचा, शिक्षकवर्गाचा त्यांना नीट अनुभव आला. अपेयपान, अभक्ष्यभक्षण, चारगटपणा. बाहेरख्यालीपणा वगैरे दुर्गुणांनी भरलेले शिक्षक या खासगी शाळांत असत.\nअर्थात् व्यसनांचे बंदे गुलाम, सुरादेवीचे कट्टे उपासक असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम करणार. नीति ही उपदेशाने अंगी मुरत नसते. तर उपदेशकर्त्याच्या कृतीनें मनावर ठसते हा सिध्दांत आहे. विद्यार्थी उत्तम तयार होण्यास शिक्षकवर्ग, स्वाभिमानी व देशप्रेमी, विद्वान् व कार्यकर, विचारवंत, आचारवंत, धर्मशील व उद्योगशील, असे असले पाहिजेत, परंतु त्यावेळेस तसे शिक्षक कोठेंच नव्हते. नाही म्हणावयास नवीन चिपळूणकरी शाळेंत हे थोडेफार प्रथम दिसून येई. राजवाडे लिहितात “या सुमारास विद्वत्तनें व मनोरचनेनें राष्ट्रहित साधण्यास बराच लायक असा एक पुरुष सरकारी नोकरीस लाथ मारुन पुण्यास आला.” हा थोर पुरुष म्हणजे विष्णूशास्त्री हा होय. विष्णूशास्त्री यांचेबद्दल राजवाडे यांस फार आदर व पूज्यभाव वाटे. शास्त्रीबोवांची प्रौढ व भारदस्त मूर्ति पुण्यांत त्यांनी अनेकवेळां पाहिली होती. शास्त्रीबोवा हे परमदेशभक्त आहेत असें अनेकांच्या तोंडून त्यांनी ऐकिलें होते. त्यांचे निबंधही त्यांनी अवलोकिले होते व वाचलेले त्यांच्या कानांवरुन गेले होते.\nमॅट्रिक झाल्यावर मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेजमध्यें राजवाडे दाखल झाले. पहिली सहामाही त्यांना या कॉलेजमध्यें घालविली त्या वेळेस कॉलेजमध्यें शिकविणारे प्रोफेसरांची त्यांनी आपल्या लेखांत खूप टर उडविली आहे. ऑलिव्हर म्हणून एक गृहस्थ इंग्रजी शिकवी. 'Not' हा शब्द नकारार्थी आहे हे अपूर्व ज्ञानसुध्दा हे गृहस्थ कधीं कधीं समजून देत असत. राजवाडे त्यावेळेस नेमलेल्या इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहितात 'प्रवेशपरिक्षेच्या वेळेस मी जे ग्रंथ वाचिले होते त्या मानानें हें पुस्तक केवळ पोरखेळ वाटला; आठ दहा वर्षांच्या इंग्रजी मुलांस वाचावयास हें ठीक आहे. घोडमुलांस अशा पुस्तकांचा उपयोग होतो. असें नाही.' हें पुस्तक म्हणजे सौदेकृत 'नेल्सनचें चरित्र, हें होय.\nकै.इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nजन्म, बाळपण व शिक्षण\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=377&Itemid=568&limitstart=2", "date_download": "2019-01-19T10:05:45Z", "digest": "sha1:7UXHJWBRYEFOMPV4KAKMUCVSX7BEWFPM", "length": 11182, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म, बाळपण व शिक्षण", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nजन्म, बाळपण व शिक्षण\nहा गंमतीचा अभ्यासक्रम मुंबईस चालू होता. या वेळेस म्हणजे १८८८ मध्यें विष्णुशास्त्री यांच्या शोकप्रधान मृत्यूची वार्ता सर्वत्र पसरली व राजवाडे यांस फार वाईट वाटले. विष्णूशास्त्री यांस ते 'महात्मा' म्हणून संबोधित. त्यावेळी जें जें म्हणून स्वत:चें त्याची त्याची टर उडविण्याची जी परंपरा पडली होती, त्या परंपरेस, त्या प्रघातास ज्यानें आपल्या प्रभावशाली लेखणीने परागंदा केले त्या त्या पुरुषास ते महात्मा म्हणून संबोधित. स्वदेशस्थिति समजाऊन सांगणारा, स्वभाषेचें वैभव वृध्दिंगत करणारा थोर पुरुष निघून गेल्यामुळे त्यांच्या तरुण व उदार मनास फार दु:ख झाले. ते लिहितात 'त्यावेळी महत् दु:ख झाले. मरण हें मनुष्याची प्रकृती आहे. ही गोष्ट तोपर्यंत मांझ्या अनुभवास आली नव्हती. तारुण्याच्या मुशींत जगताच्या या तीरांवर स्वैर व निभ्रांत हिंडत असतां जेथून कांही कोणी परत आला नाही, त्या तीराची मला कल्पनाच नव्हती: सर्व मनुष्यें व प्राणी अमर आहेत अशी माझी अस्पष्ट भावना होती. या भावनेला शास्त्रीबोवांच्या मृत्यूनें जबर धक्का बसला. शाळेंतून जातांना व येतानां आणि शहराच्या पश्चिम भागांत हिंडतानां शास्त्रीबोवांच्या मूर्तीस अनेकवार पाहिले होतें. त्या पुरुषासं��ंधानें अनेक गोष्टीचा माझ्या मनावर संस्कार झाला असल्यामुळें त्यांच्या मरणानें मला दु:ख झाले.'\nपहिली सहामाही संपल्यावर दुसरी सहामाही राजवाडे कॉलेजमध्यें गेलेच नाहींत. पैशाची अडचण व इतरही कांही अडचणीं यांमुळे हे शक्य झाले नाही. ते पुण्यास आले व खासगी शिकवणीचा जुजुबी धंदा ते करूं लागले. राजवाडे यांनी एक वर्ग काढला व त्यांत १५२० मुले येत. ३०२० मुले येत. ३०३५ रुपये या दोन तासांच्या वटवटीनें मिळून जात. दीड दोन वर्षे त्यांनी हा धंदा चालविला. इतर कांही वाचन वगैरे चाललेंच होते. १८८४ मध्ये राजवाडे यांचे वडील बंधू यांस दक्षिणा फेलो ही डेक्कन कॉलेजमध्ये जागा मिळाली. राजवाडे यांनी दुसरी टर्म डेक्कन कॉलेजमध्यें भरली व एक महिनाभर अभ्यास करुन दुस-या वर्षांत ते पास झाले. १८८५ मध्ये त्यांनी कॉलेजमध्यें दोन्ही टर्म्स भरल्या, परंतु ते परीक्षेस बसले नाहीत. सहामाही, तिमाही, नऊमाही वगैरे परीक्षांस राजवाडे बसत नसत. तेंच तेंच पुन्हा पुन्हा घोकून काय करावयाचे ३५ रुपये या दोन तासांच्या वटवटीनें मिळून जात. दीड दोन वर्षे त्यांनी हा धंदा चालविला. इतर कांही वाचन वगैरे चाललेंच होते. १८८४ मध्ये राजवाडे यांचे वडील बंधू यांस दक्षिणा फेलो ही डेक्कन कॉलेजमध्ये जागा मिळाली. राजवाडे यांनी दुसरी टर्म डेक्कन कॉलेजमध्यें भरली व एक महिनाभर अभ्यास करुन दुस-या वर्षांत ते पास झाले. १८८५ मध्ये त्यांनी कॉलेजमध्यें दोन्ही टर्म्स भरल्या, परंतु ते परीक्षेस बसले नाहीत. सहामाही, तिमाही, नऊमाही वगैरे परीक्षांस राजवाडे बसत नसत. तेंच तेंच पुन्हा पुन्हा घोकून काय करावयाचे वार्षिक परीक्षेंत पास झालें म्हणजे झालें असें ते म्हणत. भावाकडून पैशाची मदत होऊं लागल्यावर ते १८८६-८७ मध्यें डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहांतच जाऊन राहिले. येथे राहिल्यावर त्यांनी आपला स्वच्छंद कार्यक्रम सुरु केला. लो. टिळकांप्रमाणे त्यांनी येथें प्रकृतीची फार उत्तम काळजी घेतली. भावी आयुष्यांत अत्यंत कष्टप्रद काम तीन तपें त्यांनी जें केलें त्यासाठी वज्रप्राय कणखर शरीर असणें जरुर होतें. त्यांचा ह्या वेळचा कार्यक्रम त्यांच्यांच शब्दांत सांगितला तर फार योग्य होईल. “नियमानें पांच वाजतां पहांटेस मी उठत असें व तालमींत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका, जोर, जोडी, मलखांब व कुस्ती अशी सुमारे दीड दोन हजार मेहनत रोजची होई, तों सात वाजत. नंतर शेर दीडशेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोंवतालील मैदानांत व झाडाखाली सहल व विश्रांति घेई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्रें वाचण्यांत जाई. पुढें एक तास नदीवर पोहणें होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे जों यावें तों नेमके साडेअकरा वाजत. नंतर अर्धा तास समानशील अशा दोन चार सद्गृहस्थांच्या समागमांत धूम्रपान आटोपून कॉलेजांतील पुस्तकालयांतून आणिलेलें एखादें पुस्तक हिंडून, फिरुन निजून व बसून मी चांगलें वाचून मनन करीत असें. वर्गातील शिक्षकांच्या व्याख्यानांस मी प्राय: कधीं जात नसें. इतर परीक्षार्थी विद्यार्थी जे चार तास वर्गांत घालवीत ते मी स्वतंत्र पुस्तकें वाचण्यांत घालवी. वाचण्याचे काम साडेचार चारपर्यंत चालें व नंतर बंद होई. मग शादिलबोवांजवळील होडीखान्यांत एकाद्या होडग्यांत सात वाजेतों नदीवर पांच सात मैलांचें वल्हवणें करी. तेथून परत येऊन संध्या भोजन जों आटोपावें तों साडे आठ वाजत. नंतर दहा साडे दहा वाजेतों अनेक स्वभावांच्या विद्यार्थ्यांशी सामाजिक, राजकीय, धार्मिक व पाठशालीक विषयांवर पांच पन्नास विडया खलास होईपर्यंत नानाप्रकारच्या गप्पा चालत. साडेदहापासून पहांटेच्या पांच वाजेपर्यंत खोलींतील दोन टेबलांवर घोंगडी पसरून त्यावर ताठ उताणें निजलें म्हणजे मला गाढ झोंप येई. मेहनतीने अंग इतकें कठीण होऊन जाई की, मऊ बिछान्यावर मला कधी झोंपच येत नसे. १८८४ पासून १८९० पर्यंतच्या सात वर्षांत मी एकही दिवस कधी आजारी पडलों नाही.”\nकै.इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nजन्म, बाळपण व शिक्षण\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Police-commissioner-office-will-be-soon-in-Kolhapur/", "date_download": "2019-01-19T10:50:11Z", "digest": "sha1:NAN5CNB3KFIE2FYKDEYR563WKS6URUEB", "length": 6141, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंडापुंडांचे दिवस भरले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गुंडापुंडांचे दिवस भरले\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nदोन दशकांपासून प्रतीक्षेतील ‘कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालय’ कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात लवकरच पोलिस आयुक्‍तालय सुरू होईल, अशी घोषणा केल्यामुळे सर्वच घटकातून उत्स्फूर्त स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र फाळकूटदादा, दहशत माजविणार्‍या समाजकंटकांसह सावकार, काळेधंदेवाले, तस्करी टोळ्या धास्तावल्या आहेत. समाजकंटकाविरुद्ध कारवाईचे सर्वाधिकार पोलिस आयुक्‍तांकडे असल्याने भविष्यात समाजविघातक टोळ्यांचे कंबरडे मोडणार हे निश्‍चित मानले जात आहे.\nपरिक्षेत्रांतर्गत शहर, इचलकरंजीसह परिसरातील तेराही पोलिस ठाण्यांची रचना, लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण, अधिकारी, कर्मचार्‍यांची लेखाजोखा, गुंड टोळ्यांतील साथीदारांच्या कारनाम्यांची कुंडलीही तयार करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा झाल्यास समाजकंटकांचे कंबरडेच मोडणार आहे हे निश्‍चित... सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिस आयुक्‍तालय होणे गरजेचे बनले होते.\nकोल्हापूरसह इचलकरंजी, शहापूर,करवीर, शिरोली एमआयडीसी, हातकणंगले, हुपरी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीचा टक्‍का वाढल्याचेच दिसून येते. शहरासह ग्रामीण भागातील फोफावणारी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न होत असले तरी पोलिस दलातील अपुर्‍या मनुष्यबळामुळे हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येत होते. पोलिस आयुक्‍तालय कार्यक्षेत्रात हे अधिकार पोलिस आयुक्‍तांकडे असल्याने एमपीडीए, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाईसह संघटित गुंड टोळ्या, दारू, नरक्या, नाफ्ता तस्करीसह सावकारी, फाळकूट दादावर पोलिस आयुक्‍ता दणका देऊ शकतात. शस्त्रांसह हॉटेल व अन्य परवान्यांचेही अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. कायदा उल्लंघनाचा प्रयत्न झाल्यास दोषीवर बडगा उगारला जाऊ शकतो.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Who-will-win-in-Guhagar-today/", "date_download": "2019-01-19T10:39:02Z", "digest": "sha1:UIQBV25UKF5H4TMFGASO5ERCXEDWHMIQ", "length": 6934, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुहागरात आज कोणाला लॉटरी लागणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गुहागरात आज कोणाला लॉटरी लागणार\nगुहागरात आज कोणाला लॉटरी लागणार\nगुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 12 एप्रिल रोजी लागणार असून ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम मानण्यात येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांच्यासाठी हा निकाल प्रतिष्ठेचा आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सचिन कदम याचे नाव चर्चेत आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यासाठी गुहागरचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. शिवाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार व शहर विकास आघाडीर्चेे राजेश बेंडल यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची असून निवडणूक निकालात कोणाला लॉटरी लागणार हे बारा तारखेलाच ठरणार आहे.\nजो उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होईल त्याचे राजकीय भविष्य हे निश्‍चितच उज्ज्वल असणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून 17 प्रभागांमधून 47 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी विद्यमान सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक कनगुटकर भाजपकडून रवींद्र बागकर तर शहर विकास आघाडीकडून माजी सभापती राजेश बेंडल रिंगणात आहेत.\nगुहागर नगरपंचायतीची ही निवडणूक खर्‍या अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात होण्यासारखी चिन्हे असताना शहर विकास आघाडीने यात रंगत आणली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना गणिते जुळविताना राजकीय भविष्य पणाला लागले आहे. या सर्वामुळे कोणाचा विजय तर कोणाचा पराजय हे शहर विकास आघाडीच ठरविणार असल्याचे दिसते. शहर विकास आघाडीचा समान फटका अनेक उमेदवारांना बसण्याची चिन्हे आहेत.\nकुणबी समाजाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याने अनपेक्षित चमत्कार घडणार तर नाही ना, अशीही चर्चा आहे. निवडणूक निकाल काहीही लागला तरी त्याचे दूरगामी परिणाम भाजप तसेच राष्ट्रवादीला सहन करावे लागणार आहेत. त्यातच गुहागर हा आ. भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप व शिवसेना आपला आपला मतदार राखण्यात यशस्वी होतात का, याची चर्चा आता रंगू लागली आहे तर आता गुहागरमधील जनता निकालात कोणाला कौल देतात तर कोणाचा ‘निकाल’ लावत��त आणि बारा तारखेला कोणाला लॉटरी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/valapai-mhadai-question-politics-issue/", "date_download": "2019-01-19T10:24:24Z", "digest": "sha1:AGWNPGFEHLIS3AOVACEDANRTCFHG5S3U", "length": 7771, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हादई’प्रश्‍नी राजकारण केल्यास गंभीर परिणाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › म्हादई’प्रश्‍नी राजकारण केल्यास गंभीर परिणाम\nम्हादई’प्रश्‍नी राजकारण केल्यास गंभीर परिणाम\nम्हादई नदीच्या अस्तित्वाबाबत तडजोड करून राजकीय फायद्यासाठी म्हादईचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरणप्रेमी व म्हादई बचाव आंदोलनाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी शनिवारी वाळपई गोसंवर्धन केंंद्रात आम्ही गोंयकार संघटनेतर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात दिला. राजेंद्र केरकर म्हणाले, म्हादईप्रश्‍नी सरकारची भूमिका संशयास्पद आहे. कर्नाटकला पिण्याच्या पाण्याची गरज नाही. कर्नाटकने नियोजन केल्यास बेनहल्ली नदीच्या माध्यमातून अनेक समस्या दूर होऊ शकतात.\nकार्यक्रमाचे निमंत्रक अ‍ॅड. शशिकांत जोशी म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाने विविध प्रकारच्या भूमिका न घेता म्हादईप्रश्‍नी लढ्याला पाठिंबा द्यावा. जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती वाडकर, सगुण वाडकर यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सत्तरी व पिसुर्ले भागात पाण्याची समस्या असताना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात पाणी समस्या निर्माण होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.शिवाजी देसाई म्हणाले, पाणी समस्या दूर करण्यासाठी सरकारने ठोसपणे प्रयत्न केले नाहीत. पाणी नियोजनाबाबत सरकारने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असून जलधोरण जाहीर करावे.\nसामाजिक कार्यकर्ते रणजित राणे म्हणाले, म��हादईच्या रक्षणासाठी सत्तरीवासीयांनी गंभीरपणे विचार करून या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारचा गोव्याची बाजू लंगडी करण्यासाठी हा डाव आहे.\nम्हादईप्रश्‍नी आंदोलनाच्या विरोधात गेल्यास आमदारांना सत्तरीत प्रवेशबंदी घातली जाईल, असा इशारा यावेळी सर्वांनी दिला. शातांबाई मणेरकर, गोसंवर्धन केद्राचे रामचंद्र जोशी यांनी विचार व्यक्त केले. तुळशिदास काणेकर यांनी म्हादईच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. दशरथ माद्रेकर, अशोक नाईक, गौरेश गावस, सामाजिक कार्यकर्ता स्वाती केरकर, कुळ मुडंकार आदोलनाचे नेते अँड. सत्यवान पालकर यांनी भाषण केले.\nव्यासपीठावर आम्ही गोंयकार संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. शशिकांत जोशी, गोसंवर्धन केंद्राचे हनुमंत परब, होंडा जि.प.सभासद सरस्वती वाडकर, पिसुर्ले सरपंचजयश्री परब, पंचायत सदस्य सगुण वाडकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजितसिंह राणे, मधु गावकर, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, अ‍ॅड. सत्यवान पालकर, स्वाती केरकर, गोसंवर्धन केद्राचे व्यवस्थापक रामचंद्र जोशी, माजी आमदार अशोक परोब, पिसुर्ले पंचायत सदस्य लक्ष्मण गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत परब यांनी केले.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/All-the-subjects-of-class-X-now-krtipatrika/", "date_download": "2019-01-19T10:14:11Z", "digest": "sha1:ALGRMPF6ZD2HTUUZZ534KV3UHNBNM3Q3", "length": 6414, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहावीच्या सर्वच विषयांच्या आता ‘कृतिपत्रिका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दहावीच्या सर्वच विषयांच्या आता ‘कृतिपत्रिका’\nदहावीच्या सर्वच विषयांच्या आता ‘कृतिपत्रिका’\nआगामी शैक्षणिक वर्षांत दहावीच्या सर्व विषयांची परीक्षा प्रश्‍नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिके’च्या आधारावर होणार आहे. अभ्या���ातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही यावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचेही काम हाती घेण्यात आले आहे.\nदेशात शिक्षण हक्‍क कायदा लागू झाल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे यावर विशेष भर देण्यात येतो. त्यानुसार राज्य सरकारही पाऊले टाकत आहे. म्हणूनच परीक्षाभिमुख झालेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेला ज्ञानाभिमुख करण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच परीक्षा पद्धतीही बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात दहावीच्या भाषा विषयांच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे.\nआता पुढील शैक्षणिक वर्षात गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा सर्वच विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांची जागा कृतिपत्रिका घेणार आहेत. या कृतिपत्रिका सोडविणे सुलभ व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांमध्येही बदल करण्यात येणार असून, याचे\nकाम अभ्यास समितींमार्फत सुरू आहे. अर्थात, हे बदल सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांचा विचार करूनच करण्यात आल्याचे या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका शिक्षकाने सांगितले.\nपाठांतरावर गुण मिळवणे कठीण\nसध्याच्या प्रश्‍नपत्रिका शिक्षककेंद्रीत होत्या. कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रीत असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्‍तचे वाचनही करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या मताला या कृतिपत्रिकेत विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. यामुळे केवळ पाठांतरावर गुण मिळवणे विद्यार्थ्यांना अवघड होणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Strike-government-decision-about-Shalini-studio-seat/", "date_download": "2019-01-19T10:16:52Z", "digest": "sha1:IYW7KAPZZ3XIFJMIJQZXWVBWMW3SGMNS", "length": 7716, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शालिनी स्टुडिओ जागेबाबत शासन निर्णयाला हरताळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शालिनी स्टुडिओ जागेबाबत शासन निर्णयाला हरताळ\nशालिनी स्टुडिओ जागेबाबत शासन निर्णयाला हरताळ\nकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले\nराज्य शासनाने 2005 साली शालिनी स्टुडिओमधील भूखंड क्र. 5 व 6 ही जागा स्टुडिओसाठी राखीव ठेवण्यात असल्याचे जाहीर केले; पण या शासन निर्णयाला हरताळ फासण्याचे काम महापालिकेतील काही कारभारी नगरसेवक करत आहेत.\nचित्रपट व्यवसायाचा शतक महोत्सव साजरा होत असताना कोल्हापूरच्या चित्रपटनिर्मितीची उज्वल परंपरा सांगणार्‍या जयप्रभा व शालिनी स्टुडिओचे अस्तित्व आज राहिले नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. जुन्या कलाकारांच्या आठवणींचा ठेवा देखील आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही, याची खंत मराठी कलावंत व तंत्रज्ञांना आहे.\n1934 साली शालिनी स्टुडिओ उभारणी झाली. स्टुडिओमध्ये व्ही.शांताराम, आनंद माने, भालजी पेंढारकर, आनंद माने ते महेश कोठारे यांंच्यापर्यंत अनेकांनी चित्रपट निर्मिती केली. पण नंतर चित्रीकरण कमी होऊ लागले. त्यामुळे या जागेची विक्री करण्याचा निर्णय झाला. स्टुडिओच्या जागेवर असणारे बांधकाम पाडताना पाहून कलाकार व तंत्रज्ञांना अश्रू अनावर झाले होते. कलाप्रेमी जनतेने सर्वच जागा विकली किमान दोन भूखंडांचे अस्तित्व कायम ठेवावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली.\nशासनाने 22 मार्च 2005 साली याबाबतची माहिती महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष यशवंत भालकर यांना पत्राद्वारे कळवली आहे. त्यानंतर महामंडळाने चित्रीकरणासाठी जागा आरक्षणाबाबतचा फलक लावला होता. पण तरीही काही कारभारी नगरसेवकांनी या जागेची ‘सुपारी’ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महासभेत या ठरावावर चर्चा देखील होऊ दिली नाही.\nएका नगरसेवकाने यासाठी पद्धतशीर काहींना ‘मॅनेज’ केले. त्यामुळे शालिनी स्टुडिओची जागा आरक्षित ठेवण्याचा ऑफिस प्रस्ताव आला तरी त्यावर चर्चा होऊ नये, याची खबरदारी घेत हा प्रस्ताव नामंजूर होईल यासाठी प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले.\nशाहू महाराज, राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला प्रोत्साहन द��ण्यासाठी आपली जमीन दिली. त्याच कोल्हापुरात या महापुरुषांची नावे घेऊन काम करणार्‍यांनी सुपारी कशाची फोडायची याचे तरी भान ठेवावे, असा सल्ला कारभारी नगरसेवकांना कलाप्रेमींनी दिला आहे.\nकोल्हापूर विमानतळाला मिळाला वाहतूक परवाना\nलाभार्थीत आ. आबिटकरांचे नाव ही जिल्हा बँकेची चूक\nजयसिंगपुरात तीन लाखांची बॅग हिसडा मारून पळवली\nअजिंक्य रहाणेच्या वडिलांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस\nकर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती\nहिवाळी अधिवेशनात पुरातत्त्व खात्याच्या कायद्यात बदल\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Waiting-for-Navi-Mumbai-Metro/", "date_download": "2019-01-19T10:36:28Z", "digest": "sha1:XFTTXISJJWRJUGIXV2I4SUKDGLKTUZGU", "length": 5570, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबली\nनवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबली\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nप्रदीर्घ काळ लांबलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती मिळत असली तरी नवी मुंबई मेट्रोसाठीची प्रतीक्षा लांबणार आहे. बेलापूर ते पेंढार दरम्यान 11 पैकी 6 स्थानके बांधणार्‍या ठेकेदाराचे कंत्राट कामाच्या धिम्या गतीमुळे सिडकोने रद्द केले आहे. या कंत्राटाची किंमत 321 कोटी रुपये असून, ते मेसर्स संजोस-महावीर-सुप्रीम या कंपनीला देण्यात आले होते. प्रकल्प 2014 साली पूर्ण होणार होता, मात्र तो पूर्णत्वास जाण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.\nसहा स्थानकांवरील 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ते मेसर्स प्रकाश कन्स्ट्रोवेलकडून पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित पाच स्थानकांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सिडको अधिकार्‍यांनी ��िली. बेलापूर पेंढारदरम्यान पहिली मेट्रो डिसेंबर 2018 पर्यंत सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे, जनतेसाठी हा प्रकल्प मे 2019 पर्यंत सुरू होणार असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.\n21.45 किमी लांबीच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात 4 मार्गिका आहेत. 2011 साली या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मे 2019 मध्ये सुरू होणारी पहिली मार्गिका बेलापूर ते पेंढार ही असून ती 11.10 किमी लांबीची आहे. तिच्यासाठी 3063 कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावर 96 टक्के व्हायाडक्ट बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी 305 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रेल्वे क्रॉसिंगसाठी 70 कोटी रुपयांचे काम सुरू आहे.132 कोटी रुपये खर्च करून मेट्रो आगारांचे 93 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. ट्रेनचे डबे लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/diarrhea-in-Jalgaon-2-dead/", "date_download": "2019-01-19T11:08:27Z", "digest": "sha1:HRZFTNK25J63SMTHH5PP62H7AEBR5KYJ", "length": 5122, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगाव: अतिसार सदृश्य लागण, दोघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जळगाव: अतिसार सदृश्य लागण, दोघांचा मृत्यू\nजळगाव: अतिसार सदृश्य लागण, दोघांचा मृत्यू\nतालुक्‍यातील किनगाव येथे अतिसार सदृश्य लागण ग्रस्त दोन जण दगावल्याने खळबळ उडाली आहे. तर रात्री नऊ वाजेच्या सुमारास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुमारे ४० जणांना अतिसार सदृश्य लागण झाल्याने उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून काहींवर येथे उपचार तर काहींना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.\nकिनगाव येथे आज रविवारी सकाळपासूनच अतिसार सदृश्य लागण झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही जणांना उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. त्यात नाना माधव साळुंखे (वय 38) यांना पहाटे पूर्वी आरोग्य केंद्रात आणले होते तर तेथून जळगाव येथे हलविण्यात आले त्यानंतर सायंकाळी दिलीप गेंदा साळुंके (वय 50) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांनाही जळगाव देण्यात आले. दरम्यान उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता आरोग्य केंद्रात किनगाव गावातून बारा जणांना चार दाखल करण्यात आले असून गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, सुरेश सोनवणेसह मोठ्या प्रमाणावर काहीजण आरोग्य केंद्रात आहेत. लागण झालेल्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. त्यातील काही जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारसाठी हलवण्यात आले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=377&Itemid=568&limitstart=4", "date_download": "2019-01-19T11:23:45Z", "digest": "sha1:MYF5AKWROBZC5QCRG3PYPOPYJGGS7IJC", "length": 10508, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म, बाळपण व शिक्षण", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nजन्म, बाळपण व शिक्षण\nअसो. राजवाडयांचा खाक्या तर त्यांच्या छंदाप्रमाणें चालू राहिला. रात्री ते निरनिराळया विषयांवर इतर मुलांबरोबर अनेक विषयांवर चर्चाही करीत. त्यांस विडया ओढण्याचें व्यसन मात्र लागले. ५ ५० विडया ते व इतर मंडळी सहज फस्त करीत, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व व्यवहार वगैरे इंग्रजीतून झाले. राजवाडे लिहितात. 'एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासिलें. ती खोड म्हणजे दुसरी तिसरी कांही नाही. इंग्रजी बोलण्याची व इंग्रजीत विचार करण्याची. बाराव्या वर्षापासून २६व्या वर्षांपर्यंतच्या पंधरा वर्षांत, वाचणें, लिहिणे, विचार करणें वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करूं लागलों. शाळेत व कॉलेजांत प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी मा��ी क्षणभरही ओळख करुं दिली नाही. त्यामुळें स्वभाषेंत कांही प्रासादिक व नामांकित ग्रंथच नाहीत, असें इतर परीक्षार्थ्यांप्रमाणें माझेंहि मत व्हावयाला कोणतीच हरकत नव्हती. तशांत कुंटे, रानडे वगैरे विद्वान् लोकहि मोठमोठीं व्याख्यानें इंग्रजींत झोडीत. कॉलेजांत तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीतच करुं लागलों. बंधूंना व मित्रांना पत्रें लिहावयाची ती इंग्रजीत; डिबेटिंग सोसायटींत मोठमोठी अद्वातद्वा व्याख्यानें द्यावयाची ती इंग्रजीत; देशी कपडे वापरणारी मंडळी कॉलेजांत काढिली. तिचें सर्व काम इंग्रजीत; व्यायामाचे सर्व प्रकार करावयाचे ते इंग्रजीत; सारांश सतत पंधरा वर्षे बारा आणि बारा चोवीस तास सर्व कामें मी इंग्रजीत करूं लागलों. या एवढया अवधीत मी मराठी बहुतेक विसरुन जावयाचा; परंतु दोघा तिघा गृहस्थांनी मला ह्या विपत्तीपासून वांचविलें. विष्णुशास्त्री चिपळोणकराच्या टीकात्मक निबंधांनी इंग्रजीच्या या खग्रासापासून माझा बचाव केला. काव्येतिहास संग्रहकारांच्या ऐतिहासिक पत्रांनी स्वदेश म्हणून कांही आहे हें मला कळलें व परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटूं लागला. हे तीन ग्रंथ जर माझ्या दृष्टीस न पडते, तर आज मी कुंटयांच्या सारखी इंग्रजीत व्याख्यानें देण्यास, सुरेंद्रनाथांप्रमाणें बूटपाटलोण घालून देशाभिमानाची पत्रें काढण्यास, किंवा सुधारकांप्रमाणें बायकांना झगे नेसवण्याच्या ईष्येस खचित लागलों असतों. सुदैवाने ह्या देशाभिमान्यांच्या प्रयत्नानें माझी अशी विपत्ति झाली नाही. नाहीतर असले कांही चमत्कार माझ्या हातून नि:संशयं घडते ५० विडया ते व इतर मंडळी सहज फस्त करीत, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व व्यवहार वगैरे इंग्रजीतून झाले. राजवाडे लिहितात. 'एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासिलें. ती खोड म्हणजे दुसरी तिसरी कांही नाही. इंग्रजी बोलण्याची व इंग्रजीत विचार करण्याची. बाराव्या वर्षापासून २६व्या वर्षांपर्यंतच्या पंधरा वर्षांत, वाचणें, लिहिणे, विचार करणें वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करूं लागलों. शाळेत व कॉलेजांत प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी माझी क्षणभरही ओळख करुं दिली नाही. त्यामुळें स्वभाषेंत कांही प्रासादिक व नामांकित ग्रंथ�� नाहीत, असें इतर परीक्षार्थ्यांप्रमाणें माझेंहि मत व्हावयाला कोणतीच हरकत नव्हती. तशांत कुंटे, रानडे वगैरे विद्वान् लोकहि मोठमोठीं व्याख्यानें इंग्रजींत झोडीत. कॉलेजांत तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीतच करुं लागलों. बंधूंना व मित्रांना पत्रें लिहावयाची ती इंग्रजीत; डिबेटिंग सोसायटींत मोठमोठी अद्वातद्वा व्याख्यानें द्यावयाची ती इंग्रजीत; देशी कपडे वापरणारी मंडळी कॉलेजांत काढिली. तिचें सर्व काम इंग्रजीत; व्यायामाचे सर्व प्रकार करावयाचे ते इंग्रजीत; सारांश सतत पंधरा वर्षे बारा आणि बारा चोवीस तास सर्व कामें मी इंग्रजीत करूं लागलों. या एवढया अवधीत मी मराठी बहुतेक विसरुन जावयाचा; परंतु दोघा तिघा गृहस्थांनी मला ह्या विपत्तीपासून वांचविलें. विष्णुशास्त्री चिपळोणकराच्या टीकात्मक निबंधांनी इंग्रजीच्या या खग्रासापासून माझा बचाव केला. काव्येतिहास संग्रहकारांच्या ऐतिहासिक पत्रांनी स्वदेश म्हणून कांही आहे हें मला कळलें व परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटूं लागला. हे तीन ग्रंथ जर माझ्या दृष्टीस न पडते, तर आज मी कुंटयांच्या सारखी इंग्रजीत व्याख्यानें देण्यास, सुरेंद्रनाथांप्रमाणें बूटपाटलोण घालून देशाभिमानाची पत्रें काढण्यास, किंवा सुधारकांप्रमाणें बायकांना झगे नेसवण्याच्या ईष्येस खचित लागलों असतों. सुदैवाने ह्या देशाभिमान्यांच्या प्रयत्नानें माझी अशी विपत्ति झाली नाही. नाहीतर असले कांही चमत्कार माझ्या हातून नि:संशयं घडते दारु पिणारे, मांस खाणारे, बूट पाटलोण घालणारे, स्वदेशाला, स्वभाषेला व स्वधर्माला तुच्छ मानणारे गांवठी साहेब त्यावेळी कॉलेजांतल्या परीक्षार्थ्यांत अगदींच नव्हते असें नाही. परंतु त्यांचा संसर्ग उपरिनिर्दिष्ट ग्रंथकारांच्या ग्रंथांतील मतलबानें मला घडला नाही. विद्यार्थी धर्मलंड होतो की दुराचारी होतो, इकडे कॉलेजांतील शिक्षकाचें मुळीच लक्ष नसे. कॉलेजांतील युरोपीय शिक्षकाच्या मतें माफक दारु पिणें, बूटपाटलोण घालणें, स्वधर्माप्रमाणे न चालणें, स्वभाषा विसरणे ही कांही पापें गणिली जात नसत. तेव्हां ते ह्या गोष्टीत लक्ष घालीत नसत हें स्वाभाविकच होतें. गुरूंचा धाक नाही, पुढा-यांचा कित्ता नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, अशा स्थितीत मी ���ंधरा वर्षे काढिली. तीतून मी सुरक्षित पार पडलों त्याचें सर्व श्रेय वरील तीन ग्रंथकारांकडे आहे.'\nराजवाडे यांच्या वरील लिहिण्यांत कोणास अतिशयोक्ति, विपर्यास कदाचित् दिसेल; पोषाख वगैरे कांही कां असेना; पोषाखावर स्वदेशप्रेम व स्वधर्मप्रेम थोडेंच अवलंबून आहे असें कांही म्हणतील; परंतु बाहेरच्या गोष्टी ह्या आंतील भावाचे दिग्दर्शन पुष्कळ वेळां करितात. बारीक सारिक गोष्टीत परकी येऊन हळुहळु नकळत आपण पूर्णपणें परकी व स्वपरंपरेस पारखे बनत चाललों आहोंत. 'Ill habits gather by unseen degrees.\" असें म्हणतात. अशा गोष्टींत कडवेपणा पाहिजे. साळसूदपणा उपयोगी नाही. भगिनी निवेदिता यांची अशी गोष्ट सांगतात की, एकदां शाळेंत शिकवीत असतां Time यांस देशी शब्द त्यांस पाहिजे होता. ती शाळा बंगाली भाषा बोलणा-या मुलींची होती. त्यांनी मुलींस विचारिलें. परंतु मुलींस उत्तर देतां येईना. शेवटी 'रेखा,' असें एकीने सांगितलें. त्याबरोबर निवेदिता बाई 'रेखा, रेखा' घोकीत आनंदाने निघून गेल्या.\nकै.इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nजन्म, बाळपण व शिक्षण\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/satara/satara-initiative-all-party-leaders-including-chief-ministers-ceremony-capital-uninterrupted-action/", "date_download": "2019-01-19T11:26:28Z", "digest": "sha1:JLKCDJP55G23R4NWAOU56A7FMUWZPA5F", "length": 35648, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Satara: Initiative For All Party Leaders Including Chief Ministers For The Ceremony In The Capital, Uninterrupted Action Of Udayan Raj | राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भा��पावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल ���रण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nराजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव\nसातारा : राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधण्यासाठी उदयनराजेंनी अनाकलनीय फासे टाकले आहेत.\nसातारकरांच्या जिव्हाळ्याची आणि बरेच वर्षे रखडलेल्या कामांना मुहूर्ताने मार्गी लावण्याचे उदयनराजेंनी ठरविले आहे. कास तलावाची उंची वाढविणे, भुयारी गटर योजनेचा प्रारंभ, पोवईनाक्यावर ग्रेट सेपरेटर, सातारा पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमीपूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी खासदार उदनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी उदयनराजेंच्या मावळ्यांनी उचल खाल्ली आहे.\nजिल्हा परिषदेच्या मैदानावर काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांच्या सर्वपक्षीय गौरव सोहळा पार पडला होता, त्याच जागेवर मंडप उभारुन किमान १ लाख लोकांच्या उपस्थितीत उदयनराजे सोहळा पार पडणार आहेत. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा आहे.\nशनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कास तलाव उंची वाढविण्याच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर सातारा येथे पोवई नाका गे्रट सेपरेटर आणि भुयारी गटर योजनेच्या कामाचा प्रारंभ केला जाणारआहे. त्यानंतर पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळाही होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर लाखांच्या गर्दीत होणाऱ्या सोहळ्याकडे अवघ्या सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.\nदरम्यान, उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने या सोहळ्याला राजकीय रंग लागण्याची शक्यता आहे; परंतु सोहळ्यात कोणतीही राजकीय चर्चा घडू नये, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. उदयनराजेंनी तीन लोकसभा निवडणुका लढल्या, त्यापैकी दोन निवडणुका त्यांनी सलगपणे जिंकल्या.\nपहिल्यावेळी आलेल्या अपयशानंतर आक्रमक पावले उचलणाऱ्या उदयनराजेंनी सर्व पक्षांपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचे सांगत मोहीमा आखल्या. भूमाता रॅलीच्या अफाट यशामुळे तत्कालीन निर्विवाद सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीला उदयनराजेंपुढे पायघड्या पसराव्या लागल्या होत्या. निवडणुकीनंतरही उदयनराजे आक्रमक राहिले. त्यांच्या या स्वभावामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार नाराज झाले. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत तर पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना कोणीच रोखू शकले नाही.\nसातारा पालिकेतील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी असणारे मनोमिलन तुटले आहे. स्वपक्षात असणाऱ्या नेतेमंडळींशीही उदयनराजेंचे सख्य उरलेले नाही. मात्र, राजकीय धुरंधर म्हणून ख्याती मिळविलेल्या उदयनराजेंनी सलग झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनाकलनीय डाव टाकून विजयश्री खेचून आणली होती.\nनरेंद्र मोदींची लाट असतानाही मागील निवडणुकीत उदयनराजे साताऱ्यांतून विक्रमी मतांनी विजयी झाले होते. आताही उदयनराजेंनी सर्वांच्या आधी सत्तेच्या सारिपाटावर आपले सैन्य आणून ठेवले आहे. त्यांनी खेळलेली पहिली चाल सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे.\nनेतेमंडळी एकत्र आले तर\nमागील लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर आले होते. आमंत्रण असूनही उदयनराजेंनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. राष्ट्रवादीअंतर्गत विरोध असतानाही शरद पवारांनी उदयनराजेंना पक्षाचे तिकीट दिले होते. आताही काही अंशी अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आले तर ते परिस्थितीचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न नक्की करतील, अशी शक्यता आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधानाच्या हमीभावात वाढ करण्यासाठी पवार यांच्याशी चर्चा\nपुणे विभागात २ लाख ३३ हजार नागरिक दुष्काळाने बाधित\nजीप 300 फूट खोल दरीत कोसळून अपघात, 3 जणांचा मृत्यू\nत्या १५ लाख रुपयातून मला कोर्ट कचेरीचा खर्च भागवायचाय: शालिनीतार्इंची मोदींवर बोचरी टीका... म्हणाल्या, शरद पवार रोज वेगळं बोलतात\nचंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमुळे साताऱ्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली\nसातारा : मारहाणीच्या घटनेचा हॉकर्सकडून निषेध, फळविक्रीची दुकाने बंद ठेवून आंदोलन\n‘येळकोट येळकोट जय मल्हार..’च्या जयघोषात - पालमध्ये खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा\nबलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी-ग्रामस्थांत समाधान :योजना सुरू राहणार - लोकमत इफेक्ट\nटाळ मृदंगासह त्रिवेणी संमेलनाने गजबजली उंब्रजनगरी\nबलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी, ग्रामस्थांत समाधान\nकºहाडजवळ आढळले तीन ऐतिहासिक शिलालेख १७व्या शतकातील इतिहासाला उजाळा\n१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर : १२४ जणांची उपस्थिती\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा ���डक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/dcr-040119", "date_download": "2019-01-19T10:49:03Z", "digest": "sha1:46XDCKANUE4OF7ZMLNBOMLV7XXN22HTU", "length": 3021, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Dcr 04.01.19 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T10:19:11Z", "digest": "sha1:MV67H6PFIVYG2LNPK43YFZUWOFLPD3BB", "length": 5233, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकबरउद्दीन ओवेसी - विकिपीडिया", "raw_content": "\nहैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन\nअकबरउद्दीन ओवेसी हे हैदराबादचे ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे आमदार आहेत. यांनी २०१२ च्या डिसेंबर महिन्यात एका सार्वजनिक सभेत हिंदू-मुस्लिम धर्मियांमध्ये परस्परांविरोधात व्देषाचं विष कालवण्याचा प्रकार केला होता.[१] कोर्टाने त्यांची भारतीय दंड ���िधान कलम १५३ अ (धार्मिक तेढ निर्माण करणे) , २९५ अ (मुद्दाम धार्मिक भावना दुखावणे) आणि १२१ (देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न) अंतर्गत ९ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. [२][३]\n^ टीम, एबीपी माझा वेब. \"अकबरुद्दीन ओवेसींचं पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य\" (MR मजकूर). 2018-09-19 रोजी पाहिले.\nइ.स. १९७० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१८ रोजी १९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T09:59:35Z", "digest": "sha1:5X3DYF4W33WA25KOI5A6FMA2NIJ7GJLM", "length": 5390, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुजरातमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nगुजरात राज्यातील शहरांविषयीचे लेख.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अहमदाबाद‎ (२ क, ९ प)\n► भूज‎ (२ प)\n► वडोदरा‎ (२ क, ८ प)\n► सुरत‎ (३ प)\n\"गुजरातमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ७२ पैकी खालील ७२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=377&Itemid=568&limitstart=5", "date_download": "2019-01-19T10:59:55Z", "digest": "sha1:QKACTBRZHUE3JRMKPK7VJIQUEQTKJRGD", "length": 8343, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म, बाळपण व शिक्षण", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nजन्म, बाळपण व शिक्षण\nहिंदुस्थान हा देश त्यांनी आपला मानला होता व म्हणून त्यांस भारतीय भाषेची ही आस्था व गोडी. आमचा तर जन्मप्राप्त, हा देश आहे; मानीव नाही असें असून स्वभाषेची हेळसांड मोठमोठया लोकांनी कां करावी मोठमोठया पुस्तकांवर अभिप्रायही इंग्रजीत; ते ग्रंथलेखकांस कळले नाही तरी चालतील मोठमोठया पुस्तकांवर अभिप्रायही इंग्रजीत; ते ग्रंथलेखकांस कळले नाही तरी चालतील अशी उपेक्षा कां आपण पूर्ण स्वदेशी राहावें व परकीयाचें सर्व उत्तम आपल्या ���ंस्कृतीत मिळवून घ्यावें. मराठी भाषेबद्दल त्या काळांत ज्यांनी लोकोत्तर अभिमान दाखविला त्यांत शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे नांव प्रथम उच्चारिलें पाहिजे. अहर्निश १० १२ वर्षे खपून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचंड इतिहास मराठींत लिहिला. न्या. रानडे वगैरे त्यांस हा ग्रंथ इंग्रजीत लिहून प्रसिध्द करावयास सांगत होते. परंतु या थोर पुरुषाने उत्तर दिले 'ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा शिकतील. पाश्चात्य लोक माझ्या ग्रंथाची पूजा करितील; मी परकी भाषेंत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीचा हपापलेला नाही.' चिपळूणकर, दीक्षित, राजवाडे यांसारखी भाषाभिमानी माणसें ज्यावेळेस अनेक उत्पन्न होतील, भाषाभिमानाची कडवी रजपूती कृति जेव्हां आमच्यांत उद्भूत होईल, त्यावेळेसच आमची भाषा सजेल व सुंदर होईल. कीर्ति व पैसा यांची अपेक्षा ठेवून मराठी संपन्न होणार नाही. मराठीत जें अमोल प्राचीन काव्य आहे, तें अर्थाभिलाषी कविवरांनी विनिर्मिलें नाही. ज्ञानेश्वरांसारख्या वागीधरांनी आपल्या आमृतासमान, ओव्या कोळशानें खांबावर लिहिल्या; दासोपंतानें निंबाचा पाला खाऊन लक्षावधि ग्रंथ लिहून ठेविला. या प्राचीन वाग्वीरांप्रमाणे नि:स्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयास लागूं त्यावेळेस मराठी समृध्द होण्यास वेळ लागणार नाही. परंतु हें करावयास जो तयार होईल त्याला खरी मायभाषेची माया पाहिजे; प्रेम पाहिजे; आस्था व अभिमान पाहिजे. आचार, विचार, भाषा यांत परकीयत्व स्वीकारल्यामुळें स्वजनांपासून आपण कसे दूर जात चाललों, व सुशिक्षित ही एक नवीनच जात कशी निर्माण झाली आहे हें दिसून येतें; असहकारितेपासून पुन्हां लंबकास विरुध्द दिशा मिळूं लागली आहे. सारांश राजवाडे यांनी वरील अवतरणांत जें लिहिलें आहे तें अगदीं निर्विकार दृष्टीनें पाहिलें व दूरवर विचार करुन पाहिलें तर पटेल असें वाटतें.\nनिबंधमाला, नवनीत, व काव्येतिहाससंग्रह या त्रयीनें आपणांस राजवाडे दिले. निबंधमालेनें एक राजवाडे दिला एवढयानेंच निबंधमाला कृतकार्य झाली. तत्कालीन व तत्पूर्वकालीन नवसुशिक्षितांस प्राचीन इतिहास, काव्य सर्व अज्ञातच होतें. ज्यावेळेस रा.व.साने यांनी बखरी सारखें सुंदर हृद्य व जोरदार वाड्.मय छापावयास घेतलें, त्यावेळेस मराठीचे पाणिनि दादोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “आं, असे सुंदर वाड��.मय मराठीत आहे” स्वदेश व स्वभाषा यांबद्दल अभिमान ज्यांनी या भावी महापुरुषाच्या हृदयांत उद्दीप्त केला ते खरोखर कृतार्थ होत.\nज्या कॉलेजमध्यें राजवाडे शिकत होते, त्याची आजूबाजूची स्थिति चित्तवृत्ति विषण्ण करणारी होती. ज्या लढायीनें पुण्याचें पेशव्याचें राज्य गेलें, तो लढायी येथेंच झाली. तेथें हिंडत असतां पुढील आयुष्यांत पूर्वजांची स्मृति जागृत करणा-या या थोर पुरुषास फार उद्विगता प्राप्त होई.\nकै.इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nजन्म, बाळपण व शिक्षण\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=449&Itemid=639", "date_download": "2019-01-19T10:33:49Z", "digest": "sha1:Q4MWYM63M7RNYT3JNCYRMJ3JEHCH3VN4", "length": 8057, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार\nसिंधू नदीच्या खोर्‍यातील संस्कृती\nहिंदुस्थानच्या भूतकाळाचे अतिप्राचीन चित्र सिंधू नदीच्या खोर्‍यातील संस्कृतीत आढळते. हिंदुस्थानात मोहेंजो-दारो येथे आणि पश्चिम पंजाबात हराप्पा येथे उत्खननात या संस्कृतीचे महत्त्वाचे अवशेष सापडले आहेत. प्राचीन इतिहासासंबंधीच्या कल्पनांत या उत्खननांनी क्रांती केली आहे. या भागात उत्खनन सुरू झाल्यावर ते काही वर्षांनी थांबविण्यात आले ही दु:खाची गोष्ट आहे. गेल्या तेरा वर्षांत महत्त्वाचे असे काहीही काम तेथे करण्यात आले नाही. १९३० साली सर्वत्र मंदीचा काळ होता, त्यामुळे हे काम थांबविण्यात आले असे समजते. उत्खननासाठी पैसे नाहीत असे सरकारकडून सांगण्यात येई. परंतु साम्राज्याच्या वैभवाचे प्रदर्शन करावयाचे असेल तर तेव्हा मात्र काहीही पैशाकरता अडत नव्हते. पुढे तर दुसरे महायुध्द आले आणि सर्व काम थांबले व जे उत्खनन झाले होते त्याच्या रक्षणाचीही नीट काळजी घेतली गेली नाही. मी १९३१ व १९३६ मध्ये दोनदा मोहेंजोदारोला गेलो. जेव्हा मी दुसर्‍यांदा गेलो तेव्हा असे दिसून आले की, खणून काढलेल्या कितीतरी इमारतींचे पावसाने व कोरड्या वाळवंटाच्या वार्‍याने नुकसान झाले आहे. वाळू व माती यांच्या आच्छादनाखाली पाच हजार वर्षे हे अवशेष, ही प्राचीन ���हरे सुखरूप होती. परंतु आता बाहेर हवापाण्यामुळे झरून झपाट्याने त्यांचा नाश होत आहे; आणि प्राचीन काळाचे हे अनमोल ठेवे सुरक्षित ठेवण्यासाठी, जवळजवळ काहीच करण्यात येत नाही. पुराणवस्तुसंशोधन खात्यातील अधिकारी तक्रार करीत होता की, खणून काढलेल्या या इमारतींचे रक्षण करायला आम्हाला पैसा किंवा साधने, साहाय्य यांचा पुरवठा नाही. आता त्यानंतर आणखी आठ वर्षे गेली, काय झाले आहे ते मला कळले नाही, पण मला वाटते या आठ वर्षांत त्या इमारती अशाच झिजत, पडत जात असतील, आणि आणखी काही वर्षांनी मोहेंजो-दारो येथील हे सारे विशिष्ट अवशेष डोळ्यांना दिसणारही नाहीत.\nअखेर असा प्रकार घडला तर त्या नुकसानीला काहीही सबब चालण्यासारखी नाही, कारण हे अवशेष असे गेले तर कायमचेच जातील व ते काय होते ते समजायला नुसती चित्रे व लेखी वर्णनेच काय ती उरतील.\nमोहेंजो-दारो आणि हराप्पा ही एकमेकांपासून खूप दूर आहेत. त्या दोन ठिकाणी हे शोध आकस्मिक रीत्या लागले. या दोन स्थळांच्या मधल्या भागातही अशीच पुष्कळ शहरे गडप झाली असण्याचा संभव आहे. प्राचीन माणसांच्या हातचे अनेक नमुने येथे जमिनीत नि:संशय सापडतील. येथे ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत ती संस्कृती हिंदुस्थानच्या बर्‍याच भागांवर— उत्तर हिंदुस्थानच्या तर नक्कीच— पसरलेली होती. भारताच्या प्राचीन भूतकाळाच्या उत्खननाचे व संशोधनाचे हे काम पुन्हा हाती घेतले जाईल आणि महत्त्वाचे शोध लागतील अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आजच तिकडे पश्चिमेला काठेवाडात आणि इकडे वर अंबाला वगैरे जिल्ह्यांत या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत व गंगेच्या खोर्‍यापर्यंत ही संस्कृती पसरली होती असे मानायला सबळ आधार आहे. असे दिसते की, ही संस्कृती केवळ सिंधू नदीच्या खोर्‍यातीलच नव्हती, ती अधिक विस्तृत होती. मोहेंजो-दारे येथे जे लेख सापडले आहेत त्यांचा पूर्ण उलगडा अद्याप झालेला नाही.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=377&Itemid=568&limitstart=6", "date_download": "2019-01-19T10:35:09Z", "digest": "sha1:ILETMQZVEGKCCCGU7U3DRLA6KUTNBV4I", "length": 9082, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म, बाळपण व शिक्षण", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nजन्म, बाळपण व शिक्षण\nयाच पुणें शहरांत इंग्रजांचे वकील हातरुमाल बांधून प���शव्यासमोर सविनय जाऊन उभे रहात; याच पुण्यांतील प्रतापी वीरांनी अटकेपर्यंत अंमल बसविला; याच पुण्यांतून हिंदुस्थानची सूत्रें खेळविली जात. परंतु काळाचा महिमा अतर्क्य सातहजार मैलांवरचे गोरे लोक येथें येऊन आम्हांस गुलाम करून राहिले आहेत; त्यांनी स्थापन केलेल्या शाळाकॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तकें पढत आहोंत सातहजार मैलांवरचे गोरे लोक येथें येऊन आम्हांस गुलाम करून राहिले आहेत; त्यांनी स्थापन केलेल्या शाळाकॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तकें पढत आहोंत आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरुन गेले व त्यांस लुटारु, दरवडेखोर, खुनी, लबाड असली शेलकी विशेषणें पाश्चात्यांनी दिलेली खरी मानूं लागले आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरुन गेले व त्यांस लुटारु, दरवडेखोर, खुनी, लबाड असली शेलकी विशेषणें पाश्चात्यांनी दिलेली खरी मानूं लागले हरहर समरचमत्कार जरी सद्य:कालांत शक्य नसलें, घोडयावर अढळमांड ठोकून समशेर लटकावून व भाले सरसावून पुन्हा दिगंत झेंडा मिरवितां येणें सद्य:स्थितीत शक्य नसलें, तरी ज्यांनी ती महनीय कामगिरी केली, त्यांस आम्ही दूषणें दिलेली ऐकावी व त्यांचीच स्वत: री ओढावी इतका आमचा अध:पात कशानें झाला अशाप्रकारचे शेंकडो कल्लोळ उडविणारे विचार राजवाडे यांच्या हृदयसमुद्रांत उसळत असत. याच क्षेत्री हिंडता फिरतां त्यांस शहाजी, शिवाजी, रामदास, बाजी यांची स्मृति जळजळीत स्फुरली असेल. येथेंच बसतां उठतां आपलें वैभव त्यांच्या कल्पना दृष्टीस दिसलें असेल व तें दिव्य वैभव, तें यशोगान पुनरपि गावयाचें असें त्यांनी ठरविलें असेल \nराजवाडे कॉलेजांत राहिले त्यामुळें शरीर कणखर बनलें; बुध्दि प्रगल्भ, कुशाग्र व अनेक विषयावगाहिनी बनली. १८८४ च्या शेवटी कोणत्याच परीक्षेस न बसतां ते कॉलेज सोडून गेले. पुढें १८८८ मध्यें बाहेरचा विद्यार्थी म्हणून पहिल्या बी.ए.च्या परीक्षेस ते गेले व पास झाले. ह्या परीक्षेचा सर्व अभ्यास २०२५ दिवसांतच त्यांनी केला. पुढें १८८९ मध्यें भावे यांच्या शाळेंत ते वनस्पतिशास्त्र शिकवीत होते. एक वर्षभर हें काम करुन पुनरपि १८९० मध्यें ते डेक्कन कॉलेजमध्यें रहावयास गेले. इतिहास हा विषय ऐच्छिक घेऊन ते परीक्षेस बसणार होते. हा विषय शिकविणारा कोणी शिक्षकच तेथें नसल्यामुळें वर्गांत जाण्याची अजिबात जरुर राहिली नव्हती. राजवाडे लिहितात “निव्वळ कॉलेजातील खोलीचा, हवेचा व जवळील नदीचा उपयोग करून घेण्याकरितां मी ८० रुपये फी भरली. कॉलेजांत राहून तनु दुरुस्ती करावी, हा माझा तेथें राहण्यांत उद्देश होत.” १८८९ च्या डिसेंबर महिन्यापासून ते १८९० च्या आक्टोबरपर्यंत तेथेंच यथेच्छ राहिले. नंतर एक महिनाभर परीक्षेचा अभ्यास नीट कसोशीनें करण्याकरितां ते पुण्यापासून बारा कोसांवर वडगांव म्हणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले. १८९० च्या जानेवारी महिन्यांत ते बी.ए.ची परीक्षा पास झाले. राजवाडे लिहितात 'मॅट्रिकपासून बी.ए.पर्यंत मी कधी नापास झालों नाही; १८८४ साली प्रथम मी डेक्कन कॉलेजांत गेलों, त्यावेळी दर दोन दोन महिन्यांनी एक एक परीक्षा जर घेतली असती, तर ह्या तिन्ही परीक्षा पहिल्या सहामाहीतच मी पास झालों असतों. परंतु सहा टर्मा, सहामाही व उपान्त्य परीक्षा व मुंबईच्या फे-या, अशा नानाप्रकारच्या खुळांत सापडल्यामुळें १८८४ पासून १८९० पर्यंत मला व्यर्थ रखडत रहावें लागलें. ह्या रखडण्यांत इतके मात्र झालें की, माझ्या मनाला जें योग्य वाटलें तेंच मी केलें; आणि कॉलेजांतील खुळसर शिस्तीला बळी न पडतां मन व मेंदू यांना शैथिल्य व शीण येऊं न देतां, जगांत जास्त उत्साहानें काम करण्यास मी सिध्द झालों.”\n१८९० मध्यें परीक्षा बी.ए.ची झाली. मनानें व शरीरानें कर्तबगारी करावयास तयार झालेला हा वीर आता हळूहळू आपल्या उद्दिष्ट ध्येयाकडे कसा गेला हें आतां पाहूं.\nकै.इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nजन्म, बाळपण व शिक्षण\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63637?page=1", "date_download": "2019-01-19T10:25:18Z", "digest": "sha1:OT4IBN56BYOGVSRYUAFOF7PTV53FSMWX", "length": 10872, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू ख��ळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nवस्त्रालंकार - कपडे / दागिने\n(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)\nकानात घालायचा अलंकार - मुदी /\nकानात घालायचा अलंकार - मुदी / मुद्या\nविजेच्या नावाचा गळ्यातील अलंकार,\nअपमान करुन धिंड काढताना याच नावाची गोष्ट वापरतात\n२ अक्षरी केसांत घालायचा दागिना. हा शब्द जेवणातही वापरतात\nहा जुन्या काळातील दागिना आहे\nते चॉप नसतं का\nते चॉप नसतं का\nभिकबाळी पण अलंकाराचे नाव आहे\nभिकबाळी पण अलंकाराचे नाव आहे ना\nटिका नाही, चक्रफूल नाही.\nटिका नाही, चक्रफूल नाही.\nहे नाव पदार्थाचे नाही, तर पदार्थाच्या आकाराचे आहे\nह्यात एक आकडा आहे . वस्त्र\nह्यात एक आकडा आहे . वस्त्र आहे\nकळ्यांची पट्टी असा काहीतरी अलंकार वाचला होता\nसॉरी हे मागच्या साठी होते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2019-01-19T10:18:39Z", "digest": "sha1:IADUJ5VAB5OYUBCQ6IIL3OH7UFQN4WQX", "length": 5675, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे\nवर्षे: १३४५ - १३४६ - १३४७ - १३४८ - १३४९ - १३५० - १३५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ६ - युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतरपोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.\nइ.स.च्य��� १३४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-pali-unere-kund-50964", "date_download": "2019-01-19T10:57:57Z", "digest": "sha1:676TV3QWXEJ3FDLLZGP7LFYMIIZRD6Y7", "length": 14036, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news pali unere kund उन्हेरे कुंडाला दुरवस्थेचे चटके | eSakal", "raw_content": "\nउन्हेरे कुंडाला दुरवस्थेचे चटके\nबुधवार, 7 जून 2017\nपाली - सुधागड तालुक्‍यातील उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड आणि त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. तर बाहेरील कुंडावर स्नान करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.\nपाली - सुधागड तालुक्‍यातील उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड आणि त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. तर बाहेरील कुंडावर स्नान करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.\nउन्हेरे येथील कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ असल्याने त्याला अनेकांची पसंती आहे. परंतु या परिसरात चांगल्या सोई-सुविधा नाहीत. कुंडाजवळ रायगड जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह आहे. त्याच्या दरवाजे-खिडक्‍या मोडल्या आहेत. आतील स्वच्छतागृह आणि स्नानगृह खराब झाले आहे. भिंतीवर जळमटे आली आहेत. बाहेर वाळू व मातीचे ढीग पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.\nविश्रामगृहाशेजारीच निर्मल भारत अभियानांतर्गत दोन लाख रुपये खर्चून फेब्रुवारी २०१४ मध्ये चार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत; परंतु ती अस्वच्छ आहेत. त्यांचे काही दरवाजे तुटले आहेत. देखभाल नसल्याने या स्वच्छतागृहाचा वापर होत नाही. स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या कपडे बदलण्यासाठीच्या खोल्याही कोसळल्या आहेत.\nकुंड परिसरात असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोरील सभामंडपाचे काम कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहे.\nकुंडाजवळच्या विश्रामगृहाची दुरुस्ती केली आहे. अनुदान नसल्याने काही कामे अपूर्ण आहेत. इतर कामांचे प्रस्ताव पाठविले आहेत.\n- राहुल चव्��ाण, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग\nउन्हेरे कुंड सुधागड तालुक्‍याच्या पर्यटनविकासाला चालना देणारे आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोई-सुविधा नाहीत. या परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.\n- राजेश मपारा, अध्यक्ष, भाजप व्यापारी सेल\nपालीपासून अडीच ते तीन किलोमीटरवर उन्हेरे गरम पाण्याचे कुंड.\nउन्हेर कुंडावर तीन कुंडे आहेत.\nएक कुंड थंड पाण्याचे; तर उर्वरित दोन कुंडे गरम पाण्याची आहेत.\nथंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर आहे.\nदुसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत.\nसार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी या कुंडाभोवती फरशा बसवल्या होत्या.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nकाकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते\nजालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी...\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इं���रनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chief-minister-of-district-women-and-childrens-hospital-gadchiroli-inaugurated-the-inauguration/04151752", "date_download": "2019-01-19T10:45:21Z", "digest": "sha1:ZHAAZQXIFEZKG7XR2P7ARNRITKZ62N3F", "length": 10641, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गडचिरोलीच्या अद्ययावत जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nगडचिरोलीच्या अद्ययावत जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगडचिरोली: गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात‍ बांधण्यात आलेल्या 100 खाटांच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.\nआरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जि प अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, क्रिष्णा गजबे,, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त अनुपकुमार जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, उपसंचालक डॉ संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते, डॉ सयाम यावेळी उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री यांनी रुग्णालयातील सेन्ट्रल क्लिनिकल लेबॉरेटरीसह विविध वॉर्डची पाहणी केली. महिला रुग्णालयातील सॅनिटरी नॅपकिन वितरण मशीन व इनसिनरेटर मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले.\nसेन्ट्रल क्लिनिकल लेबॉरेटरी असणारे हे राज्यातील‍ पहिलेच रुग्णालय आहे. येथे स्त्रियांच्या गर्भाशय कर्करोगाचे निदान करता येईल असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. या सोबत सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लांट, सोलर वॉटर हीटर आणि रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा यात असल्याने एक प्रकारे हे पर्यावरण अनुकूल असे ग्रीन हॉस्पीटल ठरलेले आहे.\nविदर्भ विकास कार्यक्रम 2009 अंतर्गत हे रुग्णालय मंजूर झाले‍ होते. याचे भूमिपूजन 5 डिसेंबर 2010 रोजी तत्कालिन पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते झाले होते. इमारतीचे एकूण बांधकाम 8,471.98 चौरस मीटर असून यासाठी 18 कोटी 77 लक्ष 9 हजार रुपये खर्च आला आहे.\nया रुग्णालयासाठी 66 पदे मंजूर झालेली आहेत. यात एक अधीक्षकाचे पद असून एक स्त्री रोग व प्रसूती तज्ञ आहे. 2 बधिरीकरण तज्ञ, 2 बालरोग तज्ञ व एक क्ष -किरण तज्ञ आहे. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या 8 आहे. 66 पैकी 57 पदे कार्यरत आहेत. वर्ग 3 ची 5 आणि वर्ग 4 ची 24 पदे बाहय यंत्रणेमार्फत भरण्यात येत आहेत.\nबॉयफ्रेंड के साथ फिर से कसरत करती नजर आईं सुष्मिता सेन\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nविद्यार्थियों को दी गई 54,142 डिग्रियां, 532 को पीएचडी, और 1 को डी.लीट से किया गया सम्मानित\nविधायक डॉ. फुके के मार्गदर्शन में कचारगढ़ यात्रा की तैयारियों के लिए पूर्व नियोजित बैठक संपन्न\nविद्यार्थियों को दी गई 54,142 डिग्रियां, 532 को पीएचडी, और 1 को डी.लीट से किया गया सम्मानित\nविधायक डॉ. फुके के मार्गदर्शन में कचारगढ़ यात्रा की तैयारियों के लिए पूर्व नियोजित बैठक संपन्न\nसत्ताकारण, राजकारण और समाजकारण का सामायिक व्याकरण एवं सोशल मीडिया से वैयक्तिक मनोवैज्ञानिक नियोजन करवाएगा २०१९ चुनाव में राज – अजित पारसे : सोशल मीडिया विश्लेषक\nफरार सेंधमार गिरफ्तार, दो सेंधमारी को दे चुका था अंजाम\n2 विमान रद्द, कई घंटे देरी से\nकई शहरों से जुड़ा है होटल रेडिसन ब्ल्यू सेक्स रैकेट का मामला, एक और महिला गिरफ्तार\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nमहागठबंधन ढ़कोसला,किसी को पता नहीं कौन किसके साथ है – भूपेंद्र यादव\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nहुड्केश्वर परिसर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी दिले निवेदन\nमहावितरणच्या ग्राम विदुयत व्यवस्थपकांना आज ऊर्जामंत्री प्रमाणपत्र देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/manoranjan/page/3/", "date_download": "2019-01-19T10:26:07Z", "digest": "sha1:Q2A6URAITBFMJGCF55I7OO2VGQYAXSPF", "length": 8700, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मनोरंजन Archives | Page 3 of 63 | Mumbai Manoos", "raw_content": "\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nबॉक्सिंगवरील अभिनेता सुदीप पांडे याचा हिंदी चित्रपट ‘वी फॉर विक्टर’ मार्च मध्ये रिलीज...\nबिग बॉस मराठी: आज या अभिनेत्रिची वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार\nबिग बॉस मराठी: टास्कदरम्यान सईला दुखापत\nहोम मनोरंजन पण 3\nप्रियांका चोप्राला का म्हणाले युजर्स, ‘संस्कारी असा ड्रेस घालत नाहीत’\nमोबाईलच्या दुकानात काम करणारा ‘हा’ तरुण झाला अभिनेता\nसलमान खान, सोमवारच्या सुनावणीसाठी जोधपूरला रवाना\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने व्यावसायिकाला घातला गंडा\nज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं निधन\nआलियाला ‘ती’ साडी तब्बल १७५ वेळा ‘का’ नेसावी लागली\nसोनम कपूरने ‘या’ एक्स बॉयफ्रेंडलाही दिले लग्नाचे निमंत्रण\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nरजनीकांतच्या ‘२.०’ने रिलीज होण्याआधीच कमावले ६५ कोटी\nहर्षवर्धन कपूर बहिण सोनम कपूरला लग्नात ‘हे’ खास गिफ्ट देणार\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-education-program/", "date_download": "2019-01-19T10:17:10Z", "digest": "sha1:W64MFDIIGMFWCTWXMVARINHTGJMBCJIS", "length": 5768, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुणवत्तावाढीसाठी शिक्षण वारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गुणवत्तावाढीसाठी शिक्षण वारी\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nशिक्षकांनी तयार केलेले नवनवीन संशोधनात्मक प्रयोग ‘शिक्षण वारी’च्या माध्यमातून शिक्षकांना पाहता व समजून घेता येणार आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तावाढीबरोबरच शिक्षकांमधील प्रयोगशीलतेला वाव मिळणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 2015-16 पासून आगळे-वेगळे प्रयोग केले जात आहेत. शैक्षणिक प्रयोग शिक्षकांपर्यंत पोहोचावेत व शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी 2018 मध्ये ‘शिक्षण वारी’ कार्यक्रम होणार आहे. वारीमध्ये गणित, भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश असणार आहे. शिक्षण वारीमध्ये लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्टॉलवर राज्याच्या कानाकोपर्‍यांतील शिक्षकांनी तयार केलेले साहित्य प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. शिक्षकांनी हे प्रयोग जाणून, समजून घेऊन आपल्या शाळेत कसे राबविता येतील, याचे प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाचा दैनंदिन अध्यापन प्रभावी होण्यासाठी उपयोग होणार आहे.\nगोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nथंडीने गारठून दोन फिरस्त्यांचा मृत्यू\nमोपेडच्या डिकीतील साडेतीन लाखांचे दागिने लंपास\nतरुणाकडून पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त\nमी नाही... मी नाही.. मग सुपारी घेतली कोणी\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sanjay-Kumar-review-of-Varananagar-theft-Aniket-kothale-death-in-Sangli-investigation/", "date_download": "2019-01-19T10:23:29Z", "digest": "sha1:ACCL6YQSVAWQNPWHGGCV4WWI5CLS2J2R", "length": 7088, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू, वारणानगर चोरी तपासाचा संजयकुमारांनी घेतला आढावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू, वारणानगर चोरी तपासाचा संजयक���मारांनी घेतला आढावा\nसांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू, वारणानगर चोरी तपासाचा संजयकुमारांनी घेतला आढावा\nराज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषणचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण आणि वारणानगर चोरी प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. दोन्हीही घटनांची सखोल चौकशी करून तपासात तांत्रिक उणिवा राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सीआयडीच्या स्थानिक तपास अधिकार्‍यांना दिल्या.\nअप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांच्या दौर्‍याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. सीआयडीच्या कोल्हापूर व सांगली येथील अधिकार्‍यांसमवेत त्यांची चार तासांहून अधिक काळ बैठक झाली.\nसांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित व निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने घटनेदिवशी शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संजयकुमार यांनी तपशिलवार माहिती घेतली. युवराज कामटेसह अन्य संशयितांवर न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपपत्राचाही त्यांनी आढावा घेतला. पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याबाबतही त्यांनी तपास अधिकार्‍यांना सूचना केल्या.\nवारणानगर येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणाच्या तपासाबाबतही संजयकुमार यांनी माहिती घेतली. चोरी प्रकरणातील काही आरोपींना जामीन झाला आहे. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव तंत्राचा अवलंब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या जामीन अर्जाला आव्हान देण्यासाठी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याच्या सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना सूचना केल्या. अनिकेत कोथळे मृत्यू व वारणानगर चोरीप्रकरणी तपासात तसूभरही तांत्रिक उणिवा राहू नयेत.\nआरोपींविरोधात भक्‍कम पुरावे हजर करण्यासाठी तपास यंत्रणेतील सर्व घटकांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना संजयकुमार म्हणाले, अनिकेत कोथळे मृत्यू आणि वारणानगर येथील चोरीच्या घटनेचा अधिकार्‍यांकडून आढावा घेतला आहे. तपास प्रक्रियेत कोणत्याही उणिवा राहू नयेत, याबाबत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पु���े आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/mumbai-news/all-the-traveler-st/amp_articleshow/65773738.cms", "date_download": "2019-01-19T10:13:15Z", "digest": "sha1:5TRIQRF5LYWT7OXJFIHF567OBYQDHOJQ", "length": 5041, "nlines": 60, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "mumbai news News: all the traveler st! - सारे प्रवासी एसटीचे! | Maharashtra Times", "raw_content": "\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने यंदा २,२२५ जादा बसची व्यवस्था केली आहे...\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने यंदा २,२२५ जादा बसची व्यवस्था केली आहे. या बसचा कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या आगारातून बस रवाना होत आहेत. त्याची सुरुवात मंगळवारी दादर येथील सेनापती बापट मार्गावरून झाली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो, विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्यासह अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी उपस्थित होते. दादरपाठोपाठ लोअर परळ, कुर्ला, ठाणे आदी आगारातूनही बस रवाना होतील. यंदा सोडण्यात आलेल्या सर्वच्या सर्व जादा बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी आणि पुन्हा मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी महामंडळातर्फे गणेशोत्सवात जादा बस पुरवण्यात येतात.\n'वातावरण बिघडण्यापूर्वी मराठ्यांना न्याय द्या'\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/movies/music-jukebox/6367-marathi-film-patil-full-songs-audio-jukebox", "date_download": "2019-01-19T10:27:11Z", "digest": "sha1:M3JDPM4NRPSGPX2MMV7RS3E6ZDY6UELJ", "length": 8294, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Marathi Film Patil | Full Songs Audio Jukebox - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे.\n२१ डिसेंबरला ‘पाटील’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nरिव्हू - ध्येय पुर्तीसाठी पैसे लागत नाहीत हे 'पाटील' सिनेमा दाखवतो\n\"पाटील\" २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n\"पाटील\" चित्रपटातील भव्य शीर्षक गीत\nचित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. ‘पाटील’ चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.\nया चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. संतोष राममीना मिजगर, शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे.\n२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nअभिनेत्री 'श्रिया पिळगावकर' ला मिळाला 'झी युवा तेजस्वी सन्मान'\n'रोहित कोकाटे' मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\n‘विठुमाऊली’ मालिकेच्या सेटवर चाहत्यांची गर्दी\n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थ मध्ये येणार दुरावा \n'रेडीमिक्स' च्या निर्मितीसाठी अनुभवाची पराकाष्टा\nअभिनेत्री 'श्रिया पिळगावकर' ला मिळाला 'झी युवा तेजस्वी सन्मान'\n'रोहित कोकाटे' मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\n‘विठुमाऊली’ मालिकेच्या सेटवर चाहत्यांची गर्दी\n'सुखाच्या सरींनी हे म��� बावरे' मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थ मध्ये येणार दुरावा \n'रेडीमिक्स' च्या निर्मितीसाठी अनुभवाची पराकाष्टा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/photographers/1179983/", "date_download": "2019-01-19T10:44:52Z", "digest": "sha1:Z4O4TL5Q5AAOZETZOFPUAWUTRRMFZHAG", "length": 2708, "nlines": 62, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "गांधीनगर मधील Ridham Gajjar Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nगांधीनगर मधील Ridham Gajjar Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2-4 months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, गुजराती\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 8)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/indian-academy-award-usa-53258", "date_download": "2019-01-19T10:46:34Z", "digest": "sha1:CPZVPHM5GULDG7IHWSFWUFBRUI6LMCCD", "length": 12188, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Academy Award in USA इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये | eSakal", "raw_content": "\nइंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये\nशनिवार, 17 जून 2017\nया पुरस्कार सोहळ्याचं प्रमुख अाकर्षण म्हणजे किंग खान शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत सौरभ पांडे आणि वंदना कृष्णा.\nपणजी - भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.\nयेत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ठय म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड बरोबरच मराठी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांनााही गौरवण्यात येणार आहे. बॉलिवूड, मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे.\nया पुरस्कार सोहळ्याचं प्रमुख अाकर्षण म्हणजे किंग खान शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत सौरभ पांडे आणि वंदना कृष्णा. त्यांच्यासोबत प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर आणि विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये हे सुध्दा सहप्रायाेजक आहेत.\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nनागपूरला प्रथमच प्रवासी भारतीय सन्मान\nनागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय...\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nदीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते....\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ ��ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-persons/sarhaj-phoolmati-loknath-singh", "date_download": "2019-01-19T10:47:30Z", "digest": "sha1:WLA5ONFEOUTA2JGAEIHCU22NAWU2B2LP", "length": 3238, "nlines": 86, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "SARHAJ PHOOLMATI LOKNATH SINGH | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/photographers/1180081/", "date_download": "2019-01-19T11:15:58Z", "digest": "sha1:SYKI7IWWYW4VBJ7F2XM2Y5WSBBLOPAJL", "length": 2597, "nlines": 53, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "गांधीनगर मधील Jai Photographer हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nगांधीनगर मधील Jai Photographer फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, गुजराती\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/abhinay-katta", "date_download": "2019-01-19T10:23:42Z", "digest": "sha1:OBKP3Z2SEKGSXYM7TOUZB4TR2XDF27FH", "length": 4862, "nlines": 161, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Abhinay Katta - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'अभिनय कट्टया'वर सादर झाली खैरलांजी हत्याकांडावर प्रकाशझोत टाकणारी एकांक���का '२९ सप्टेंबर २००६ रोजी'\n\"अभिनय कट्ट्या\"वर सादर झाली एका गूढ विषयावर आधारित \"जाहला सोहळा अनुपम\" हि एकांकिका\n\"मंत्र\" चित्रपटाचे प्रमोशन अभिनय कट्टयावर\n३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...\nअभिनय कट्ट्याचा शोमॅन 'संकेत देशपांडे' ला कट्टयावर आदरांजली\nअभिनय कट्ट्यावर आठवण विजू मामांची...\nअभिनय कट्ट्यावर एक अनोखे रक्षाबंधन - “दिव्यांग बंधन”\nअभिनय कट्ट्यावर द्विपात्रीची जुगलबंदी\nआजोबा - नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी \"अज्जू\" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर\nप्रेक्षकांच्या प्रेमाचा स्वीकार करून मराठी चित्रपटाने पावले उचलावीत...दिलीप ठाकूर\nसमाजातील विविध विषयांवर भाष्य करणारे \"नाट्यरंग\"\nहिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना मिळणार काम करण्याची संधी - रोहन मापुस्कर\nअभिनेत्री 'श्रिया पिळगावकर' ला मिळाला 'झी युवा तेजस्वी सन्मान'\n'रोहित कोकाटे' मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\n‘विठुमाऊली’ मालिकेच्या सेटवर चाहत्यांची गर्दी\n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थ मध्ये येणार दुरावा \n'रेडीमिक्स' च्या निर्मितीसाठी अनुभवाची पराकाष्टा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-01-19T11:05:07Z", "digest": "sha1:QI67QJIVOZDT3YWENENGTUID7BQ6LETX", "length": 8721, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावसाचा जोर कायम; धरणांतून विसर्ग सुरू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपावसाचा जोर कायम; धरणांतून विसर्ग सुरू\nपुणे – जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक 13 हजार 981 विसर्ग हा खडकवासला धरणातून सुरू आहे.\nपुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमेतेने भरली असल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यात पानशेतमधून 3 हजार 908 तर वरसगाव धरणातून 6 हजार 077 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर पवना धरणातून 2 हजार 208 तर मुळशी धरणातून 10 हजार 260 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहे.\nयाशिवाय जिल्ह्यातील डिंभे धरणातून 2 हजार 742 तर चासकमानमधून 4 हजार 598 भाटघर धरणातून 7 हजार 062, निरा-देवधर धरणातून 7 हजार 938 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. निरा देव��र आणि भाटघर धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे वीर धरणात जमा होत असल्याने या धरणातून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर मधून 23 हजार 185 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत असल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज उजनी मध्ये तब्बल 60.19 टक्के पाणीसाठा जमा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T09:55:37Z", "digest": "sha1:RSCDRYCTQCEZXCMFVWWDL6YDYKP4IJRD", "length": 11939, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘होम स्वीट होम’ चा ट्रेलर रिलीज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘होम स्वीट होम’ चा ट्रेलर रिलीज\nघर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.\nफ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट हो���’ या चित्रपटातून लेखक अभिनेता अशी ओळख असलेले हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटातून रीमा लागू पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटणार आहेत. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या होत्या.\nघर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदीकिस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असललेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्व सुख-सुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. शिवाय विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, क्षिती जोग, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.\n‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत लक्षवेधून घेते. तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजत ‘हाय काय नाय काय’ ऐकायला मज्जा येते. या चित्रपटाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर आहेत, तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत.\nया चित्रपटाचे स्वीट होम पार्टनर ‘हावरे प्रॉपर्टीज’ असून या ट्रेलर लॉंच प्रसंगी हावरे प्रॉपर्टीजचे सीईओ अमित हावरे आणि सीएफओ अमर हावरे उपस्थित होते. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचि��’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5311840712727000066&title=Sportstar%20Suyash%20Jadhav&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-01-19T10:53:38Z", "digest": "sha1:XCHT4D4FQ457RWTVZWMXOBJZ3EK3TABD", "length": 14049, "nlines": 132, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सुयशचे स्वप्न टोकियो पदकाचे..", "raw_content": "\nसुयशचे स्वप्न टोकियो पदकाचे..\nआपल्या देशात क्रिकेट, टेनिस यांसारखे खेळ जास्त लोकप्रिय असले, तरी ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. यापैकीच एक खेळ म्हणजे जलतरण. महाराष्ट्राचा दिव्यांग खेळाडू सुयश जाधव याने या खेळात अनेक पदके मिळवली असून आता त्याला टोकियो ऑलिंपिकचे वेध लागले आहेत.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या दिव्यांग जलतरणपटू ‘सुयश जाधव’बद्दल...\n‘आशियायी पॅरा खेळ स्पर्धां’मध्ये सुवर्णयश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सुयश जाधवने ‘वर्ल्ड पॅरा जलतरण चॅम्पियनशिप’ आणि ‘टोकियो पॅरालिंपिक’मध्ये सुवर्ण पटकावण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. जकार्तामध्ये नुकत्याच झालेल्या आशियायी पॅरा गेम्समध्ये जलतरणपटू सुयशने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके पटकावली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच सुयशला गौरविण्यात आले.\nमुळचा सोलापूरचा असलेला सुयश सध्या पुण्यात राहतो. त्यान��� ५०मीटर बटरफ्लायमध्ये ३२.७१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण मिळवले. आता पुढील वर्षी मलेशियात वर्ल्ड पॅरा जलतरण चॅम्पियनशिप होणार आहे. त्यानंतर टोकियोमध्ये २०२० पॅरालिंपिक होणार आहे. या दोन स्पर्धांच्या दृष्टीने तो सराव करत आहे. या स्पर्धांत सुवर्ण मिळविण्याचे त्याचे ध्येय आहे. ५०मीटर बटरफ्लायमध्ये तो २९ सेकंद वेळ नोंदविण्याच्या दृष्टीने कसून सराव करत आहे.\nकेंद्र सरकारकडून बक्षीस जाहीर झाल्यानंतर ते लगेच दिले जाते, मात्र, राज्य सरकारकडून घोषणा झाल्यानंतर ते बक्षीस मिळण्यास खूप वाट पाहावी लागते, असा एकंदर अनुभव असल्याने राज्य सरकारने बक्षीस जाहीर केल्यावर ते लगेचच दिले पाहिजे, तसेच आशियायी खेळांतील पदक विजेत्यांना जेवढी बक्षीस रक्कम दिली जाते, तेवढीच बक्षीस रक्कम आशियायी पॅरा खेळातील पदक विजेत्यांनाही मिळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\nसुयश हा भारताचा एकमेव ‘ए’ दर्जाप्राप्त दिव्यांग जलतरणपटू आहे. त्याला ‘गो स्पोर्टस् फाऊंडेशन’चे सहकार्य असून प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला ही संस्था सहकार्य करते. ज्याप्रमाणे मुख्य खेळाडूंसाठी क्रीडा मंत्रालयाची टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) योजना आहे. त्याच स्वरूपाची एखादी योजना दिव्यांग खेळाडूंसाठीदेखील सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य ऑलिंपिक स्पर्धेनंतर दिव्यांगांची ऑलिंपिक स्पर्धा होत असते. त्यातील पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरीदेखील महत्त्वाचीच असते, त्यामुळे असा फरक अथवा भेदभाव तिथे होऊ नये असे वाटते.\nसोलापूरमध्ये जन्माला आल्यानंतर सहावीत असताना सुयशला वडिलांप्रमाणे जलतरणाची गोडी लागली. मात्र एका अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी होण्याच्या मार्गावर आले होते. एका इमारतीत सुरू असलेल्या बांधकामाच्या वेळी तिथे असलेल्या काही इलेक्ट्रिक वायरचा शॉक सुयशला बसला आणि त्याला शारीरिक व्यंगत्व आले. या घटनेनंतर त्याची कारकीर्द तिथेच थांबेल की काय, अशी भीती निर्माण झाली होती, मात्र वडिलांचे प्रोत्साहन, वैद्यकीय उपचार आणि अफाट जिद्द यांच्या जोरावर सुयशने पुन्हा एकदा पाण्यात सूर मारला आणि २०१५पासून आजतागायत विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत असंख्य पदके जिंकली.\n२०१६मध्ये ‘रिओ पॅरालिंपिक’ स्पर्धेत त्याने प्रथमच ‘ए’ दर्जा प्राप्त केला. त्याचे वडिल स्वतः राष्ट्रीय जलतरणपटू होते. त्यामुळे सुयशला खेळातील कारकीर्दीसाठी आवश्यक असे महत्त्वाचे प्रोत्साहन घरातूनच मिळाले. ५०मीटर बटरफ्लाय, फ्री स्टाईल, १०० मीटर बेस्ट स्ट्रोक्स आणि २०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात सुयश सहभागी होतो. अर्थात५० मीटर बटरफ्लायमध्ये त्याची सर्वांत जास्त मक्तेदारी आहे. २०१५च्या जागतिक स्पर्धेत सुयशने एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवत रिओची पात्रता मिळवली होती. यंदाही आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने जागतिक विजेतेपद स्पर्धा आणि टोकियो पॅरालिंपिक स्पर्धा यांच्यासाठी आवश्यक पात्रता मिळवली आहे. पुढील काळात सुयशसारख्या खेळाडूंना प्रायोजक, प्रोत्साहन आणि आर्थिक पाठिंबा मिळाला, तर हे खेळाडूही पॅरालिंपिक स्पर्धा गाजवून देशासाठी गौरवशाली ठरेल, अशी कामगिरी करतील...\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nचौसष्ठ घरांचा नवा राजा उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... वेगाची नवी राणी : ताई बामणे वयावर मात करत खेळणारा नितीन बॅडमिंटनमधील उगवता ‘तारा’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअपनी कहानी छोड जा...\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2019-01-19T10:48:59Z", "digest": "sha1:T4YSNUF3KK4QL3TYQ5SJ5KNDPHGZYSWE", "length": 3707, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\n‘क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन राष्ट्रधर्माचे पालन केले’\nसिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a94993092a94990791c", "date_download": "2019-01-19T10:50:48Z", "digest": "sha1:6QOXAKSVZ65MVNH5SX4DDBWN65XIC5U5", "length": 15415, "nlines": 189, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पॉरपॉइज — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे / पॉरपॉइज\nपॉरपॉइज : (शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशियामधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो.\n(शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशियामधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो. पॉरपॉइज व डॉल्फिन यांमध्ये स्पष्ट भेद पडेलअशी शास्त्रीय लक्षणे नहित; परंतू सामान्यत: पॉरपॉइज लहान असतो व त्याला डॉल्फिनाचे विशेषलक्षण असलेले चोचीसारखे नाक नसते.\nवरकरणी माशासारखा दिसणारा पॉरपॉइज अधूनमधून पाण्याच्या पृष्टावर येऊन श्वासोच्छ्‌वास करतो, अपत्याला (पिलाला) जन्म देतो व त्याला अंगावर पाजतो. त्याचे पर सापेक्षत: लहान असले, तरी तो उत्तम पोहतो. तो समाज प्रिय प्राणी असून त्याच्या मेंदूचा उत्तम विकास झालेला असतो व एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तो विशिष्ट वर्तनपध्दती व ध्वनी यांचा उपयोग करतो. तसेच त्याच्यातील उत्तम विकसित सोनार व्यूहाच्या [ पाण्यात बुडालेल्या एखाद्या वस्तूपासून निघणार्‍या वा तिच्यावरून परावर्तित होणार्‍या ध्वनितरंगांवरून त्या वस्तूचा ठावठिकाणा घेणार्‍या व्यूहाच्या; ⟶सोनार व सोफार] मदतिने तो पाण्यातील वस्तूंचा शोध घेऊ शकतो. त्याच्या अंगावर केस नसतात व सर्वसाधारणत: जाड गुळगुळीत त्वचे��ाली उष्णता निरोधक चरबीचा थर असतो. तोंड रूंद असून ओठांची हालचाल होत नाही व खालचा जबडा थोडासा पुढे आलेला असतो. दातांची संख्या ८० ते १०० यांच्या दरम्यान असते. त्याचा रंग वरून काळा किंवा गर्द करडा व खालून पांढरा असतो.पर काळे असतात. तो हेरिंग, मॅकेरेल हे मासे, स्क्विड व इतर सागरी प्राणी असे विविध प्रकारचे सागरी जीव खातो. उन्हाळ्यात नर-मादीचा संयोग होतो व एक वर्षाच्या गर्भावधीनंतर सु. ९० सेंमी. लांबीचे एक पिल्लू जन्माला येते. पॉरपॉइज सु. ३० वर्षे जगत असावा.\nसामान्य पॉरपॉइज (फोसीना फोसीना)हा सर्वांत लहान पॉरपॉइज असून तो १.२ -१.८ मी. लांब असतो. त्याचे वजन सु. ४५ किग्रॅ. असते. तो उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात तसेच भारताच्या सागरी किनार्‍यावर आढळतो. काळा परहिन पॉरपॉइज [ निओफोसिना (नियोमेरिस) फोसिनॉयडिस ] पॅसिफिक व हिंदी महासागरांत आणि चीनच्या पिवळ्या नदीत १,६०० किमी. आतपर्यंत आढळतो. त्याच्या सर्व सवयी सामान्य पॉरपॉइजसारख्या असतात. दक्षिण अमेरिकेतील नद्यांमधील पॉरपॉइज अंध असून पाण्यातून आपला मार्ग काढण्यासाठी त्याला त्याच्या सोनार व्यूहाचा चांगला उपयोग होतो.\nपॉरपॉइजाचा अन्न् म्हणून उपयोग होतो. त्याचे मांस डुकराच्या मांसासारखे (पोर्कसारखे) असून त्याचा वास बहुतेकांना आवडत नाही.सामान्य पॉरपॉइजाच्या डोक्यापासून व जबड्यांपासून मिळिवलेल्या मऊ चरबीचा (तेलाचा) उपयोग घड्याळे व कठीण पोलादापासून बनविलेल्या इतर यंत्रांमध्ये वंगण म्हणून होतो. हे तेल ⇨ऑक्सिडीभवनाने चिकट व दाट होत नाहि, ते धातू खात नाही व अथी कमी (नीच) तापमानास गोठत नाही. पूर्वी ते दिव्यात जाळण्यासाठी वापरीत असत.\nपॉरपॉइज, डॉल्फिन व देवमासे यांच्या बद्दलच्या विविध बाबींचाअभ्यास करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय आयोग नेमण्यात आला असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाय सुचविण्याची कामगिरी त्यावर सोपविण्यात आली आहे.\nपृष्ठ मूल्यांकने (22 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nजैवविविधता कायदा, दस्तऐवज व संवर्धन\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक ���तर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 12, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decission-expand-milk-agitation-state-7724", "date_download": "2019-01-19T11:38:24Z", "digest": "sha1:KUNRTLJ4KF2HD674LRT452Y3RA5S3A5S", "length": 19122, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, decission to expand Milk agitation in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोफत दूध वाटण्याचे अांदोलन राज्यव्यापी करणार\nमोफत दूध वाटण्याचे अांदोलन राज्यव्यापी करणार\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनगर : दर मिळत नसल्याने दूध उत्पादक कोलमडून गेला आहे. सरकारने तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू करून फरक थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करावा, अशी प्रमुख मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. तसेच, १ मे च्या ग्रामसभेत ‘शरम बाळगा, लूट थांबवा, शरम नसेल तर दूध फुकट न्या’ असे सांगत ठराव घेऊन आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे समितीने अावाहन केले आहे.\nनगर : दर मिळत नसल्याने दूध उत्पादक कोलमडून गेला आहे. सरकारने तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू करून फरक थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करावा, अशी प्रमुख मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. तसेच, १ मे च्या ग्रामसभेत ‘शरम बाळगा, लूट थांबवा, शरम नसेल तर दूध फुकट न्या’ असे सांगत ठराव घेऊन आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे समितीने अावाहन केले आहे.\nसात महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांनी विकण्याएवजी मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भा��� नगरला दूध उत्पादक संघर्ष समितीची गुरुवारी (ता. २६) बैठक झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे पाटील यांनी दिली. समितीचे लाखगंगा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच दिगंबर तुरकणे, संतोष वाडेकर, दूध व्यवसाचे अभ्यासक गुलाबराव डेरे, कारभारी गवळी, विश्‍वनाथ वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nडॉ. नवले, धोर्डे पाटील म्हणाले, की दरवर्षी उन्हाळ्यात दुधाचे दर वाढत असतात. मात्र आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा दुधाचे दर कमी झाले आहेत. दूध उत्पादक दररोज दहा रुपयांचा तोटा सहन करत आहे. सरकारचे खासगी दूध संकलन केंद्रावर नियंत्रण नाही. त्यामुळे दूध विकण्याएवजी मोफत वाटण्याचे अंदोलन सुरू केले जात आहे. ३ ते ९ मे या कालावधीत सरकारी कार्यालयासमोर बसून दूध मोफत दिले जाईल. सरकार अतिरिक्त दूध दिले जात असल्याचे सांगत असले तरी संकलीत केलेल्या एक लिटर दुधाचे तीन लिटर दूध केले जाते. त्याला सरकारी मान्यता आहे. त्यामुळे ग्राहकाला गाईचे नव्हे तर यंत्राचे दूध पुरवले जाते. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे प्रश्‍न सोडायचा असेल तर मशीनचे नव्हे गाईचे निर्भेसळ, सकस व दर्जेदार दूध पुरवावे, तोटा भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करावी, खाजगी दूध संस्था, संकलन केंद्रावर सरकारने नियंत्रण मिळवावे, अशी संघर्ष समितीची मागणी आहे. मोफत दूध वाटपाच्या अांदोलनात दूध रोखायचे नाही, कायदा हातात घ्यायचा नाही किंवा दूध फेकून घ्यायचे नाही असा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.\nतर आमचाही नाईलाज असेल\nशेतकरी संपाची ठिणगी पुणतांबा (जि. नगर) येथून पडली. त्याचा राज्यभर वनवा झाला. त्याला आता एक वर्ष होत आहे. सरकारला दुधाच्या दराबाबत सुधारणा करण्यासाठी, निर्णय घेण्याला काही दिवसांचा अवधी दिला आहे. जर त्या काळात दखल घेतली नाही तर आमचाही नाईलाज होईल, असा सूचक इशारा संघर्ष समितीने दिला. एक जूनपासून अांदोलन करणार का याबाबत मात्र नंतर घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले.\nसंघटना, नेत्यांना करणार विनंती\nदूध अांदोलनात शेतकरी संघटना, समित्यांनी सहभागी होण्यासाठी सर्व शेतकरी विनंती करणार आहोत. कर्जमाफी व अन्य बाबतीत सुकाणूसह समित्या स्थापन झाल्या. त्यांचाही या अांदोलनात सहभाग राहिले. दूध उत्पादक संघर्ष सम���ती राज्यभर, विशेषतः दुधाचे उत्पादन घेत असलेल्या औरंगाबाद, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यामध्ये दौरा करून लोकांनी, नेत्यांनी दूध अंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. नवले, धोर्डे यांनी सांगितले.\nनगर दूध सरकार government तोटा आंदोलन agitation डॉ. अजित नवले अजित नवले सरपंच वाघ यंत्र machine शेतकरी संप संप पूर सोलापूर नाशिक\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...\nदराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक : आज ना उद्या दर वाढला, की...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nतहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...\nसाखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nपाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...\nपणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...\n'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/sampadakiya/mahindras-outburst-on-rapes/", "date_download": "2019-01-19T10:25:06Z", "digest": "sha1:EFGCBNTXFQWC6TKGNRYWVAWUXZ4YHWTV", "length": 14104, "nlines": 206, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बलात्काऱ्यांविरोधात महिंद्रा खवळले! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम संपादकीय विशेष लेख बलात्काऱ्यांविरोधात महिंद्रा खवळले\nकठुआ’ सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण ताजं असतानाच सुरतमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. तीचाही आठ दिवस शारीरिक छळ करण्यात आला. या दोन्ही घटनांनंतर देशभरातून संताप व्यक्त होताना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर आपल संताप व्यक्त केला. मी जल्लादाचं कामचही विनासंकोच करेन असा महिंद्रा यांनी ठणकावले. ‘आतापर्यंत जल्लादाच्या कामाला प्रतिष्ठा नव्हती. पण छोट्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्यायची असेल तर मी जल्लादाचं कामही विनासंकोच करेन. माझ्या देशात अशाप्रकारचं हिन कृत्य होताना पाहून माझं रक्त खवळतं. अशावेळी स्वत:ला शांत ठेवणं खूपच कठीण जातं.’ असं ट्विट करत आनंद महि���द्रा यांनी आपला राग व्यक्त केला. बलात्कार प्रकरणी देशभरात तीव्र पडसाद उमटत असून राग व्यक्त करण्यासाठी व न्यायाच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. कठुआ प्रकरणात सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसह अनेकजण रस्त्यारवर उतरले होते. कठुआ प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली. या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी मांडली आहे. सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आला आहे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत, गल्ली पासून विदेशापर्यंत बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. पोलिस आणि सरकार बलात्काराच्या गंभीर घटनेत आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्यावेळी सर्वसामान्यांच्या मनात संताप येणारच. आरोपींनी क्रुर हत्या केली.अत्याचार केला. यामुळे सोशल मीडियावर या घटनेचा गंभीरपणे निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी कँडलमार्च काढून बलात्काराऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोरदारपणे सुरु झाली आहे. काही मुजोर राजकीय पक्षाचे जातीयवादी नेते कार्यकर्ते बलात्काराच्या गंभीर घटनेवरुन राजकारण करण्याचे काम करत आहेत. या लोकांच्या संवेदना इतक्या बोधट झाल्यात का त्यांना त्या निष्पाप चिमुरडीचा आणि उणाव मधील अत्याचार पिडितेचे काहीच देणे घेणे नाही का त्यांना त्या निष्पाप चिमुरडीचा आणि उणाव मधील अत्याचार पिडितेचे काहीच देणे घेणे नाही का असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. कठुआ येथील प्रकरणी पिडितीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र त्या वकिल महिलेने कशाचीही तमा न बाळगता खटला लडण्यासाठी पुढाकार घेतला. जर आरोपींच्या बचावासाठी पीडितेच्या वकिलांना धमकवलं जात असेल तर लोकशाही नसुन झुंडशाही आहे. झुंडशाही सत्तेच्या जोरावर धमकावण्याचे काम करत आहेत. झुंडशाही विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.\nमागिल लेख मनसे कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाच कार्यालय फोडल\nपुढील लेख असीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा\nन्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, म��ंबई माणूस मराठी वेब पोर्टल, विशेषांक हॅकर्स़ ५, आंतरराष्ट्रीय विशेषांक बियाँड द न्यूज, मेरीटाईम ब्रिजेस,च्या मुख्य संपादकपदी कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\n‘कडू-पाकी’ साखर व शत्रूशी व्यापारी संबंध\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/93894b92892e93e93893e", "date_download": "2019-01-19T10:54:22Z", "digest": "sha1:T7DNBF3AEJTVYCFQDUXMBM35COHWH4DT", "length": 17793, "nlines": 192, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सोनमासा — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे / सोनमासा\nया माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात.\nसोनमासा : या माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या (सांगाडा अस्थींचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कॅरॅसियस ऑरॅटस आहे. ही जाती घरगुती जलजीवालयात पाळण्याच्या दृष्टीने फारच लोकप्रिय आहे. ती मूळची पूर्व आशियातील असून तिचा प्रसार पुष्कळ देशांत झालेला आहे. आपल्या मूलस्थानात ती उथळ तळी व प्रवाहांत सापडते. यूरोप व उत्तर आशियातील क्रुसियन कार्प (कॅरॅसियस कॅरॅसियस) माशीशी तिचे जवळचे नाते आहे. रंग व लांब पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी स्नायुमय घडी) या बाबतींत या दोन्ही जातींचे सामान्य ⇨ कार्प (साप्रिनस कार्पिओ) माशाशी साम्य आहे; परंतु ���्यांच्या ओठावर सामान्य कार्पप्रमाणे सडपातळ स्पर्शग्राही रोम नसतात, हा यांच्यातील भेद आहे.\nक्रुसियन कार्प या माशाची उत्परिवर्ती जाती म्हणून सोनमाशाचा उगम चीनमध्ये झाला. संग राजघराण्याच्या काळात [६००-१०७० (९२६-१२२९) याच्या दरम्यान] प्रथम सोनमासा माणसाळविला गेला. त्यानंतर तो १५०० च्या सुमारास जपान, १७०७ मध्ये यूरोप व १८७५ मध्ये अमेरिकेत नेला गेला. उष्ण कटिबंधातील इतर मासे पाळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सोनमासा कमी प्रमाणात पाळला जाऊ लागला, तरीही जपान व चीनमध्ये सोनमाशाचे प्रदर्शन, पालन व पैदास आणि त्याच्या वाणांची निवड या गोष्टी अजूनही विशेष लोकप्रिय आहेत.\nनैसर्गिक अवस्थेत सोनमाशाचा रंग सामान्यतः हिरवट तपकिरी किंवा करडा असतो. शरीराचा आकार व पर सामान्य कार्पसारखे असतात. त्याच्या रंगात खूप विविधता आढळते. पृष्ठपक्ष नसण्याची शक्यता असते आणि शेपटीचा पर त्रिखंडी असतो. डोळे प्रमाणापेक्षा बटबटीत असतात, असा खूप असामान्यपणा त्याच्यात आढळतो. चिनी व जपानी लोकांनी शतकानुशतके काळजीपूर्वक प्रयोग केल्यामुळे सोनमाशाच्या सव्वाशेहून अधिक अभिजाती निर्माण झालेल्या आहेत. जलजीवालयातील सोनमासा आपल्या नैसर्गिक अधिवासात गेला, तर काही पिढ्या झाल्यानंतर त्याला क्रुसियन कार्पसारखा शरीराचा आकार आणि हिरवा ते ऑलिव्ह रंग पुन्हा येतो.\nसोनमासा सर्वभक्षक असून पाठीचा कणा नसलेले सूक्ष्म प्राणी व विशेषेकरून लहान कवचधारी प्राणी, कीटकांच्या अळ्या, कृमी, बेडकांची अंडी, गोगलगायी व मासे खातो, याचबरोबर विविध प्रकारच्या पाणवनस्पतीही खातो. पिलांची वाढ, प्रौढाचा आकार व रंग हे त्याच्या योग्य आहारावर अवलंबून असतात. घरात ठेवलेल्या जलजीवालयातील माशांच्या आहारात बारीक केलेल्या डासांच्या अळ्या, लहान जलकृमी, पूर्ण उकडलेल्या अंड्यांचा बारीक केलेला बलक, गोमांस, तृणधान्य इ. खाद्यांचा समावेश असतो.\nसोनमाशांची मादी एक वर्षाची किंवा ७·५ सेंमी. लांब वाढली म्हणजे अंडी घालू लागते आणि पुढे सहा, सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अंडी घालते. अंडी घालण्याचा हंगाम वसंत ऋतू किंवा उन्हाळा असून तो तापमानावर अवलंबून असतो. हंगाम जवळ आला म्हणजे रंग जास्त तेजस्वी होतो, मादीचे पोट वाढते. तसेच नराच्या कल्ल्यांच्या आच्छादनांवर टाचणीच्या डोक्याएवढी बारीक व तात्पुरती टें��ळे येतात. अशीच टेंगळे कधी कधी पाठीवर व अंसपक्षांवर (छातीवरील परांवर) सुध्दा येतात. अंडी घालण्यापूर्वी मादी खूपच हालचाल करू लागते. मादीचा पाठलाग नर करतो. अंडी बाहेर पडणे सुलभ व्हावे म्हणून ते आपली पोटे एकमेकांवर आपटतात. मादी ५००-२,००० अंडी घालते. अंडी बाहेर निसटल्यावर नर त्यांचे फलन करतो. नंतर अंडी पाण्यात बुडतात व आपल्या चिकट पृष्ठभागांनी पाणवनस्पतीला चिकटून बसतात. ५-९ दिवसांत व १८·३३° से. तापमानास अंडी फुटून पिले बाहेर पडतात. पिले पुढील तीन दिवस त्या वनस्पतींना चिकटून राहतात व दरम्यान अंड्यांतील बलक शोषूक घेतात. त्यानंतर ती मुक्तपणे पोहू लागतात व खाणे सुरू करतात. ती करड्या हिरव्या रंगाची असून जलद वाढतात. ८-१० महिन्यांत आपला मूळ रंग धारण करतात. ती सु. ३० सेंमी.पर्यंत लांब वाढतात. पाळलेला सोनमासा २५ वर्षे जगतो; परंतु सरासरी आयुर्मान बरेच कमी असते.\nउत्तर अमेरिकेत सोनमाशाचे पुढील सामान्य प्रकार आढळतात : (१) कॉमेट : शरीर चमकदार असते व शरीराचा आकार नैसर्गिक निवासस्थानांतील माशांपेक्षा वेगळा असतो. (२) व्हेलटेल : पर मोठे असून शेपटीचे खंड दोनऐवजी तीन किंवा चार असतात. (३) टेलिस्कोप किंवा पाँपेई : डोळे पुढे आलेले असतात. (४) सेलेशिअल : डोळे पुढे आलेले व वर वळलेले असतात व पृष्ठपक्ष नसतो. (५) लायनहेड : पृष्ठपक्ष नसतो व त्याचे डोके गोळीदार कोशिका समूहांनी झाकलेले असते. साधा लाल व्हेलटेल प्रकारचा सोनमासा सर्वांच्या परिचयाचा असून दुकानात विक्रीस ठेवलेला असतो.\nलेखक - ज. वि. जमदाडे\nस्त्रोत - मराठी विश्वकोश\nसेलेशिअल सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस) कॉमेट सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस)\nलायनहेड सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस) व्हेलटेल सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस)\nपृष्ठ मूल्यांकने (15 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nजैवविविधता कायदा, दस्तऐवज व संवर्धन\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 12, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-19T10:17:23Z", "digest": "sha1:IYPSMFYJ4A4JQERP5XR3LRB2DNQUPHFH", "length": 10314, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजितदादा, शिंदेंच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअजितदादा, शिंदेंच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा\nअकोल्यातील पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन व लोकार्पण सोहळा\nअकोले – अकोले येथील पंकज लॉन्स येथे शनिवारी दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व सचिव यशवंत आभाळे यांनी पत्रकारांना दिली.\nत्याअगोदर सकाळी दहा वाजता पळसुंदे (ता. अकोले) येथील जलाशयाचे पूजन आणि लोकार्पण सोहळा पवार व शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3 वाजता पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन आणि लोकार्पण सोहळा या दोन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे राहतील, असे ही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, पक्षाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, संतोष शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास अकोले व संगमनेर या तालुक्‍यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, मधुकरराव ��वले, पर्बतराव नाईकवाडी, रामनाथ बापू वाकचौरे, रमेशराव देशमूख, नगराध्यक्ष संगीता शेटे, शंभू नेहे, चंद्रकला धुमाळ आदी सदस्यांनी केले आहे.\nराज्यात आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये, बाजार समित्यांचा बंद आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी या पार्श्‍वभूमीवर अजितदादा व शशिकांत शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदोन भगिरथांच्या उपस्थिती लोकार्पण\nपिंपळगाव खांड धरणाला नियमांच्या चौकटीत बसवून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मुळा बारमाही होण्याचे स्वप्न अजितदादांमुळे साकारले. पळसुंदे धरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असताना त्याला सनदशीर मार्गाने परवानगी देण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केले आहे. त्यांच्याच उपस्थितीत या धरणांचे लोकार्पण होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T10:57:11Z", "digest": "sha1:HHIGWEIJGQFK3CECAWYAP67IN5JNDS7U", "length": 12782, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह\nमात्र, सरकारने नियमावली तयार करण्याची गरज : कायदेतज्ज्ञांचे मत\nपुणे – सज्ञान व्यक्तींना परस्पर सहमतीने समलैंगिक संबंध ठेवता येणार आहेत. समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य असून, आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. “कायद्यापुढे सर्व समान’ या तत्त्वानुसार न्यायालयाने हा निर्णय दिला असून, तो स्वागतार्ह आहे, अशा प्रतिक्रीया कायदेतज्ज्ञांनी “दैनिक प्रभात’शी बोलतना व्यक्त केली.\nअॅड. बिपीन पाटोळे (माजी सदस्य, शिस्तपालन समिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा) म्हणाले की, काळ बदलतो. त्याप्रमाणे समाज व्यवस्था बदलत असते. काळाप्रमाणे होणारे बदल स्वीकारावेत, असे या निकालातून दिसते. व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड, गरज आणि निकड आहे. ज्यातून आनंद मिळतो, अशा गोष्टी समाजाने स्वीकाराव्यात. प्रत्येकाने कसे वागायचे, हे ज्याचे त्याचे वैयक्तीक स्वातंत्र्य आहे. समाजात जे सुरू आहे, ते तसे स्वीकारावे, असे सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असल्याचे या निकालावरून दिसून येते.\nसामाजिक दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह आहे. कोणाच्याही वैयक्तीक स्वातंत्र्यावर कायद्याने घाला घालता येणार नाही. प्रत्येकाला आपली स्वत:ची काही मते असतात. त्याप्रमाणे तो वागत असतो. त्याच्या मतावर निर्बंध घालणे अयोग्य आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आपली काळजी घेत असतो. हेच सर्वोच्च न्यायालयाला आपल्या निकालातून म्हणायचे आहे.\n– अॅड. मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन\nआतापर्यंत समलैंगिकता हे समाजविरोधी, अनैसर्गिक वर्तन मानले जायचे. आता समलैंगिक संबंध वैयक्तीक कसोटीच्या नितीमत्तेनुसार होणार आहेत. हा प्रत्येकाचा वैयक्तीक निर्णय असेल. कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वाला अनुसरून हा निर्णय देण्यात आला आहे. मात्र, संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती सज्ञान असल्या पाहिजेत.\n– अॅड. शिवराज कदम-जहागिरदार, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन\nसर्वोच्च न्यायालयाचा या निकालाने विवाहसंस्था धोक्‍यात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. विवाहसंस्था कायम राहिली पाहिजे. ज्या स्त्री अथवा पुरूषांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजाणी करायची आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन नियमावली तयार केली पाहिजे. काही निकष लावले पाहिजेत.\n– अॅड. भूपेंद्र गोसावी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला त्याला हवे तसे, जगण्याचा, अधिकार राज्य घटनेने दिला आहे. लोकांची इच्छा आहे, तसे ते राहू शकतात. मात्��, त्याला मर्यादा हवी. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर असे राहणाच्या इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारने नियमावली तयार करणे गरजेचे आहे.\n– अॅड. विवेक भरगुडे माजी सचिव, पुणे जिल्हा बार असोसिएशन\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37690", "date_download": "2019-01-19T11:30:48Z", "digest": "sha1:U54L4GN73KGOXANF3S2XR5NWWKB7J6I6", "length": 5792, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वॉलपेपर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वॉलपेपर\nया चित्राला कुठलाही विषय नाही, हा एक फक्त वॉलपेपर आहे.\nधन्स डॅफोडिल्स, झककास, योगुली\nधन्स डॅफोडिल्स, झककास, योगुली\nमस्त आहे चित्र...... keep it\nसुरेख. कासच्या पठारावर असल्याचा भास झाला क्षणभर\nधन्स मयुरी., वर्षा व्हिनस,\nधन्स मयुरी., वर्षा व्हिनस, शुभांगी कुलकर्णी\nहे चित्र आत्ता पाहिलं.. मला\nहे चित्र आत्ता पाहिलं.. मला अन माझ्या आईला आवडलं ती चित्रकारांच्या घरातली आहे- स्केचेस चांगली करायची. आता वय ८३ :))\nनव्या वर्षासाठी खूप रेखन शुभेच्छा..\nधन्स, तुम्हाला आणि तुमच्या\nधन्स, तुम्हाला आणि तुमच्या आईनाही शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द माग��ा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/padmashree-yamunabai-waikar-the-well-known-legend-singer-passed-away/", "date_download": "2019-01-19T11:08:44Z", "digest": "sha1:L4IGS2EDDMSLZSPARFW5OGMROKLJ43ZL", "length": 11032, "nlines": 209, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nसुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nमुंबई: लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं अल्पश: आजाराने आणि वृद्धापकाळाने निधन झालं. त्या १०२ वर्षांच्या होत्या. वाईच्या खाजगी रुग्णायलात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यमुनाबाईंच्या कलेतील योगदानामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं. मराठी लोकसंस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला यमुनाबाईंमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. आपल्या लावणीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता.\nतर तमाशा सोबतच ठुमरी, तराणा, गझल असे संगीतप्रकार सुद्धा त्या गात असत. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचं काम यमुनाबाई वाईकर यांनी केलं आहे.\nएक निस्सिम कलाउपासक आपण गमावला : मुख्यमंत्री\n‘लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे.’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\n‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्य साधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.’ असंही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.\nमागिल लेख मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत\nपुढील लेख सिंचन प्रकल्पामध���ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई दिवाकर रावतेंची सूचना\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/pakistani-groom-wore-a-gold-tie-and-shoes-on-his-wedding-worth-rs-25-lakhs/", "date_download": "2019-01-19T10:21:48Z", "digest": "sha1:IBH2HN5SBEMZWTZYFVZLVIGOCM7YN2XD", "length": 10887, "nlines": 207, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "नवरदेवाचा नाद: सोन्याचे शूज अन् सोन्याची टाय | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम विदेश नवरदेवाचा नाद: सोन्याचे शूज अन् सोन्याची टाय\nनवरदेवाचा नाद: सोन्याचे शूज अन् सोन्याची टाय\nपाकिस्तान: लग्न मंडप, जेवण, साड्या, मानपान या सर्व खर्चामुळेच ‘लग्न पाहावं करुन‘, असं म्हटलं जातं. याशिवाय सोन्याचे दर पाहता फक्त दागिन्यांचा खर्चच काही लाखांच्या घरात जातो. मुलीला माहेरहून किती दागिने मिळाले, सासरच्यांनी किती दागिने केले, याबद्दलच्या चर्चा तर कित्येक दिवस रंगतात. मात्र पाकिस्तानमधल्या एका लग्नानंतर चर्चा होतेय ती नवरदेवाच्या अंगावरील दागिन्यांची. सोशल मीडियावरही याची खूपच चर्चा होत आहेत.\nपाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या एका झालेल्या लग्नात नवऱ्या मुलानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. कारण त्यानं चक्क २५ लाखांचं सोनं अंगावर घातलं होतं. लाहोरमध्ये झालेल्या स्वागत समारंभात हा सोन्याचा नवरदेव पाहायला मिळाला. त्यानं घातलेल्या सूटची किंम�� ६३ हजार रुपये इतकी होती. याशिवाय त्याच्या सूटवरील खड्यांची किंमत १६ हजार रुपये होती. ही सोनेरी यादी इथेच संपत नाही. गोल्डन सूटला सूट करणारा नवरदेवाचा गोल्डन टाय तब्बल १० तोळ्यांचा होता. पाकिस्तानी चलनात त्याची किंमत साधारणत: ५ लाख रुपये इतकी होते.\nयाशिवाय या नवऱ्या मुलाचे बूटदेखील सोन्याचे होते. अनेकांना ते सुरुवातीला फक्त सोनेरी बूट आहेत, असं वाटलं. मात्र काही वेळानं ते बूट सोन्याचे आहेत, हे उपस्थितांच्या लक्षात आलं. हे बूट तब्बल ३२ तोळ्यांचे होते. याची किंमत पाकिस्तानी रुपयात तब्बल १७ लाख रुपये इतके आहे. या गोल्डप्रेमी नवरदेवाचं नाव हाफिज सलमान शाहीद असं आहे. हा नवरदेव मोठा व्यावसायिक आहे. सध्या त्याच्या लग्नाच्या स्वागत समारंभाची चर्चा सुरू आहे.\nमागिल लेख ‘नोएडा गर्ल’ सृष्टी कौरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nपुढील लेख पुढील वर्ष साखर उद्योगासाठी मोठं संकटाचं’- शरद पवार\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/dr-gangadhar-pantawane/articleshow/62762729.cms", "date_download": "2019-01-19T11:17:13Z", "digest": "sha1:KRXJXKX4VSCUDHQ42VFIOFIUBXWMSBGN", "length": 12431, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Manasa News: dr.gangadhar pantawane - गंगाधर पानतावणे | Maharashtra Times", "raw_content": "\n, मग 'ही' काळजी घ्या\n, मग 'ही' काळजी घ्या\nज्येष्ठ समीक्षक, संपादक, साहित्यिक प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांना ‘पद्मश��री’ सन्मान जाहीर करून केंद्र सरकारने एका प्रतिभावंताचा उचित गौरव केला आहे. ‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे कलंकित भूतकाळ नाकारला आहे.\n(मागील महिन्यातच पानतावणे सरांना 'पद्मश्री' सन्मान जाहीर झाला होता. त्याविषयीचा हा लेख)\nज्येष्ठ समीक्षक, संपादक, साहित्यिक प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांना ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर करून केंद्र सरकारने एका प्रतिभावंताचा उचित गौरव केला आहे. ‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’ अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करणाऱ्या पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली आहे. नागपुरात जन्मलेल्या पानतावणे यांनी नंतर औरंगाबादमध्ये असताना उभारलेली साहित्यिक चळवळ केवळ मराठीतच नव्हे, तर अखिल भारतीय पातळीवर गौरवाने ओळखली गेली. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात जात असलेल्या पानतावणे सरांनी पुढे आंबेडकरांच्या विचारांची कास जन्मभर सोडली नाही. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत होते तेव्हा ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाचा विचार पुढे आला. नंतर त्याच्या संपादनामुळे त्यांचे नाव कायम आदराने घेतले गेले. त्या माध्यमातून झालेली दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची चर्चा असो, की नवोदितांच्या साहित्याला पाठबळ देणे असो, व्यापक पातळीवर रूजलेले हे कार्य मराठवाड्यासह महाराष्ट्रभर पोहोचले. त्या माध्यमातून भरलेले मेळाव्यांनी नियतकालिकातून सुरू झालेल्या कार्याने एका चळवळीचे रूप घेतले. ललित साहित्यापासून व्यक्तिगत लेखन सुरू केलेल्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले. साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, मानववंशशास्त्र हे त्यांचे अभ्यासविषय त्यांनी ताकदीने मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, अमेरिकेत झालेले पहिले विश्वमराठी साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवल���. ‘पद्मश्री’ किताबाने त्यांच्या सन्मानात आणखी एक तुरा खोवला गेला.\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:साहित्यिक|संपादक|प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे|ज्येष्ठ समीक्षक|gangadhar pantawane|dalit\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\n, मग 'ही' काळजी घ्या\nमलेशिया मास्टर्स: सायना नेहवाल पराभूत\nइंदूर:लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदूर-दिल्ली ट्रेन...\nसुरक्षा दलात ४२९ पदांची मेगा भरती\nउत्तरप्रदेश: संबळ येथे ३ जणांची हत्या करून लुटले घर\nआयआरसीटीसी घोटाळा: लालू प्रसाद यांचा अंतरिम जामीन २८ जानेवरी...\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA", "date_download": "2019-01-19T09:59:45Z", "digest": "sha1:5T7EJD6R4FAHHI4ZY3UIERETRQUGYKMX", "length": 4566, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साओ टोमे आणि प्रिन्सिप - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:साओ टोमे आणि प्रिन्सिप\n\"साओ टोमे आणि प्रिन्सिप\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप\nऑलिंपिक खेळात साओ टोमे आणि प्रिन्सिप\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-19T09:53:32Z", "digest": "sha1:AC247HRPMWPT2CRGSCNSK4BKNRJEZ4UA", "length": 12387, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: अन्नसुरक्षा योजनेतून 99 लाख कुटुंबांना धान्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगर: अन्नसुरक्षा योजनेतून 99 लाख कुटुंबांना धान्य\nतीस एप्रिल अखेरच्या शिधापत्रिकांचा विचार;\nनगर- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आता नवीन 99 लाख शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य घेता येणार आहे. त्यात 44 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 56 लाख 63 हजार 282 आणि 59 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या 36लाख 73 हजार 32 याप्रमाणे 93 लाख 36 हजार 314 आणि अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे 99 लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.\nनवीन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी आता 30 एप्रिलअखेरच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, 30 एप्रिलपर्यंत आधारकार्डांशी संलग्न करून पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थींचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थींनी हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्‍यक आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 ची अंमलबजावणी महाराष्ट्रात एक फेब्रुवारी 2014 पासून करण्यात येत आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारला 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येच्या 76.32 टक्के (4.70 कोटी) व शहरी लोकसंख्येच्या 45.34 टक्के (2.30 कोटी) याप्रमाणे राज्यासाठी एकूण 62.30 टक्के (7.00 कोटी) एवढा इष्टांक दिला आहे. अंत्योदय अन्न योजनेकरीता केंद्र शासनाने 25 लाख पाच हजार तीनशे एवढा इष्टांक दिला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 4.311 ही कुटुंबातील सरासरी व्यक्तींची संख्या विचारात घेऊन एक कोटी आठ लाख 652 एवढी अंत्योदय अन्न योजनेतील सदस्यांची संख्या आहे. एकूण इष्टांकातून अंत्योदय अन्न योजनेचा इष्टांक वजा जाता उर्वरित पाच कोटी 92 लाख 16 हजार 32 एवढा इष्टांक प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी देण्यात आला आहे.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यापूर्वी राज्यात एएवाय, बीपीएल व एपीएल व (केशरी) यांतील सर्व लाभार्थी मिळून एकूण आठ कोटी 77 लाख 34 हजार 849 एवढे लाभार्थी होते. 7 कोटी एवढ्या इष्टांकाच्या मर्यादेत लाभार्थी सामावून घेताना व एएवाय व बीपीएलचे सर्व लाभार्थी सामावून घेण्यात आले; परंतु एपीएल (केशरी) शिधापत्रिका देण्यासाठी एक लाख एवढ्या वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे. संगणकीकृत उपलब्ध माहितीनुसार ग्रामीण भागातील 44 हजार रुपये व शहरी भागातील 59हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थींचा समावेश करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. राज्यातील कार्डटाईप चेंज व आधारकार्ड संलग्नचे काम पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या अन्नधान्याचे वाटप राज्यातील नवीन 99 लाख गरजू व गरिब लाभधारकांना करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T10:11:11Z", "digest": "sha1:BKWYAZDKGSVOG4U32SMT4B37SQTJR46V", "length": 11159, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: विकासकामांचा अनुशेष अडीच वर्षांत भरून काढू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगर: विकासकामांचा अनुशेष अडीच वर्षांत भरून काढू\nमधुकर नवले यांचा विश्‍वास : के. डी. धुमाळांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी\nनिशिगंधा नाईकवाडींचे पक्षाला सहकार्य\nअ���ोले – “गेल्या अडीच वर्षांच्या काळात विकासकामांचा शिलकी अनुशेष आगामी अडीच वर्षांत भरून निघेल. माजी मंत्री मधुकर पिचड व आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहर सर्वांगीण विकासांनी परिपूर्ण होईल,’ असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.\nनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, मावळते नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, राष्ट्रवादी युवकचे प्रांतिकचे सरचिटणीस राहुल देशमुख, डॉ. संदीप कडलग, डॉ. नूतन कडलग, संदीप शेटे, रमेश नाईकवाडी, विद्यार्थी प्रदेशचे सरचिटणीस विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.\nनवले म्हणाले की, माजी मंत्री मधुकर पिचड व आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी नव्याने स्थापना झालेल्या अकोले नगरपंचायतीची ही ऐतिहासिक निवडणूक राष्ट्रवादीने 15 उमेदवार निवडून जिंकली होती, तर विरोधी पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी प्रथम नगराध्यक्ष म्हणून के. डी. धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत नगरपंचायतीचा कारभार पारदर्शीपणे करून अनेक विकासकामे मार्गी लावली.\nत्यांच्या पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव झाले. माजी मंत्री पिचड व आ. पिचड यांनी राष्ट्रवादीच्या सर्व 15 नगरसेवकांशी चर्चा करून सर्वानुमते संगीता अविनाश शेटे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घोषित केली. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड होणे ही औपचारिक बाब पक्षाच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे, असे ते म्हणाले. निशिगंधा नाईकवाडी यांनी पक्षाच्या उमेदवार संगीता शेटे यांच्यासाठी माघार घेऊन पक्षाला व पक्षश्रेष्ठींना सहकार्य केले याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजाम���ेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2019-01-19T10:32:36Z", "digest": "sha1:G4ZVH3IR7ERDYC325RGROUBFPLTUM7FT", "length": 8768, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ - १८९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केली.\nफेब्रुवारी २२ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.\nमे २ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसर्‍याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले.\nमे ३१ - जॉन्सटाउनचा पूर - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.\nजुलै ११ - मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.\nफेब्रुवारी ५ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nफेब्रुवारी २२ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.\nएप्रिल १ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.\nएप्रिल १६ - चार्ली चॅप्लिन, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते\nएप्रिल २० - ॲडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.\nएप्रि�� २४ - सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटिश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.\nएप्रिल २८ - अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.\nमे १२ - ऑट्टो फ्रँक, जर्मन लेखक.\nजुलै १५ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.\nऑगस्ट ८ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमे १२ - जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.\nजुलै ३० - चार्ली ॲब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nइ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी २३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:ReyBrujo/Dumps/20070213/Articles_with_more_than_10_external_links", "date_download": "2019-01-19T11:12:48Z", "digest": "sha1:5GH6ALYAIWNGRKDZNXDZBSR534JFJFHV", "length": 5656, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:ReyBrujo/Dumps/20070213/Articles with more than 10 external links - विकिपीडिया", "raw_content": "\n230 2554 विकिपीडिआ:संपूर्ण भाषासूची\n110 10092 संगणक टंक\n75 13075 मराठी संकेतस्थळे\n60 3251 सद्य घटना\n50 809 मराठी भाषा\n45 9595 हैदराबाद मुक्तीसंग्राम\n44 2049 गोदावरी नदी\n28 12577 आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती\n24 3297 सचिन तेंडुलकर\n21 15389 विकिपीडिया:मराठी विकिपीडिया माध्यम प्रसिद्धी प्रकल्प\n19 17412 विकिपीडिआ:चावडी/जुनी चर्चा ५\n18 15908 विकिपीडिआ:चावडी/जुनी चर्चा २\n18 1397 इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा\n18 15194 भाषांतर प्रकल्प\n17 1394 विकिपीडिआ पारिभाषिक संज्ञा\n14 2876 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\n14 4816 ग्नू लिनक्स\n12 18111 विकिपीडिआ:चावडी/जुनी चर्चा ६\n12 13445 विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५\n12 5160 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न\n12 17212 विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७\n11 10983 क्लोद मोने\n11 9460 विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २\n11 3562 देवनागरी लिपी\n10 9461 Broken/विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २\n10 16503 विकिपीडिआ:चावडी/जुनी चर्चा ४\n10 3586 विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २००७ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-plastic-potato-starch-14096?tid=127", "date_download": "2019-01-19T11:23:32Z", "digest": "sha1:KFUKQDCQMUYTXL23CSMQNVEAP44VKXOK", "length": 18612, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, plastic from potato starch | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची निर्मिती शक्य\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची निर्मिती शक्य\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nप्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून पर्यावरणाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली असली तरी त्याची परिणामकारकता फारशी दिसून येत नाही. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी जैवविघटनशील प्लॅस्टिक विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहे. स्वीडन येथील विद्यार्थी संशोधक पाॅँटस टॉर्नक्विस्ट याने बटाट्यातील स्टार्चच्या साह्याने प्लॅस्टिकनिर्मिती केली आहे. या संशोधनासाठी त्याला जेम्स डायसन हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nप्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून पर्यावरणाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली असली तरी त्याची परिणामकारकता फारशी दिसून येत नाही. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी जैवविघटनशील प्लॅस्टिक विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहे. स्वीडन येथील विद्यार्थी संशोधक पाॅँटस टॉर्नक्विस्ट याने बटाट्यातील स्टार्चच्या साह्याने प्लॅस्टिकनिर्मिती केली आहे. या संशोधनासाठी त्याला जेम्स डायसन हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nआपल्या संशोधनाचे महत्त्व सांगताना पाॅँटस टॉर्नक्विस्ट म्हणाले, की प्लॅस्टिकच्या वापरानंतर त्याचे विघटन लवकरात लवकर होण्यावर आमचा भर होता. कारण सामान्यत प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तूचा किंवा पॅकेजिंगचा वापर हा अत्यंत कमी काळासाठी उदा. सरासरी २० मिनिटांसाठी होतो. मात्र, टाकून दिलेले प्लॅस्टिक पर्यावरणामध्ये सुमारे ४५० वर्षे तसेच राहते. पूर्वी प्लॅस्टिक चांगला गुणधर्म मानली जाणारी ही टिकवणक्षमताच पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरत असून, त्यातून अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.\nपाॅँटस यांने चुकणे आणि सुधारणे या प्रक्रियेतून आपले संशोधन चिकाटीने सुरू ठेवले. सुरवातीला उष्णतेच्या साह्याने विघटन होणाऱ्या प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी त्याने शेवाळांचा वापर केला. शेवाळाला काही प्रमाणात उष्णता देऊन, त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या कुकीज बनवल्या. त्याला चिकटपणा आणण्यासाठी त्यात बटाट्याच्या स्टार्चचा काही प्रमाणात वापर केला. मात्र, त्यातील द्रव खाली पडत असल्याने हे प्रयत्न सोडून द्यावे लागले. मात्र, बटाट्याचा स्टार्च चांगल्याप्रकारे वाळवल्यानंतर त्याची एकप्रकारे फिल्म तयार झाली. पुढे यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. अशाप्रकारे बटाटा प्लॅस्टिकची निर्मिती झाली.\n-बटाटा प्लॅस्टिक हे बटाटा स्टार्च आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार करता येते. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत गरम केले जाते. त्यानंतर योग्य त्या आकाराच्या साच्यामध्ये ओतून, त्याला उष्णता दिली जाते. त्यामुळे ते घट्ट होते. त्यातून कोरडा आणि प्लॅस्टिकची विविध भांडीही बनवता येतात.\nसाच्यामध्ये किती द्रव ओतला त्यावरून ते घट्ट, कडक किंवा पातळ फिल्म अशा स्वरूपात तयार होते.\nयोग्य उष्णता आणि आर्द्रता देऊन त्यापासून विविध वस्तू बनवता येतात. यासाठी अधिक उष्णतेची आवश्यकता नाही. त्यामुळे साचेही प्लॅस्टिकचे बनवता येतात. पर्यायाने धातूंच्या साच्याच्या तुलनेमध्ये हे साचेही स्वस्त राहू शकतील.\nहे विघटनशील असून, त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करता येऊ शकतो. अगदी स्ट्रॉपासून प्लॅस्टिकची भांडीही बनवता येतील, असा पाॅँटस याचा दावा आहे. वापरानंतर केवळ दोन महिन्यांमध्ये त्यांचे कंपोस्ट होऊ शकते.\nपर्यावरण environment मका maize स्वीडन पुरस्कार awards\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबा��तच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल�� पाहिजे, असे जो तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/217-2/", "date_download": "2019-01-19T11:08:43Z", "digest": "sha1:YCYGYLDCYB5Y2XU2N5Q6LZIE4UKA7G3O", "length": 8253, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिको सामाजिक - पूर्ण, नखरा गप्पा मेक्सिकन एकेरी करतो. मोफत ऑनलाइन व्हिडिओ डेटिंगचा अनुप्रयोग स्टोअर वर", "raw_content": "मेक्सिको सामाजिक — पूर्ण, नखरा गप्पा मेक्सिकन एकेरी करतो. मोफत ऑनलाइन व्हिडिओ डेटिंगचा अनुप्रयोग स्टोअर वर\nआम्ही शोधण्यात अक्षम आहेत, आपल्या संगणकावर. डाउनलोड करण्यासाठी मोफत अनुप्रयोग मेक्सिको सामाजिक — पूर्ण, नखरा गप्पा मेक्सिकन एकेरी करतो. मोफत ऑनलाइन व्हिडिओ डेटिंग करून नावीन्यपूर्ण सल्ला लि करा आता. मेक्सिकन सामाजिक आहे सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग सह कनेक्ट मेक्सिकन एकेरी किंवा पूर्ण करण्यासाठी मेक्सिकन एकेरी. मेक्सिकन सामाजिक एक चांगला मार्ग आहे, लोक पूर्ण करण्यासाठी सुमारे आपण मेक्सिको मध्ये, नवीन मित्र बनवू आणि मिसळणे त्यांना, किंवा शोधण्यासाठी चिरस्थायी नाते-संबंध, आणि अगदी लग्न. हे सर्व येथे आहे. आपण शोधत आहात पाहण्यासाठी मेक्सिकन मुली आणि त्यांच्या ‘बॅलेट नृत्य’ किंवा आपण शोधत आहात एक मित्र तुमचा निवास दरम्यान मेक्सिको मध्ये, मेक्सिकन सामाजिक कोणीतरी आहे आपण. काय करते मेक्सिकन सामाजिक अद्वितीय हा आहे: आपण पूर्ण करू शकता, लोक थेट व्हिडिओ पाहणे त्यांना. मित्र बनवणे, बैठक परके आणि नुसती केले नाही की मजा. पाहा व्हिडिओ क्लिप लोक शेजारच्या आणि तेव्हा आपण जसे कोणीतरी, लाजू नका, फक्त हाय म्हणा. योग्य, नंतर आपण वाटत नाही एकच आता, कारण आपण करणार असू, गप्पा मारत फ्लर्टिंग आणि कदाचित अगदी डेटिंगचा सह एकच अनोळखी. स्क्रॉल चित्रे, लहान क्लिप, आणि व्हिडिओ मुली आणि अगं जगभरातील पर्यंत आपण कोणीतरी शोधण्यासाठी आहे की मनोरंजक, नंतर जसे त्यांच्या पोस्ट आणि हाय म्हणा. आपण देखील करू शकता पूर्ण आणि नखरा परके गप्पा खोल्या आणि समाजात दोन्ही मार्ग आहे. ते म्हणतात एक चित्र किमतीची एक हजार शब्द आहे आणि एक व्हिडिओ आहे, किमान एक हजार चित्रे. आम्ही तयार ए�� व्हिडिओ आधारित सामाजिक अनुप्रयोग कारण, आपण हे करू शकता स्वत: ला व्यक्त जास्त चांगले आणि व्हिडिओ शोधू आणि पूर्ण नवीन लोक खूपच सोपे आहे. विसरू नका: विपरीत इतर डेटिंगचा अनुप्रयोग, मेक्सिकन सामाजिक विनामूल्य आहे आणि आपण करू देते लोक पूर्ण जवळच्या. नवीन मित्र बनवू जवळपासच्या किंवा जगभरातील आमच्या गट चॅट रूम किंवा करून सामने आणि वापरून आपल्या खाजगी इनबॉक्स वैशिष्ट्य आहे. देखणा प्रियकर किंवा गरम मैत्रीण प्रेमात पडणे किंवा फक्त कनेक्ट आहे, हे एक उत्तम ठिकाण शोधण्यासाठी एक आकर्षक व्यक्ती उलट किंवा समान संभोग. सर्व संयुक्त राष्ट्रसंघाच्या- वैशिष्ट्ये अनलॉक केला जाऊ शकतो विनामूल्य करत विविध क्रिया वर अनुप्रयोग (व्हिडिओ अपलोड आमंत्रित, मित्र, इ.). मात्र, ज्यांना पसंत सुविधा देवून, आम्ही ऑफर अॅप खरेदी करण्यासाठी देखील अनलॉक त्या वैशिष्ट्ये आपल्या खात्यात शुल्क आकारले जाईल नूतनीकरण आत — किंवा महिन्यात पूर्णविराम. -नूतनीकरण बंद आहे किमान. सदस्यता (ऑटो-नूतनीकरण) बंद केला जाऊ शकतो जाऊन वापरकर्ता च्या, खाते सेटिंग्ज खरेदी केल्यानंतर. नाही रद्द. इंग्रजी, डॅनिश, डच, फिलिपिनो, फिन्निश, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, मलय, नॉर्वेजियन बोक्मåल, पोर्तुगीज, रशियन, सरलीकृत चीनी, स्पॅनिश, स्वीडिश, थाई, पारंपारिक चीनी, तुर्क लोकांची भाषा, व्हिएतनामी\n← अनैतिक समागमाला प्रवृत्त करणे मध्ये गुलामगिरी कसे एक मेक्सिकन कुटुंब झाले स्त्री पुरुष समागम व्यापारी\nस्पॅनिश व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ स्पेनच्या →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/tiger-attack-kills-one-44587", "date_download": "2019-01-19T10:42:21Z", "digest": "sha1:XM7TKDJSGWL427ZEV72G5OJK534BSHYJ", "length": 10358, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "tiger attack kills one वाघाच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवाघाच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू\nशुक्रवार, 12 मे 2017\nचौधरी हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा कोअर झोन परिसरात शौचास गेले होते. जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला\nचंद्रपूर - शौचास गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 10) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ताडोबा कोअर झोनमध्ये घडली. मंगलदास तानबा चौधरी (रा. नवेगाव पुनर्वसन) असे मृत वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळात वन वणवा कर्मचारी म्हणून कार्यरत मंगलदास तानबा चौधरी हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा कोअर झोन परिसरात शौचास गेले होते. जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.\nJEE Mains Result जाहीर; महाराष्ट्राच्या तिघांना 100 पर्सेंटाईल\nपुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत 'एनटीए'ने सर्वांनाच...\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/227-2/", "date_download": "2019-01-19T11:09:40Z", "digest": "sha1:ME2D6IYYAA3M2BJRGTMZGPFXGU2JGVZ5", "length": 8591, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मोफत चॅट रूम, साइन-अप करा, नाही डाउनलोड", "raw_content": "मोफत चॅट रूम, साइन-अप करा, नाही डाउनलोड\nवापर आमच्या गप्पा खोली डाउनलोड किंवा नोंदणी साइन अप आणि प्रवेश केला जाऊ शकतो पासून थेट साइट आहे. नोंदणीकृत सदस्य शिफारस मार्ग प्रवेश गप्पा खोली आपण प्राप्त राखीव वापरकर्ता नाव, आणि करू नका प्रविष्ट करणे आवश्यक आहे माहिती प्रत्येक वेळी. इतर सदस्य पाहू शकता, आपल्या प्रोफाइल सहज जोडा आणि आपण एक मित्र म्हणून, तर ते पाठविणे आवश्यक आहे आपण ऑफलाइन संदेश. अतिथी अभ्यागत आवश्यक आहे, भरण्यासाठी, वरील फॉर्म मूलभूत तपशील, फक्त नंतर ते प्रविष्ट करू शकता गप्पा खोली. अतिथी अभ्यागत मिळत नाही राखीव नावे पण आहेत एक चांगला मार्ग चाचणी गप्पा खोली किंवा. काय झालं जुन्या गप्पा खोली आणि का परिचय एक नवीन गप्पा सॉफ्टवेअर. दोन्ही जुन्या गप्पा खोली सॉफ्टवेअर जेथे. पक्ष आणि बदल करून त्यांना दोन्ही होते, कठीण आणि वेळ घेणारे, त्यामुळे आम्ही आता तयार केला आहे एक सानुकूल गप्पा सॉफ्टवेअर आमच्या स्वत: च्या मात करण्यासाठी त्या समस्या आहे. का मी पाहू त्याच नाव चॅट रूम अनेक वेळा आमच्या गप्पा सॉफ्टवेअर अजूनही आहे, बीटा टप्प्यात आणि हे बग आहे, जे आम्ही जाणीव आहे आणि निश्चित केले जाईल आणि पुढील काही अद्यतने. व्हिडिओ व्हॉइस गप्पा वैशिष्ट्य आहे आमच्या गप्पा सॉफ्टवेअर अजूनही आहे, बीटा टप्प्यात आणि हे बग आहे, जे आम्ही जाणीव आहे आणि निश्चित केले जाईल आणि पुढील काही अद्यतने. व्हिडिओ व्हॉइस गप्पा वैशिष्ट्य आहे तो आहे फार शक्यता की, आम्ही जोडा व्हॉइस गप्पा वैशिष्ट्य लवकरच पण संबंधित ‘व्हिडिओ चॅट’ आम्ही आहोत अजून एक निर्णय आहे. दाखल केल्यानंतर गप्पा, सादर यादी गप्पा खोल्या निवडा, सारखे काय आहे. नाव सर्व सार्वजनिक आपल्या खाजगी खोल्या गप्पा प्रदर्शित केले जाईल, हळूच लोकांची संख्या प्रत्येक खोलीत. आपण सक्षम असेल करण्यासाठी सामील खोली. काही खोल्या गप्पा शकते, फक्त उपलब्ध असेल नोंदणीकृत सदस्य आहेत. वरील प्रतिमा काय आहे ते दिसत नाही एकदा आपण सामील झाले आहेत चॅट रूम, खाली गप्पा बाजार लोगो आहेत गप्पा सुचालन दुवे आणि समावेश वर्तमान गप्पा खोली नाव आहे. डाव्या बाजूला पृष्ठ याद्या सर्व खोल्या आपण सामील झाले आह���त आणि परवानगी देते पटकन स्विच त्यांना. मध्यभागी पृष्ठ दाखवते अदलाबदल सर्व संदेश खोलीत. उजव्या बाजूला दर्शवेल यादी सदस्य कोण उपस्थित आहेत त्या खोलीत. क्लिक एका सदस्याच्या नावे उजव्या बाजूला यादी दिसून येईल, ‘वापरकर्ता पर्याय’ मध्ये दर्शविले गेले आहे म्हणून वरील प्रतिमा आणि प्रत्येक पर्याय खाली स्पष्ट आहे. उल्लेख करण्यास परवानगी देते उल्लेख सदस्य आपला संदेश आहे आणि तो दिसेल ठळक त्यांना. मध्ये टाइप केल्यानंतर आपल्या संदेश निवडून, ‘कुजबुज’ पर्याय आपला संदेश पाठवू म्हणून कानगोष्ट करणे. एक मुलगा आहे फक्त दृश्यमान आपण आणि ती व्यक्ती पाठविले होते. खाजगी संदेश हा पर्याय पाठवेल ‘खाजगी गप्पा विनंती’ व्यक्ती निवडले आणि दर्शवेल, त्यांच्या ‘अॅलर्ट’. पहा प्रोफाइल हा पर्याय फक्त शो साठी नोंदणीकृत सदस्य आणि. दुर्लक्ष पर्याय आपल्याला परवानगी देते पाहू कोणत्याही संदेश पाठविले व्यक्ती आपण दुर्लक्ष केले. इतर उर्वरित मेनू शो काही मूलभूत माहिती त्या बद्दल सदस्य. उपलब्ध पर्याय वर सेटिंग्ज पृष्ठ, खालील प्रमाणे आहेत: नाव रंग आणि दिसून इतर निवडलेला रंग. एक यादृच्छिक रंग निवडले आहे मुलभूतरित्या आपण सामील तेव्हा आपण गप्पा. फॉन्ट आकार, फॉन्ट आकार बदल गप्पा फॉन्ट आकार. प्रणाली संदेश हा पर्याय देते ते आपण पाहू किंवा लपवा ‘वापरकर्ता प्रवेश केला रूम’ आणि ‘वापरकर्ता बाकी रूम’ संदेश. ब्लॉक वापरकर्ते या यादीत आपण सदस्य आहेत अवरोधित, आणि आपण करू शकता. त्यांना\n← करू शकता, जेथे एक जा, मेक्सिको पूर्ण करण्यासाठी इतर समलिंगी अगं\nमेक्सिकन मुलगी प्रेमात पोलिश माणूस →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-polluted-water-supply-villages-nagar-maharashtra-12053", "date_download": "2019-01-19T11:37:58Z", "digest": "sha1:Z74DSA7GSPO7IA6DTRYOOTQXCSXC4PVW", "length": 17707, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, polluted water supply to villages, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा\nनगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनगर ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.\nनगर ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.\nग्रामीण भागातील गावखेड्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जातात. गावांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत एक जलसुरक्षक नियुक्तकेला आहे. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरही दिली जाते. मात्र या साऱ्या उपाययोजनांकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.\nपाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यामधील सुमारे ९० गावे दूषित पाणी पीत असल्याचे आरोग्य विभागाच्या मासिक अहवालात स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्याच्या अहवालानुसार १८३४ पाणी नमुने तपासले. त्यातील ९० गावांमधील १३८ स्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. एप्रिलपासून जुलैपर्यत म्हणजे चार महिन्यांत ६७५९ स्रोत तपासले त्यातील ४९७ स्रोताचे पाणी दूषित आढळले आहे. याशिवाय पाच गावांत पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडरही खराब आहे.\nदूषित पाणीपुरवठा होणारी गावे\nपारनेर ः गारगुंडी, पिपळगाव रोठा, म्हस्केवाडी, चोंभुत, शिरापूर, रांधे, पिंपळनेर, पळवे बु. बाभुळवाडे, पाडळी दर्या, लोणी हवेली, सुपा, हंगा, मावळेवाडी, नारायणगव्हाण, यादववाडी, गटेवाडी, वांघुंडे खु., कडूस, पाडळी, वाडेगव्हाण, वाघुंडे, बु. अकोले ः मोग्रस, पांजरे, शेरणखेल, कळंब, बेलापूर, कोलठेंभे, शिरपुंजे, साकीरवाडी, कौठेवाडी, गर्दनी, नागवाडी, देवठाण, घोडसरवाडी. नगर ः देवगाव, सारोळा, घोसपुरी, पारगाव, खांडके, बारदरी, केकती, नवनागापूर, वडगाव गुप्ता, दशमीगव्हाण. संगमनेर ः रणखांब, पेमगिरी, संगमनेर खु,. पिंपळगाव कोंजिरा, चिकणी, डोळासणे, जोर्वे, मनोली, प्रतापपूर, भोजदरी. शेवगाव ः आव्हाणे, नांदूर, जोहरापूर, मजले शहर, बोधेगाव, मळेगाव, भातकुडगाव, आंतरवाली, खामपिंप्री. पाथर्डी ः जिरेवाडी, केळवंडी, आल्हाणवाडी, चुंभळी, करडवाडी, मुंगुसवाडे, शिराळ, पाथर्डी शहर. राहुरी ः शेलेगाव, टेकाडवाडी, काद्रड, चेडगाव, गुंजाळे, कोल्हार, बु, केंदळ. जामखेड ः कुसडगाव, सदरवाडी, पाटोदा, खामगाव, भोगलवाडी, दरडवाडी, बाळगव्हाण. श्रीगोंदा ः कोळगाव, मानमोडी, घारगाव, ढोरजा, कोथुळ. कोपरगाव ः जवळके, दहीगाव बोलका, घारी, मढी बु. कर्जत ः वायसेवाडी, करभणवाडी, खेड. नेवासा ः मंगळापूर, गोगलगाव, पिचडगाव. राहाता ः लोणी बु, राजुरी, एकरुखे. श्रीरामपूर ः मालुंजा.\nनगर पाणी आरोग्य विभाग ग्रामपंचायत संगमनेर\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ���...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T10:45:01Z", "digest": "sha1:DFHYFN3TOBYPNFXTFFLRM72FXGUJXSNR", "length": 7841, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“डिलिव्हरी बॉय’ला बेड्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – पोल्ट्री फार्मच्या कॅशियरचीच रोकड लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी बेड्‌या ठोकल्या.\nसाकीरआलम जेहरूल हक (वय-21, रा. सोनवणे वस्ती जवळ, ताथवडे. मूळ रा. बगलबारी, किशनगंज बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अराफत अस्लम शेख (वय-20, रा. सोनवणे वस्ती जवळ, ताथवडे) यांनी फिर्याद दिली होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मोमीन ट्रेडर्स ताथवडे येथे पोल्ट्री फार्ममध्ये कॅशियर म्हणून नोकरी करतात. तर हक हा तिथे�� डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. शेख हे व्यवसायाची 70 हजार रुपयांची रोकड डोक्‍याखाली घेऊन झोपले होते. हक याने संधी साधून ही बॅग घेऊन पोबारा केला. झोपेतून जाग आल्यानंतर शेख यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ वाकड पोलिसांत धाव घेतली.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, तपास पथकातील शाम बाबा, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, प्रमोद कदम, मोहम्मदगौस नदाफ, अशोक दुधवणे, सुरेश भोसले, धनराज किरनाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, विजय गंभीरे, विक्रम कुदळे, राजेश बारशिंगे, नितीन गेंजगे, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/237-2/", "date_download": "2019-01-19T11:10:30Z", "digest": "sha1:E2GZ75XMZOTYG6ENDSCPPNIGFD3OTPBF", "length": 4189, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिको महिला डेटिंग - एकच मेक्सिको मुली - पूर्ण मेक्सिको स्त्रिया मेक्सिको", "raw_content": "मेक्सिको महिला डेटिंग — एकच मेक्सिको मुली — पूर्ण मेक्सिको स्त्रिया मेक्सिको\nमाझा शब्द आहे ‘सर्व काही येते योग्य वेळी, धीर धरा’. मित्र आहे की प्रदेश. मी भेट दिली आहे की, देशातील आणि मी ते प्रेम. मैत्री आहे एक चांगला मार्ग सुरू करण्यासाठी एक संबंध आहे. म्हणून मी थेट मेक्सिको सिटी आवडेल ई मेल पहिल्या की कोणीतरी आहे, प्रामाणिक आहे, काही हरकत नाही तो घटस्फोटीत किंवा केले नाही लग्न, पाहा लेखन आणि विनिमय काही गुण पहा. मी माझ्या स्वत: च्या थोडे, प्रेम जात प्रामाणिक आणि एच, जाणून घ्या आणि ध्यान करा. एक वकील म्हणून, आणि सर्वसाधारणपणे मी एक उच्च नैतिक मानक आहे. चांगली कॉफी आणि एक उत्तम पुस्तक करू शकता एक उत्तम दुपारी काम केल्यानंतर. गायन एक छंद म्हणून परवानगी आहे मला शेअर करण्यासाठी लोक माझ्या एल. आपण तर एकच माणूस शोधत मेक्सिको स्त्री आणि नाही केला, आम्हाला नाही, का नाही प्रयत्न करा आता. आपण गमावू काही नाही. प्रेम जागे आहे, एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा सेवा. पूर्ण निधी हजारो, आकर्षक मेक्सिकन मुली साठी कोणत्याही प्रकारचे संबंध — ऑनलाइन गप्पा, मैत्री किंवा विवाह. आपण ब्राउझ मेक्सिको स्त्रिया’ वैयक्तिक जाहिराती जो हिस्सा आपल्या आवडी आणि मूल्ये. हजारो आहेत नियमन एकेरी प्रोफाइल मेक्सिको पासून रिअल चित्रे आणि संपर्क तपशील. फक्त नोंदणी मध्ये सोपे पावले आणि पाठवा ऑफलाइन संदेश किंवा कोणालाही आपण जसे\n← परिचय मोबाइल फोन मध्ये, मेक्सिको. डेटिंग प्रौढ. नोंदणी न करता. रिअल फोटो\nमुली मुलगा व्हिडिओ गप्पा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/saundarya/this-is-beneficial-to-grow-vitamins-hair/", "date_download": "2019-01-19T10:24:45Z", "digest": "sha1:D42KGLSWTR3CU2WONXJBLGXPBGNQVE5F", "length": 11595, "nlines": 210, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम आरोग्य हे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर\nहे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर\nसौंदर्य हे केसांमुळे असते असे म्हणतात. पण त्यासाठी हे केस तितके छान असणे आवश्यक आहे. केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपले केस लांब, मजबूत असावे, केसांचं गळणं कमी व्हावं म्हणून महिला विविध उपाय करत असतात. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे शाम्पू आणि कंडिशनर चांगला असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे आहारातूनही केसांना आवश्यक घटक शरीरात जाण्याची आवश्यकता असते. यामध्येही व्हिटॅमिन्स (जीवनसत्त्वांचा) सहभाग महत्त्वाचा असतो. पाहूयात केस वाढण्यासाठी कोणते व्हिटॅमिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात.\nव्हिटॅमिन ए – पेशींच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए अतिशय उपयुक्त असते. केसातील सिबमचे उत्सर्जन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी व्हिटॅमिन ए उपयुक्त असते. केसांच्या मजबुतीसाठीही व्हिटॅमिन ए उपयुक्त असते. रताळे, गाजर, पालक या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात असते.\nव्हिटॅमिन बी – रक्ताच्या पेशींची निर्मिती करण्यासाठी व्हिटॅमिन बीची आवश���यकता असते. डोक्याच्या त्वचेचे चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी आणि ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी या व्हिटॅमिनचा उपयोग होतो. केस वाढण्यासाठीही हे व्हिटॅमिन उपयुक्त असते. सर्व धान्यांमध्ये, मांस, मासे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण जास्त असते.\nव्हिटॅमिन सी – शरीरात कोलेजनचे उत्पादन करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. केसांच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. स्ट्रॉबेरी, काळी मिरी, पेरु आणि आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.\nव्हिटॅमिन डी – शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास केस गळण्यामध्ये वाढ होते. केस घनदाट होण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. सूर्यप्रकाश, कॉर्ड लिव्हर ऑईल, फॅटी फिश आणि मशरुम यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते.\nव्हिटॅमिन ई – केस वाढण्यासाठी या व्हिटॅमिनची शरीराला आवश्यकता असते. सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक यांमधून व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात मिळते.\nमागिल लेख गुजरातमध्ये सत्ता काँग्रेसचीच ; एक्झीट पोल ‘मॅनेज्ड’- अल्पेश ठाकोर\nपुढील लेख मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ, काळेझेंडे दाखविले\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय\nतणावामुळे त्वचेच्या ६ समस्या घडू शकतात\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-farmer-350-km-journey-bicycle-piece-land-53405", "date_download": "2019-01-19T10:47:24Z", "digest": "sha1:TBDXEUHKTYAF4SNWM5YG6L3OYL6I6A4Y", "length": 16145, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra news farmer 350 km journey from the bicycle for a piece of land जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास | eSakal", "raw_content": "\nजमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास\nरविवार, 18 जून 2017\nन्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याने महसूलमंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी इस्लामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला. न्यायालयीन प्रक्रियेत नायकूची बाजू बळकट होण्यासाठी त्याला आवश्‍यक मदत करण्याचे निर्देश जाधव यांनी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.\nमुंबई - मळकट सदरा-पायजमा आणि गांधी टोपी अशा वेशात प्लास्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन सांगलीच्या शेतमजुराने न्यायासाठी तब्बल 350 किलोमीटर सायकलने प्रवास करून मंत्रालय गाठले. प्रवासासाठी तिकिटाचे पैसे नसल्याने ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत एक हजार रुपयासाठी गहाण पडलेली दीड एकर जमीन सोडवण्यासाठी आलेल्या या शेतमजुराचे पाय तीन दिवस आणि दोन रात्रींच्या प्रवासामुळे अक्षरश: सुजले होते.\nसांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावातील नायकू बजरंग सुतार हा एक शेतमजूर. 20-25 वर्षांपूर्वी एकाने त्याच्या सासऱ्याची गावातील दीड एकर जमीन अवघ्या एक हजार रुपयात गहाण घेतली होती. कालांतराने त्याने ती जमीन स्वतःच्या नावावरही करून घेतली. नायकूच्या सासऱ्याला मुलगा नसल्याने तो सासूरवाडीतच राहतो; परंतु हक्‍काची जमीन नसल्याने त्याला शेतमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. जमिनीचा हा हक्काचा तुकडा परत मिळावा म्हणून तो गेली अनेक वर्षे स्थानिक प्रशासनाचे दरवाजे ठोठावत होता; मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. मजुरीतून गोळा केलेला पै पै जमवून ते वकिलाला दिले आणि त्याने इस्लामपूर न्यायालयात दावा दाखल केला; पण न्यायालयातही तारीख पे तारीख पडत असल्याने तिथेही त्याची निराशा झाली.\nअखेर मुंबईत तरी न्याय मिळेल, या मोठ्या आशेने तो मंत्रालयात आला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती, त्यात तिकिटाला पैसेही नसल्यामुळे नायकू चक्‍क सायकलवरून सांगलीहून मुंबईला निघाला. तीन दिवस आणि दोन रात्र प्रवास करून तो पोहोचला. बेंगळूरु-पुणे आणि पुणे-मुंबई महामार्गावरून गाड्या 120 किलोमीटरच्या वेगाने धावत होत्या. त्याच रस्त्याने ऊन, वारा, पावसाला तोंड देत नायकूने मंत्रालय गाठले. केवळ कल्पनेने अंगावर शहारे यावेत, अशा या प्रवासाने त्याचे पाय अक्षरशः सुजले होते. त्यात पायात चप्पल नाही... अशा विपन्न अवस्थेत त्याची कहाणी त्याने मंत्रालयात मांडली. ती ऐकून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यासह कार्यालयातील सर्वच लोक हेलावले.\nन्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याने महसूलमंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी इस्लामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला. न्यायालयीन प्रक्रियेत नायकूची बाजू बळकट होण्यासाठी त्याला आवश्‍यक मदत करण्याचे निर्देश जाधव यांनी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. आता गावाकडे परत कसा जाणार, असा प्रश्‍न जाधव यांनी विचारल्यावर पाय सुजल्यामुळे दोन दिवस फूटपाथवर आराम करून मग जाईन, असे नायकू म्हणाला. यावर जाधव यांनी परतीच्या प्रवासासाठी पैसे दिले; तसेच एसटीच्या टपावर सायकल टाकून जाण्यास सांगितले. तोपर्यंत खासदार संजय पाटील वैयक्‍तिक कामासाठी आले होते. त्यांना प्रसंग कळताच त्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.\nव्हॉट्‌सॲपद्वारे १५ लाखांची कामे\nघोडेगाव - सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर काय होऊ शकते हे याचे एक चांगले उदाहरण पुढे आले आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशन (जयकर परिवार) या व्हॉट्‌सॲप...\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...\nतिरंगा रॅलीने वेधले लातूरकरांचे लक्ष\nलातूर : मराठवाड्यातील सर्वात उंच 150 फुटाचा राष्ट्रध्वज येथे उभारला जात आहे. शुक्रवारी (ता. 18) सांस्कृतिकमंत्र विनोद तावडे व पालकमंत्री संभाजी...\n‘बायसिकल बस’ने आरोग्यदायी प्रवास\nपुणे : एकेकाळी सा��कलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/257-2/", "date_download": "2019-01-19T11:12:14Z", "digest": "sha1:FH33HTCZWYNFLVVY7HONJOAAHT4BEESI", "length": 17835, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिकन मुली - माझ्या गोल्डन नियम मिळवा सह मेक्सिकन महिला", "raw_content": "मेक्सिकन मुली — माझ्या गोल्डन नियम मिळवा सह मेक्सिकन महिला\nमेक्सिको शहर प्रसिद्ध आहे त्याच्या जग-प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था अशा (राष्ट्रीय संग्रहालय मानवशास्त्र, आणि पॅलासिओ आर्टेस (राजवाडा, ललित कला). शहर देखील नोंद त्याच्या प्रचंड निवड स्वादिष्ट स्ट्रीट आणि दंड जेवणाचे भाडे, सोबत त्याच्या स्कोअर सुंदर मेक्सिकन मुली. क्लिक करा येथे आणि पूर्ण सुंदर मेक्सिकन महिला. आता प्रामाणिक असेल, तेव्हा एक चांगला मित्र माझ्या पहिल्या सुचविले की मी भेट मेक्सिको शहर आणि तपासा लॅटीना मुलींची आहे, तसेच, मी नाही त्यामुळे उत्साही कल्पना आहे. का मी नाही त्यामुळे उत्सुक सुरुवातीला. दोन कारणे: त्या रफू करणे अमेरिकन टीव्ही शो (काही चांगले आहेत मजा तरी). वर्षे जात फेड एक स्थिर आहार अमेरिकन टीव्ही शो, विरूपित आहे, माझ्या दृष्टीकोनातून मेक्सिको मध्ये सामान्य. मी विचार सर्वात मेक्सिकन महिला दिसेल बंद करण्यासाठी त्यांच्या भागांच्या त्या टीव्ही शो लहान आणि बुटका व लठठ् दिसणारा सह चेहर्याचा वैशिष्ट्ये आहेत की फक्त पूर्ण. त्या प्रकारच्या आहेत मी सहसा दूरदर्शन वर पाहू तरीही. पण अहो, आपण आपल्या पिल्ले लहान आणि बुटका व लठठ्, त्या सर्व अधिकार. प्रत्येक त्याच्या स्वत: च्या अधिकार. अफवा उच्च लठ्ठपणा दर आपापसांत मेक्सिकन पिल्ले परत काही वर्षे, मी वाचले दोन लेख प्रतिपादन आहे की, मेक्सिको सर्वाधिक एक आहे. त्यामुळ���, मी नक्षीकाम व सुंदर आकृती करणे अत्यंत कठीण होईल पूर्ण मेक्सिकन स्त्रिया आहेत ज्या आकर्षक पासून कंट्री लठ्ठपणा दर उच्च आहे, सर्वात महिला टन कदाचित आहेत वर गुबगुबीत. बनावट अज्ञानी, मला अधिकार आहे. चांगली गोष्ट त्या मित्राला माझा वेळ घेतला शेअर करण्यासाठी त्याच्या अफाट ज्ञान डेटिंगचा मेक्सिको मध्ये समावेश, एक डोक्यावर एक महान मदत करण्यासाठी साइट आपण पूर्ण मेक्सिकन एकेरी जेणेकरून म्हणून लवकरच आपण सेट पाऊल शहर आहे, आपण आधीच एक तारीख दोरीने ओढणे. की साइट, मेक्सिकन डेटिंगचा साइट ऑनलाइन त्यामुळे आनंद आहे. माझा अनुभव मेक्सिको असं असलं तरी, आता मी काही अनुभव मिळवली डेटिंगचा मेक्सिको सिटी, मी असे वाटते की, तो आहे, माझे नियत जबाबदारी पास माझे ज्ञान आपण माझ्या तरुण ¥ आहे ते माझे प्रामाणिक आशा आहे की या मार्गदर्शक आपण मदत करेल धावसंख्या तारखा विविध चांगले-शोधत मेक्सिकन मुली. कोण माहीत आहे, आहे. आपण लग्न एक मेक्सिकन मुलगी आहे. जे बोलणे, प्रारंभ करू या बंद पिल्ले शहर. काय आहेत ते जसे, पिल्ले मेक्सिको सिटी: सौंदर्य विविधता आपली खात्री आहे की, मेक्सिको शहर, त्याच्या वाटा बुटका व लठठ् ओंगळ स्त्रिया, पण ठिकाणी प्रचंड आहे, की शोधण्यासाठी गुणवत्ता महिला येथे आहे निखळ वैविध्यपूर्ण ते पासून विन्यास चालवा सुंदर मेक्सिकन महिला क्रीडा छेदने त्यांच्या ओठ आणि नाक, सुंदर कॉलेज-जात पिल्ले उच्च टाच परिधान हॉटिज पूर्ण वेळ व्यावसायिक रोजगार, गडद-घाबरणारा करण्यासाठी खूप सुंदर घाबरणारा युरोपियन सारख्या विषयावर, लहान, उंच, हाडकुळा, सुडौल ओरॅकल, काहीतरी आहे प्रत्येक माणूस आहे. आणि त्या सर्व बद्दल बोलतो उच्च लठ्ठपणा दर. मी सांगू शकाल काय एकच मेक्सिकन स्त्रिया नाही लहान मुले विशेषत चांगली काळजी घेऊन त्यांचे मृतदेह. एकदा ते सुरू पत्करणे, की मुलांना तेव्हा ते थांबवू काळजी आणि परवानगी मिळते स्वत बलून अप. आपण नाही आहोत, तर शोधत पूर्ण करण्यासाठी मेक्सिकन महिला कोण आहेत, एकच निघणार, नंतर लठ्ठपणा दर समस्या खरोखर एक समस्या नाही प्रामाणिक असेल. ते सुलभ किंवा आपण प्राप्त टाको फेकून आपला चेहरा म्हणून लवकरच आपण त्यांना विचारू»पगार येत ते पासून विन्यास चालवा सुंदर मेक्सिकन महिला क्रीडा छेदने त्यांच्या ओठ आणि नाक, सुंदर कॉलेज-जात पिल्ले उच्च टाच परिधान हॉटिज पूर्ण वेळ व्या���सायिक रोजगार, गडद-घाबरणारा करण्यासाठी खूप सुंदर घाबरणारा युरोपियन सारख्या विषयावर, लहान, उंच, हाडकुळा, सुडौल ओरॅकल, काहीतरी आहे प्रत्येक माणूस आहे. आणि त्या सर्व बद्दल बोलतो उच्च लठ्ठपणा दर. मी सांगू शकाल काय एकच मेक्सिकन स्त्रिया नाही लहान मुले विशेषत चांगली काळजी घेऊन त्यांचे मृतदेह. एकदा ते सुरू पत्करणे, की मुलांना तेव्हा ते थांबवू काळजी आणि परवानगी मिळते स्वत बलून अप. आपण नाही आहोत, तर शोधत पूर्ण करण्यासाठी मेक्सिकन महिला कोण आहेत, एकच निघणार, नंतर लठ्ठपणा दर समस्या खरोखर एक समस्या नाही प्रामाणिक असेल. ते सुलभ किंवा आपण प्राप्त टाको फेकून आपला चेहरा म्हणून लवकरच आपण त्यांना विचारू»पगार येत»वरील वाक्यांश अर्थ की काय आपण विचारू इच्छित तेव्हा मुलगी आपण संपर्क साधला देत आहे आपण सर्व योग्य सिग्नल. तर, आपण आढळले एक इष्ट एकच मेक्सिकन बाई द्वारे की डेटिंगचा साइट मी आधी उल्लेख केला आहे.»आम्ही पूर्ण मेक्सिको सिटी.»आता बद्दल मिळत टाको फेकून आपला चेहरा, असे घडणार नाही म्हणून लांब, विकृत स्त्रिया. मेक्सिकन डेटिंगचा, संस्कृती, किमान मेक्सिको सिटी, सोपे आहे-जात आणि उदारमतवादी आहेत. उद्धट अर्ज नामंजूर होते काही दरम्यान आतापर्यंत माझा अनुभव आहे. महिला येथे मुख्यतः अनुकूल मला, आणि मी असे आढळले की, ते खूप मन वळवता येण्याजोगा गप्पा मारत. आपल्या यश दर आणण्यासाठी तारखा सह भव्य एकच मेक्सिकन मुली छप्पर माध्यमातून जा होईल, विशेषत: आपण आहोत एक पांढरा, चांगला दिसणारा सोनेरी हे वैशिष्ट्य यावेळी उपलब्ध आहे. त्यामुळे, जेथे सर्वोत्तम आहेत स्पॉट्स पूर्ण करण्यासाठी आणि सह अप हुक स्थानिक पौंड. ठीक आहे, सूचना सादर खालील विभाग नये, आपण बाहेर मदत एक बिट. चांगले ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मेक्सिकन मुली मेक्सिको सिटी ठिकाणी आपण जायचे करण्यासाठी तारीख मेक्सिकन स्त्रिया गुणवत्ता दिसते, é, हुआरेझ, आणि रोमा. दिवस वेळ असेल तर आपण काय करण्यास प्राधान्य विद्यापीठ विद्यार्थी, मग स्विंग करून या ठिकाणी आहे. जात प्राथमिक कॅम्पस राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठ मेक्सिको, ठिकाणी मोठा आहे आणि तसेच बाहेर पसरली. आपण काय करू इच्छित नाही आहे, प्रमुख केंद्रीय ग्रंथालय क्षेत्र. टन महिला विद्यार्थी बद्दल. काही होईल स्तब्ध गट, काही होईल स्तब्ध एका व्यक्तीने म्हणायचे गीत आहे. आपण पाहू ��क सुंदर एक फाशी एका व्यक्तीने म्हणायचे गीत, आपल्या संधी आहे. कोणतीही हानी गाठत एक लहान गट महिला, विद्यार्थी, तरी एक चांगली संधी आहे, आपण कदाचित प्राप्त. मेट्रो पाऊल वाहतूक सुमारे या रेल्वे स्टेशन परिसरात दाट आहे त्यामुळे संधी आहेत बरेच. असंख्य विद्यार्थी फाशी बद्दल म्हणून सर्वात कॅम्पस द्वारे ही ओळ आहे. प्लाझा हे एक मॉल मध्ये स्थित. लोड स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय येथे आढळू शकते, आहेत, जे सर्वात लॅटिन नेशन्स अशा अर्जेंटिना, कोस्टा रिका, कोलंबिया, चिली, आणि उरुग्वे. या लढतीतील निर्णायक क्षण बरन बर्फ बार मध्ये मध्य मेक्सिको सिटी. कसे बद्दल, की आश्चर्य. हा एक अतिशय थंड आणि मनोरंजक ठिकाणी हँग आउट एक तारीख आहे. विभाग हे एक आहे एक छान क्लब त्या नियमितपणे येत करून वरील सरासरी शोधत मुली. मी जोरदार जसे तसेच या स्थापना. सांता — हे एक चांगले ठिकाण आहे बाहेर सर्दी आणि आनंद काही पेय आपल्या मेक्सिकन मैत्रीण. एक मजा ठिकाणी हँग आउट, पण आठवड्याचे शेवटचे दिवस, तो नाही फार, अतिशय गर्दीच्या आहे. मी अनेकदा भरपूर पाहू आकर्षक मेक्सिकन महिला इथे आहे, म्हणून तो एक अतिशय सभ्य टायर स्थानिक पौंड तारीख. स्थानिक हॉटिज येथे, सेल्टिक पब, मामा, आणि ह्याचा बार मध्ये आढळले, आणि हॉटेल गोष्ट आहे, आपण नाही नेहमी प्रविष्ट करणे आवश्यक आहे क्लब गप्पा यादृच्छिक पिल्ले, ठीक आहे. पदपथ बाहेर या नेहमी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पौंड बद्दल. फक्त जा आणि त्यांना बोलू आणि प्राप्त करण्यासाठी त्यांच्या संपर्क माहिती आहे. अंतिम शब्द, सर्व अधिकार आपल्या स्वप्नांच्या डेटिंगचा एक मेक्सिकन मुलगी येणार आहे खरे. आशेने आपण सापडतील या मार्गदर्शक एक चांगला प्रारंभ बिंदू आपल्या मेक्सिकन डेटिंगचा पर्यटन प्रवासातील. आपण गरज असेल तर मदतीचा हात बनवण्यासाठी येतो तेव्हा तारखा नाही, साइन अप करा या मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट म्हणून आपण कनेक्ट करू शकता एक घड मेक्सिकन पिल्ले ऑनलाइन. सत्य सांगितले जाऊ, अवजड सुमारे बहकणे मेक्सिको सिटी तारखा शोधत आहात. त्यामुळे, सह अप हुक एक प्रतिभा किंवा दोन, आपण एक सुंदर स्थानिक येथे तयार. अरे, आणि जाणून घेण्यासाठी प्रयत्न एक थोडे स्पॅनिश. इंग्रजी पातळी मेक्सिको सिटी मध्ये आहेत, महान नाही, जाताना वाटेत येथे स्पॅनिश बोलतात सर्व वेळ. कृतज्ञतापूर्वक, लॅटीना मुली मी भेटले होते सर्व अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती सह अप ठेवले माझ्या स्पॅनिश. मेक्सिकन मुली, मेक्सिकन महिला\n← विवाह मेक्सिकन संस्कृती आमच्या दैनंदिन जीवन\nफरक एक सामान्य मित्र आणि एक मेक्सिकन मित्र →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1586", "date_download": "2019-01-19T11:34:35Z", "digest": "sha1:KODI346WVNULHL2V6ND7UHVFUKBYMH5J", "length": 5470, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपहार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उपहार\nतवा पिझ्झा - थिन क्रस्ट, कणकेचा पिझ्झा\nRead more about तवा पिझ्झा - थिन क्रस्ट, कणकेचा पिझ्झा\nआता कशाला शिजायची बात-साक्षी-ओपन सँडविच\nRead more about आता कशाला शिजायची बात-साक्षी-ओपन सँडविच\nRead more about फ्लावरच्या करंज्या\nफिंगरफूड - कल्पना आणि विस्तार\nकालच्या एका दिवसात ३-३ टुल्ली पेयकृत्या आल्या आणि अजुन पेयकृत्या येण्याच्या वाटेवर आहेत असे 'जाणकार' म्हणतायत.\nपण या पेयांबरोबर खायच्या फिंगरफूड बद्दल कुणीच बोलेना....म्हंटल एक धागाच काढु...\nRead more about फिंगरफूड - कल्पना आणि विस्तार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/267-2/", "date_download": "2019-01-19T11:13:06Z", "digest": "sha1:IWWLTRZEGW3V4NQOM4SVFCTSJKPSLA4K", "length": 18838, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिकन डेटिंगचा: पूर्ण आपल्या सामना येथे एलिट एकेरी", "raw_content": "मेक्सिकन डेटिंगचा: पूर्ण आपल्या सामना येथे एलिट एकेरी\nसुसंगतता एक बाब नाही रसायनशास्त्र किंवा, उलट, तो नाही फक्त एक बाब रसायनशास्त्र. आणि तो नाही फक्त बद्दल कोणीतरी शोधत समान छंद म्हणून आपण. किंवा ते येत त्याच कुटुंब रचना किंवा अगदी संस्कृती आहे. एलिट एकेरी असा विश्वास सहत्वता येते यांचे मिश्रण घटक, जे सर्व जा वर्गीकरण माध्यमातून सशक्त समुदाय मेक्सिकन एकेरी आम्ही. कॅलिफोर्निया पासून न्यू यॉर्क, सीॅट्ल मियामी, मेक्सिकन अमेरिकन अमेरिका ओलांडून अवलंबून एलिट एकेरी, एक प्रीमियर मेक्सिकन डेटिंगचा साइट कनेक्ट करण्यासाठी, त्यांना त्यांच्या परिपूर्ण सामने, वेळ आणि वेळ पुन्हा. एकच मेक्सिकन अमेरिकन प्राधान्य डेट��ंगचा वर एक व्यासपीठ जसे एलिट एकेरी कारण आमच्या सदस्य गंभीर आहात शोधत एक खरे कनेक्शन. सदस्य सामायिक मार्ग पेक्षा अधिक फक्त एक सांस्कृतिक ओढ: सर्वोत्तम सामने देखील शेअर, त्याच उद्दिष्टे, शिक्षण आणि उत्पन्न पातळी. कारण सहत्वता बद्दल देखील आहे एक सामायिक सेट मूल्ये साजरा करताना विविधता इतर मार्ग, आम्ही विश्वास आहे की, सेट एक आधाररेखा या बाह्य घटक होऊ शकते मजबूत कनेक्शन आहेत की, यापुढे-चिरस्थायी. आमच्या एकच सदस्य आहेत यशस्वी आहे, स्मार्ट आणि शोधत एक अर्थपूर्ण संबंध जसे मनाचा सामने. सामील तेव्हा आपण एलिट एकेरी, पटकन लक्षात दोन गोष्टी. पहिल्याने, आम्ही घेऊन बाहेर तर्क शोधत सामने आहेत की खरोखर सुसंगत आपण. दुसरे म्हणजे, बंदुकीच्या गोळीचा व्यास आमच्या सदस्य अजोड आहे. आमच्या लक्ष केंद्रित मेक्सिकन डेटिंगचा एक दीर्घकालीन बांधिलकी येतात सर्वोत्तम सदस्य कोण आहेत तयार शोधण्यासाठी»एक»आनंद आणि त्यांचे जीवन सह भागीदार कोण वाढू होईल त्यांना. बैठक नवीन लोक कठीण आहे आमच्या जलद-पेस जगात पण शेअर किमान एक समान पार्श्वभूमी आहे की नाही, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा आर्थिक करू शकता, अनेकदा असे वाटते पोहोचत मध्ये एक गडद बॉक्स अनभिज्ञ आहे. तर आपण तयार आहात प्रकट बॉक्स आणि भ्रमनिरास आपल्या जीवनात सामील एलिट एकेरी आज. आमच्या वापरून बुद्धिमान, आम्ही टाकल्यावर आहात एक ताजे (आणि यशस्वी आहे.) चेहरा मेक्सिकन डेटिंगचा देखावा. नेते कनेक्ट व्यावसायिक मेक्सिकन आणि लॅटिनो अमेरिकन एकमेकांशी आमच्या डेटिंगचा साइट. आमच्या सदस्य गंभीर आहेत, सुशिक्षित आणि प्रौढ, आणि त्यांना माहीत नक्की काय आहे ते देणे आवश्यक आहे, आणि शेअर मध्ये एक दीर्घकालीन नातेसंबंध आहे, एक पती जो त्यांना मदत करेल भरभराट जीवन आणि ज्यांना ते समर्थन करू शकता तितकेच. पण कसे आपण खरोखर काबीज या गुणात्मक कल्पना करण्याचा प्रयत्न करताना फॉर्म एक कनेक्शन प्रती एक डेटिंगचा प्लॅटफॉर्म. सदस्य शोधत मेक्सिकन भागीदार चालू एलिट एकेरी विशेषतः कारण आम्ही मार्ग आमच्या सदस्य आणि सूचित सामने. प्रत्येक नवीन सदस्य घेतो, आमचे व्यक्तिमत्व चाचणी आणि नवीन प्रोफाइल आहेत सत्यापित. आम्ही प्रोत्साहित संभाव्य सदस्य भरण्यासाठी एक प्रोफाइल की मग पाहिली आणि मंजूर करून एलिट एकेरी. प्रश्न आमच्या अद्वितीय चाचणी असल्याचे डिझाइन केले आहेत, मजा आणि आत्मनिरीक्षणात्मक, आणि आपण एक उत्तम वेळ आहे डायविंग योग्य आहे. सर्व केल्यानंतर, दुसऱ्या बाजूला संभाव्य शोधण्यासाठी पती आपल्या स्वप्नांच्या. आमच्या अनेक सदस्य शिकत शेवट थोडा स्वत: बद्दल या माध्यमातून प्रक्रिया. दरम्यान, आम्ही आहोत हार्ड काम दृश्यांना मागे, क्रमांक आणि मूल्यांकन आपली उत्तरे शोधण्यासाठी संभाव्य सामने. याशिवाय आमच्या स्मार्ट व्यक्तिमत्त्व चाचणी, आम्ही देखील शोधू सदस्य कोण आहेत, एक सामायिक सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा वारसा घेऊन तसेच आपल्या शिक्षण आणि उत्पन्न पातळी मध्ये खाते आहे. आमच्या अनुभव, सामने कोण शेअर करू या आधाररेखा शेअर अत्यंत समान मूल्ये, खरोखर तापट आणि यशस्वी दीर्घकालीन बांधिलकी आहे. आमच्या बुद्धिमान प्रक्रिया, मिळत आहे म्हणून खूप वैशिष्ट्ये एक सुसंगत सामना म्हणून आम्ही करू शकता आपण. आमच्या प्रणाली वैयक्तिक आणि संवेदनशील आपण कोण आहात आणि आपण कुठे आहोत जात जीवन आहे. व्यस्त व्यावसायिक आणि आपण स्वत: ला शोधू बर्न मध्यरात्री तेल संधी नाही तेथे बाहेर मिळवा आणि समाजात, ऑनलाइन डेटिंगचा आहे आपल्या एक आश्रयस्थान आहे. पण अगदी म्हणून, तो शोधण्यासाठी हार्ड असू शकते की एक व्यासपीठ करते आपल्या गरजा आणि समर्थन पुरवतो, तुमच्या प्रवासासाठी पुरेशी आहे. आणि मग बाब जात संवाद साधण्यास सक्षम उच्च दर्जाचे, तसेच सुशिक्षित सदस्य कोण आहेत शोधत त्याच गोष्टी तुम्ही. हरकत नाही कसे»स्मार्ट»एक डेटिंगचा प्लॅटफॉर्म असू शकते, तो नेहमी फक्त म्हणून चांगले एकेरी वापर कोण. आम्ही येथे एलिट एकेरी खुल्या जगात शक्यता आहे, कारण आम्ही मार्ग पशुवैद्य आणि नंतर सामना अप संभाव्य सामने. अगदी एक श्रेणी व्यावसायिक आणि यशस्वी एकेरी निवडा जाऊ शकते, खरोखर जबरदस्त प्रयत्न आणि बाहेर आकृती कोण, तंतोतंत, वैशिष्ट्ये जवळचा आपण शोधत आहात काय एक दीर्घकालीन भागीदारी. आपण नाही आहोत, तर एक व्यासपीठ आहे की, कार्यक्षमता समर्थन करण्यासाठी आपल्या शोध आणि समर्पित आहे कनेक्ट आपण फक्त सह जुळते आहेत की आपण योग्य तो करू शकता याचा अर्थ असा की एक संपूर्ण भरपूर वाया मौल्यवान वेळ. नाही फक्त एलिट एकेरी निर्मूलन ही समस्या, प्रक्रिया साइन अप आणि मिळत सामने पूर्णपणे सोपी आहे. एकदा पूर्ण आपण आमच्या सोपे नोंदणी आणि पुष्टी केली गेली आहे म्हणून एक एलिट एकेरी सदस्य, आपण सुरू करू शकता बैठक आपल्या सामने. पण आम्ही देखील आपण पाठवत — सामने सह एकेरी आम्ही विचार आधारित, आमच्या बुद्धिमान तंत्रज्ञान, तुम्ही आहात याची खात्री करण्यासाठी तो बंद दाबा. हे आहे एक काढलेल्या डेटिंगचा अनुभव आणि अचूकता यश दर आहे का आमच्या सदस्य वापरून प्रेम एलिट एकेरी कनेक्ट करण्यासाठी त्यांना एक समविचारी भागीदार आहे. भागीदार आमच्या वापरून ‘आपण भेटले’ वैशिष्ट्य आहे. अंतिम म्हणा आपल्या हातात आहे कारण, अर्थातच, आपण निवडू शकता जे सामने आणि प्रोफाइल सुरू करण्यासाठी कनेक्ट. जुन्या पद्धतीचा मार्ग आहे फक्त एक मार्ग होते वचनबद्ध बदलत आपल्या अनुभव ऑनलाइन डेटिंगचा आहे. तर लग्न मनाचा एकेरी लाइव्ह व्यस्त व्यावसायिक जीवनात, अनेक जबाबदार्या ठेवा की त्यांना जाता-जाता, ते देखील गट एकेरी कोण आहेत, त्यामुळे लक्ष केंद्रित सह कनेक्ट योग्य आणि खरे भागीदार त्यांना, ते अवलंबून आमच्या सुलभ एलिट एकेरी अनुप्रयोग ठेवणे त्यांना कनेक्ट. खरोखर एलिट अनुभव आहे. आता आपण हे करू शकता शक्ती अनुभव एलिट एकेरी मेक्सिकन डेटिंगचा साइट. आमच्या सदस्य पूर्ण करू शकता आमच्या नोंदणी प्रक्रिया, प्रवेश त्यांच्या सामने, प्रोफाइल ब्राउझ करा आणि संवाद त्यांच्या काढलेल्या जुळते सर्व अनुप्रयोग द्वारे. कसे एस की डेटिंगचा डिजिटल वय. आमचा कार्यसंघ ग्राहक सेवा विशेषज्ञ आणि डेटिंगचा तज्ञ तयार कणा एलिट एकेरी अनुभव आहे. तेव्हा आपण साइन अप करा आणि नोंदणी आम्हाला आज, आपण देखील पुन्हा कनेक्ट करण्यात सक्षम आम्हाला कोणत्याही तातडीच्या क्वेरी आपल्या संपूर्ण सदस्यत्व. आम्ही पुन्हा समर्पित आपल्या डेटिंगचा यश आणि आमच्या सर्व प्रयत्न दिशेने सज्ज आहेत. तज्ञ आमचा कार्यसंघ स्वतः सत्यापित आणि प्रत्येक येणारे नवीन सदस्य, ज्या धरा, पदवीधर पदवी किंवा चांगले. एक एलिट प्लॅटफॉर्म आणि संघ दुवे आपण एलिट संभाव्य भागीदार देशभरात तयार करण्यासाठी आपल्या प्रवास सुरू चिरस्थायी प्रेम. काढलेल्या लायब्ररी डेटिंगचा सल्ला आणि ऑनलाइन डेटिंगचा, सामग्री, विशेषतः उत्तर करण्यासाठी डिझाइन सामान्य डेटिंगचा प्रश्न तसेच अधिक विशिष्ट विषय कसे मांडणे आणि कादंबरी आणि मजा तारीख कल्पना शहरे अमेरिका ओलांडून आमच्या ऑनलाइन मासिक आहे फक्त आणखी एक मार्ग एलिट एकेरी करण्यास वचनबद्ध आहे, आपल्या यश. करत असाल तर, एक यशस्वी पण व्यस्त व्यावसायिक, आम्ही किती कठीण वाटू शकते, कधी कधी, शोधण्याचा प्रयत्न एक योग्य जोडीदार कोण शेअर आपली मूल्ये. पण आता आपण एकटे नाही आहात आणि आपण करण्याची गरज नाही प्रेम द्या आता. आम्ही आपण ठेवले समोर आणि केंद्र आहे, त्यामुळे आपण शेवटी करू शकता पूर्ण आहे आणि एका सुरू, आपले प्रेम कथा आज\n← परिचय मोबाइल फोन मध्ये, मेक्सिको. डेटिंग प्रौढ. नोंदणी न करता. रिअल फोटो\nपुष्टी ठिकाणी पूर्ण करण्यासाठी एकच मेक्सिकन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2019-01-19T10:00:30Z", "digest": "sha1:CTGYSIJQNQS5UX4REVBLJYE3ZO2BEB7P", "length": 7318, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिरोबुमी इतो - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/pallavi-mahajan-writes-about-maharashtra-day-celebration-times-square-43193", "date_download": "2019-01-19T11:18:25Z", "digest": "sha1:DYJTZ73SN3QNSPCGYII2YJUJACQUQYPC", "length": 18028, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pallavi Mahajan writes about Maharashtra Day celebration at Times Square महाराष्ट्राच्या जयघोषाने दुमदुमला टाइम्स स्क्वेअर | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या जयघोषाने दुमदुमला टाइम्स स्क्वेअर\nशुक्रवार, 5 मे 2017\n''यंदाच्या महाराष्ट्र दिवसाचे विशेष महत्त्व होते. यंदा मराठी आणि गुजराती बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करत होते. या दिवशी दोन्ही राज्यातील बांधव आपल्या संस्कृतीचं, भाषेचं कौतुक सगळ्या जगाला दाखवू पाहत होते. दांडियाचा नृत्य अविष्कार आणि ढोल ताशाच्या गजराने न्यूयॉर्क परिसर सैराट झाला होता. परदेशी नागरीकही लेझीम आणि ढोलाच्या ताशावर थिरकत होते. नऊवारी साडीमध्ये मुलींची लेझीमशी साथ अतिशय देखणी होती. फुगडीचा अनुभव घेण्याचा मोह कुणालाही आवारात येत नव्हता. फेटे आणि नऊवारी साजातल्या सर्वांबरोबर छायाचित्र घेण्यासाठी परदेशी लोक गर्दी करत होते...''\nन्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर साजऱया झालेल्या महाराष्ट्र दिनाबद्दल अमेरिकेहून पल्लवी महाजन यांचा स्पेशल रिपोर्ट\nनिमित्त होतं महाराष्ट्र आणि गुजरात दिनाचं. न्यूयॉर्कच्या उंच इमारतींच्यामध्ये भगवा डोलाने फडकत होता. 'जय महाराष्ट्र'च्या घोषणेने सारा टाइम्स स्क्वेअर परिसर दुमदुमत होता. सारे उपस्थित असलेले भारतीय आणि परदेशी बांधव लेझीम आणि ढोल ताशाच्या ठोक्यावर ताल धरत होते. लेझीम, ताशा, ढोल, झांन्झ यांचा सलग दोन तास गजर चालू होता तेही न्यूयॉर्कमध्ये.\nन्यूयॉर्क आणि टाइम्स स्क्वेअर हे सगळ्यांचं आकर्षण. जगातले सर्वच लोक अमेरिकेत आले की न्यूयॉर्कला भेट देतात. अशा ठिकाणी भारताच्या संस्कृतीचं प्रदर्शन करण्याची संधी मिळाली ती 'जय भारत ढोल ताशा पथक अमेरिका' यांच्यामुळे. अमेरिकेत वास्तव्य असलेले पुण्यातील श्री वसंत माधवी यांनी मे 2013 मध्ये या पथकाची स्थापना केली आहे. पथकात अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी व इतर अनेक भागातील भारतीय बांधव आहेत. पथकात सगळीच वाद्य आणि यासंबंधीचे साहित्य भारतातून अमेरिकेत मागवण्याचा काम माधवी यांच्या प्रयत्नामुळे अतिशय सुकर झालं आहे. जय भारत ढोल ताशा पथक हे अमेरिकेतील सर्वांत पहिलं पथक आहे. पथकातील सर्वच मंडळींचा उत्साह दांडगा आहे.\nभारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम हे पथक गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या पथकाचा सर्व कारभार कोणत्याही नफ्याशिवाय केला जातो. पथकाला मिळालेली देणगी ही भारतातील व अमेरिकेतील सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. मोठ्या हिमतीने माधवी यांनी हे पथक सुरु केलं आहे. सर्व वाद्यं आणण्यापासून ते सगळे तालीम घेण्याचं कामही ते आणि त्यांचं कुटुंबीय बघतात. तसेच सगळ्यांना एकत्र आणून सतत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं कुटुंब झटत असते. त्यांचं घर म्हणजे या पथकाचे सर्वस्व झालं आहे. इथे स्थायिक असलेल्या बऱयाच ज्येष्ठ मंडळींनी त्यांना या कामात सुरवातीपासून साथ दिली आहे. महाराष्ट्र दिन तसेच अनेक भारतीय कार्यक्रमांमध्ये मराठी संस्कृतीची छाप उमटवण्याचं काम हे पथक करत आलेलं आहे.\nयंदाच्या महाराष्ट्र दिवसाचे विशेष महत्त्व होते. यंदा मराठी आणि गुजराती बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करत होते. जसा हा महाराष्ट्र राज्याचा दिवस आहे तसाच तो गुजरात राज्याचा पण स्थापना दिवस आहे. हा १९६० पासूनचा भारतीय संविधानाने घडवून दिलेले इतिहास सर्वांना ज्ञात आहे. या दिवशी दोन्ही राज्यातील बांधव आपल्या संस्कृतीचं, भाषेचं कौतुक सगळ्या जगाला दाखवू पाहत होते. दांडियाचा नृत्य अविष्कार आणि ढोल ताशाच्या गजराने न्यूयॉर्क परिसर सैराट झाला होता. परदेशी नागरीकही लेझीम आणि ढोलाच्या ताशावर थिरकत होते. नऊवारी साडीमध्ये मुलींची लेझीमशी साथ अतिशय देखणी होती. फुगडीचा अनुभव घेण्याचा मोह कुणालाही आवारात येत नव्हता. फेटे आणि नऊवारी साजातल्या सर्वांबरोबर छायाचित्र घेण्यासाठी परदेशी लोक गर्दी करत होते.\nभारतीय दूतावासाचा या सगळ्याला उत्तम पाठिंबा होता. न्यूयॉर्क पोलिसांना आम्हा सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तम पार पडली होती. या सगळ्या कार्यक्रमात सर्व भारतीय बांधवाची शिस्त आणि एकजूटही पाहायला मिळाली. अमेरिकेतील स्थानिक भारतीय टीव्ही वाहिन्यांनीही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी पार पडली होती.\nसगळ्या महाराष्ट्राची मान उंचववेल असा हा देखणा महाराष्ट्र दिन देशापासून दूर राहूनही दिमाखात साजरा केल्याचं समाधान सुखावून टाकणार होतं.\nजय महाराष्ट्र ,जय हिंद\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nJEE Mains Result जाहीर; महाराष्ट्राच्या तिघांना 100 पर्सेंटाईल\nपुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत 'एनटीए'ने सर्वांनाच...\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Karjat-girls-are-unsafe-in-copardi/", "date_download": "2019-01-19T10:15:23Z", "digest": "sha1:U6IZTQ5ICC4PESAQIIJ4WRCBXDBVFUMK", "length": 9636, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जत डेपोअभावी मुली असुरक्षित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कर्जत डेपोअभावी मुली असुरक्षित\nकर्जत डेपोअभावी मुली असुरक्षित\nकोपर्डी घटनेनंतर ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न अनेक गावांमध्ये एसटी नसल्याचे पुढे आल्याने अधिकच गंभीर झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी पायी जावे लागते किंवा सायकलचा वापर करावा लागतो. हाच प्रवास त्यांच्या अडचणीचा ठरत आहे. अशा घटना टाळण्यासाठी कर्जतला एसटी डेपो होण्याची गरज आहे. सध्या नागपूर येथे हिवाळी अधि���ेशन आहे. या अधिवेशनात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी डेपोचा प्रश्‍न मांडून त्याचा पाठपुरावा केल्यास डेपोचा प्रश्‍न मार्गी लागेल आणि मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्‍न सुटेल. कोपर्डी आणि नंतर घडलेल्या घटनांचे बीज डेपोच्या प्रश्‍नातही रोवले आहे. बस नसल्याने जमेल त्या मार्गाने मुलींना शाळेत जावे लागते. हिच संधी टवाळखोरांना आणि समाज कंटकाना मिळते आहे.\nकर्जतला एस टी डेपो होणार..होणार..नक्की होणार असे येथील अनेक पिढ्या केवळ घोषणाच ऐकत आहेत. प्रत्यक्षात हा प्रश्‍न सुटलेला नाही. कर्जत हे नगर जिल्ह्यातील एमकेव तालुक्याचे ठिकाण असे आहे की जिथे एस टीचे आगार नाही. त्यामुळे तालुक्यातील विकासाला मोठा अडसर झाला आहे.तालुक्यातील आजही अनेक गावे अशी आहेत कीजेथे एसटी जात नाही. यामुळे ही गावे अद्यापही वंचित राहिलेली आहेत. याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील मुली आणि मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न फार गंभीर झालेला आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. आजही ग्रामीण भागामधून अनेक विद्यार्थी सायकल किंवा पायी शाळेमध्ये जाताना दिसतात. यामध्ये अनेक गावामध्ये तर धड चालण्यायोग्य रस्ताही नाही. पावसाळ्यात हा रस्ता जीवावर बेतणारा असतो. पाण्यामधून जीव धोक्यामध्ये घालून मुले आणि मुली शाळेमध्ये जाताना आजही दिसतात.\nसर्व शिक्षा आभियान, साखर शाळा, रात्रीच्या शाळा, प्रोढ साक्षर, अशा प्रकारे प्रत्येक जण सुशिक्षत असावा. त्याला किमान लिहता आणि वाचता यावे, यासाठी करोडे रूपये खर्च करून सरकार जहिरात दाखवते ‘स्कूल चले हम’ मात्र हे शाळेत जाणे आज किती जिकरीचे झाले आहे. अनेक वेळा ते किती सुरक्षीत आहे, हे घडणार्‍या घटना वरून दिसून येते. कोपर्डी येथील निर्भयाची घटना घडली. या नंतर तालुक्यात भांबोरा येथे पण पुन्हा तसा प्रयत्न झाला. मात्र केवळ नशिब बलवत्तर म्हणून ती बचाचली. मात्र त्याच वेळी सर्वांच्या लक्षात आले होते की ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी एसटी किंवा अन्य वाहणांची व्यवस्था नाही. त्यामुळे मुली असुरक्षित आहेत. नंतर राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी कोपर्डी येथे दोन स्कूल बस मुलींसाठी सुरू केल्या होत्या. मात्र अशा एक व दोन बसने मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्‍न सुटणारा नाही.\nघोषणा आणि आश्‍वासने कर्ज�� येथे एसटीचे आगार होणार, अशी घोषणा अनेक वेळा झाली. डेपो साठी मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. कधी मिनी एस टी डेपो होणार असे जाहीर होते, तर कधी फक्त दहा जादा गाड्या देण्याची घोषणा होते. कधी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते तर कधी कुठला तरी बंद डेपो येथे हलविणार असल्याची घोषणा होते. मात्र केवळ आणि केवळ घोषणा आणि आश्‍वासनेच कर्जतकरांच्या नशिबी येत आहेत.\nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nकांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ\nरवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी\nपिण्यासाठी साडेसात टीएमसी पाणीसाठा राखीव\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/uddhav-thackeray-criticise-devendra-fadanvis-over-activist-murder/", "date_download": "2019-01-19T10:25:27Z", "digest": "sha1:FCWCBBZPGEAOMAPADZR4FJPU4Y2DKKMC", "length": 8858, "nlines": 207, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम उत्तर महाराष्‍ट्र अहमदनगर देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे\nदेवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे\nअहमदनगर: अहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अहमदनदरच्या दौऱ्यावर असून त्यांना हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली.\nशिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली आहे.\nमागिल लेख आसाराम बापू बलात्कारीच; न्यायालयाचा फैसला\nपुढील लेख शनिवारपासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nसमाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Quebec", "date_download": "2019-01-19T09:53:46Z", "digest": "sha1:F4VX6KGGCJTH23ZFGLC5M7W4NX5H5AAQ", "length": 3506, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93094793694092e-90992694d92f94b917-92793e91793e-92893f93094d92e93f924940", "date_download": "2019-01-19T11:20:43Z", "digest": "sha1:NFGSMMI4U3C2YXEL7ONCKER5NUD4WPXP", "length": 32165, "nlines": 296, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "रेशीम उद्योग-धागा निर्मिती — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / रेशीम उद्योग-धागा निर्मिती\nरेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते.\nरेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.\nकच्चे रेशीम सूत प्रक्रिया दोन भागांत विभागले जाते :\nताणा म्हणजे उभा धागा किंवा कपडयातील लांबीचा धागा - यात सिंगल टिङ्कस्टींग, डबलिंग, डबल टिङ्कस्टींग, सेटींग, धागा हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.\nबाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, टिङ्कस्टींग, सेटींग, हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, कांडी भरणे व कांडी धोटयास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होवून कापड तयार होते.\nकच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशिनवर टाकून रिळावर घेतले जाते.\nरिळावर घेतलेला धागा हा 16/18, 20/22 इ. डेनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगर चार धागे एकत्र घेतले जातात यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्ट करुन डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.\nडबलिंग करुन तयार झालेल्या धाग्यास पीळ देवून मजबूती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिन उपयोगात आणतात.साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9 पिन सिंगल स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावर 19-20 डबल पीळ दिले जातात.\nरेशीम धाग्यास पीळ दिल्यानंतर आखूड व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेड सूताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15-20 मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.\nकच्च्या सूताप्रमाणे पक्क्या सूताच्या पुन्हा लडया तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंग करुन रंगीत धागा विण��ामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.\nटिङ्कस्टेड रेशीम सूतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होवू शकतो व कपडा आकसू शकतो. तो होवू नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लिचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी 50 लीटर पाणी, 200 ग्रॅम साबण, 300मिलीलीटर हायड्रोजन पेरॉक्साईड, 60 मिलीलीटर सोडियम सिलीकेट हे मिश्रण उकळावे व टिङ्कस्टेड रेशीम सूत 45-60 मिनिटे यात घोळावे. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवावे. 5-6 लिटर पाण्यात 5 मिलीलीटर ऍसिटीक ऍसिड टाकून 10 मिनिटे हे सूत बुडवून ठेवावे. त्यानंतर 5-6 लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून 10-15 मिनिटे बुडवून ठेवावे व पीळून सावलीत सुकवावे. या पध्दतीमध्ये मूळ वजनाच्या 20-25 टक्के घट येते व एक किलो टिङ्कस्टेड सूत डिगमिंग व ब्लिचिंगसाठी 50/-रु. पर्यंत खर्च येतो. 8 तासात 2 कामगार 8-10 किलो सूत डिगमिंग करु शकतात.\nवार्पिंगमध्ये इंग्रजी व्ही आकाराच्या क्रीलवर 100-100 रिळ असे दोन्ही बाजूस ताणा धाग्याचे अडकवून त्या धाग्यांचा पट्टा फणीतून घेवून धागे क्रॉस करुन बीम भरण्याचे ड्रमवर 1ध्45.65 मीटर1ध्2 कापडाचा तागा लांबीनुसार गुंडाळला जातो. वार्पिंग झाल्यानंतर सर्व पट्टे धाग्याचे बीमवर गुंडाळले जातात व भरलेले बीम हातमागावर सांधणीसाठी जोडली जाते.\nबीमवरील धागे पूर्वीच्या मागवरील धाग्यांना जोडून वही फणीमधून ओढून विणकाम सुरु करणे यास बीम सांधणी म्हणतात. बीम सांधणीस एक कामगारास 3 दिवसांचा कालावधी लागतो.\nबाणा धागा रिळावरुन कांडीवर चरख्याच्या सहाय्याने अगर 10 कांडया अर्ध्या हॉर्सपॉवरच्या मोटारने एकाच वेळी भरता येतात. व भरलेल्या कांडयावरील धागा हातमागामध्ये रुंदीच्या धाग्याकरिता वापरला जातो.\nबीम सांधणी आणि कांडी भरणे झाल्यानंतर वीणकाम करता येते. एक विणकर एका हातमागावर 3-4 मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे ती�� प्रकार असून यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग असे दोन प्रकार आहेत.\nअशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. प्रथम त्यांनी प्रत्येकी दरमहा 500 रूपये जमा करून अल्प बचत योजना सुरू केली. या करीता त्यांनी बँक ऑॅफ महाराष्ट्र, शाखा - शेणोली येथे बचत गटाचे स्वंतत्र खाते सुरू केले. त्या खात्यामध्ये वर्षाला 78 हजार रूपये जमा होऊ लागले व यातुनच त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. व संगोपनगश्ह बांधणी करीता बचत रक्कमेतुन पैसे घेतले. बँक अधिकाऱ्यांनी सदर योजनेस प्रोत्साहन म्हणुन 60 हजार फिरते भांडवल (सी. सी.) दिले. सदर रकमेमुळे प्रत्येकाचे स्वंतत्र संगोपन निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकाला रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास 50 एकरवर तुतीची लागवड झाली. कराड तालुक्यातील शेतकरी रेशीम उद्योग पहाण्याकरीता शेणोली गावामध्ये येऊ लागले. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकरीता आवश्यक असणारे साहित्य व औषधे वाजवी दराने स्थानिक पातळीवर लवकरच उपलब्ध होण्याचे दश्ष्टीने विक्री केंद्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे सुशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन रेशीम उद्योग केल्यास त्यांची निश्चितच अर्थिक उन्नति होईल.\nरेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन\nस्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन\nपृष्ठ मूल्यांकने (120 मते)\nरेशीम धागा निर्मिती संबंधी माहिती हवी आहे आम्ही रेशीम कोष निर्मिती करत आहोत आणखी प्रगती करायची आहे त्यासाठी 83*****05हा मोबाईल नम्बर वर माहिती दया\nमला धागा निर्मिती चा प्लांट चालू करायचा आहे तर त्यासाठी ट्रेनिंग कोठे मिळेल \nमला धागा निर्मिती चा प्लांट चालू करायचा आहे तर त्यासाठी ट्रेनिंग कोठे मिळेल प्रोजेक्ट कॉस्ट किती असेल प्रोजेक्ट कॉस्ट किती असेल परवाना कुठला लागेल त्यासाठी सबसिडी किती मिळे��� माझा मोबाईल नंबर ९८२३२९४००७.\nमला रेशीम धागा निर्मिती चा रिलिंग चा प्रोजेक्ट चालू करायचा आहे त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल का कोणाची\nमी 1 विनकर आहेत रेशिम खूप महाग झाले आहेत हातमाग चालवणे मुश्किल झालेय सरकार नि काहीतरी करावे मोः89*****37\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nमधमाशी ग्रीक बास्केट पोळे\nतुती उगविण्‍याची नवीन पध्‍दत\nरेशीम कीटक पालन : जोपासना\nतुती लागवड व रेशीम कीटक\nभुईमूग शेंगा फोडणी यंत्र\nरेशीम उद्योग-टसर रेशीम शेती\nरेशीम उद्योग-तुती रेशीम शेती\nरेशीम उद्योग - रेशीम कोष\nरेशीम उद्योग - उपयोगी लिंक्स\nरेशीम उद्योग - येवला पैठणी\nटाकाऊ शेतमाल पासून कोळसा\nयंत्रांद्वारे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती\nकैरीपासून पन्हे आणि लोणचे\nमक्‍याचे दाणे वेगळे करणारे यंत्र\nकैरीपासून चटणी, आमचूर, मुरांबा\nमशरूम लागवड आवश्यक बाबी\nशिंपल्यातून खरे मोती उत्पादन\nक्रीम सेपरेटर, पाश्‍चरायझर यंत्र\nसोलणी व मळणी यंत्र\nसमृध्दीचा मार्ग - रेशीम शेती\nउद्योगाला मसाला पिकांचा आधार\nरेशीम शेतीवर भर हवा\nकोकम प्रक्रियेतून विविध पदार्थ\nफळांपासून बनवा सरबत, स्क्वॅश\nरब्बी ज्वारी विक्रीतील संधी...\nअसे तयार करा पनीर\nनिर्मिती सेंद्रिय रेशीम कापडाची...\nशास्त्रीय पद्धतीने कांदा चाळ\nगुलाबापासून तयार करा गुलकंद\nसौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र\nसुधारित तंत्राने वाढवा पनीर, खवा टिकवणक्षमता\nबोरापासून तयार करा चटणी, पावडर\nप्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची...\nज्वारीवर प्रक्रिया करा, आर्थिक नफा वाढवा\nनिर्यातक्षम गूळ निर्मितीसाठी वापरा शास्त्रीय पद्धती\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन\nहळद प्रक्रिया बाबत माहिती..\nपॅकेजिंग घटकांची करा योग्य निवड\nदुग्धजन्य पदार्थांची जपा गुणवत्ता\nरेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण\nकाजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती\nपेरूपासून तयार करा जॅम, जेली\nसीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी\nबोन्साय निर्मितीतून साधता येईल व्यवसाय\nयांत्रिक पद्धतीने दूध भांडी, यंत्रांची स्वच्छता\nखवा, बर्फीसाठी निवडा योग्य पॅकेजिंग\nरेशीम व्यवसाया���ी वाटचाल व भविष्यातील संधी\nमधुमक्षिकापालन :सद्यस्थिती व भविष्यातील वाव\nचिकूपासून पावडर, बर्फी, चटणी\nकवठापासून तयार करा जॅम, जेली\nबोरापासून रस, सरबत, स्क्वॅश\nडाळिंब आणि पेरुपासून क्रश\nबहुपयोगी आवळा व लिंबू\n​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ\nशेतीपूरक उद्योगातून आर्थिक समृदधी\nकोकणातील मत्स्यव्यवसायाला आधुनिकतेची जोड\nरेशीम उत्पादनातून आर्थिक वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jan 07, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/recruitment/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-19T10:59:57Z", "digest": "sha1:SSNS2L5SJY6JASAJJRQKSWRACCGDTK7H", "length": 3927, "nlines": 77, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "पोलीस भरती - २०१८ चे उमेदवारांकरिता सूचना | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस भरती - २०१८ चे उमेदवारांकरिता सूचना\nलोहमार्ग _नागपूर_ जिल्हा_ पोलीस भरती -२०१८_ उत्तरतालिका.pdf\nतात्पुरती _निवड _प्रतीक्षा _यादी.pdf\nकागदपत्र _पडताळणीबाबत _उमे���वारांना _सूचना.PDF\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5686318854668095899&title=Attractive%20Offers%20From%20Reliance%20Jio&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-19T11:15:00Z", "digest": "sha1:EHIUKYHGUVTRELP66PIQHPICCQQSFDQ4", "length": 9446, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर", "raw_content": "\n‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर\nमुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील ५० कोटी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने देऊ केली आहे. अनलिमिटेड व्हॉईस आणि डेटा अवघ्या ४९ रूपयांमध्ये देऊन डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने दिली आहे.\nफीचर फोन वापरकर्त्यांना डिजीटल स्वरूपात सक्षम करण्याच हे पाऊल असल्याचे जिओचे म्हणणे आहे. डिजिटल स्वातंत्र्य हे कनेक्टिव्हिटी, परवडणाऱ्या दरातला डेटा आणि हँडसेटच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे.\nरिलायन्स जिओच्या नेटवर्क कव्हरेजच्या सध्याच्या वेगाने यंदाच्या वर्षात ९९ टक्के लोकांपर्यंत ‘जिओ’चे नेटवर्क पोहचेल. सध्याच्या टू-जी कव्हरेजच्या तुलनेत ‘जिओ’चे नेटवर्क हे फोर-जी कनेक्टिव्हिटी अधिक आहे. म्हणूनच उत्तम दर्जाचा आणि परवडणाऱ्या दरातला डेटा मिळवणे सामान्य ग्राहकांना शक्य होणार आहे.\nदुसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला डेटा. हाय स्पीड डेटा आणि परवडणाऱ्या दरातले जिओ प्लॅन्स यामुळे हे शक्य होणार आहे. फीचर फोनच्या माध्यमातूनही अद्ययावत अशा सेवांमध्ये व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल व्हिडिओ, मोबाईल एप्लिकेशनचा वापर करणे प्रत्येकाला शक्य झाले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने ग्राहकांना एक जीबी या वेगाने मोफत कॉल्स आणि अमर्याद डेटाचा वापर करणे शक्य होणार आहे. या प्लॅनसाठी ४९ रूपये आकारले जातील आणि या प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल. त्यासोबत ‘अॅड ऑन पॅक्स’मध्ये ११, २१, ५१, १०१ रुपयांचे अतिरिक्त पॅकही ‘जिओ’ने जाहीर केले आहेत.\nतिसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला हँडसेट. बाजारात अनेक एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन तीन हजार ते चार हजार ५०० रुपये या दरम्यान आहेत. त्यामुळेच फीचर फोन वापरकर्त्यांना त्याचे रूपांतर स्मार्टफोनमध्ये करणे अवघड आहे. म्हणूनच ‘फ्री जिओफोन’च्या योजनेची घोषणा ‘जिओ’ करत आहे. जिओफोन हे केवळ एक नाविन्यपूर्ण उत्पादन नाही, तर एक नव्या चळवळीची सुरुवात आहे.\n‘जिओफोन ही ऑफर वैध असेपर्यंत या मोहिमेचा भाग व्हा’, असे आवाहन करण्यात आले आहे.\nजिओफोन खरेदीसाठी : Myjio App आणि jio.com\nरिलायन्स जिओकडून आकर्षक प्लॅन जिओफोनवरही आता फेसबुक ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स ‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा फॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=73&Itemid=266&limitstart=1", "date_download": "2019-01-19T10:03:52Z", "digest": "sha1:AQHQ7ECRHDPL2OZMHFSRPCZHLSQ25TPJ", "length": 3571, "nlines": 25, "source_domain": "saneguruji.net", "title": "दिगंबर रायांचा अंत", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nतुरुंगातील सारी शक्ती तेथे जमा झाली. दिगंबर रायांना त्यांच्या कोठडीत फेकून देण्यात आले. पोलीस व वॉर्डर यांना औषधपाणी मलमपट्टी वगैरे करण्यात आली. त्या इतर पाच कैद्यांना प्रत्येकी तीस तीस फटक्यांची शिक्षा देण्यात आली ती ताबडतोब अंमलात आणण्यात आली व त्यांनाही कोठडीत फेकून देण्यात आले. “मर जाव सब ती ताबडतोब अंमलात आणण्यात आली व त्यांनाही कोठडीत फेकून देण्यात आले. “मर जाव सब \n” दिगंबर राय कण्हत म्हणाले. अंगात अपरंपार ताप होता. ते तळमळत होते. कोण पाणी देणार तेथे कोण होते कोणी नव्हते. “हाय-पाणी- मा गो मा मा ” दिगंबर रायांनी शेतकर्‍यांच्या मुलांना दुधे द्यावी, त्यांना पाण्याचा थेंब- अंगाची लाही लाही होत असता मिळू शकला नाही. दिगंबर राय, लौकरच ताप शांत होईल बरे तुमचा लौकरच सारे अंग कसे थंडगार होईल लौकरच सारे अंग कसे थंडगार होईल मग पुन्हा मुळीच ताप येणार नाही मग पुन्हा मुळीच ताप येणार नाही हा शेवटचा ताप, थोडा आणखी सहन करा पार कर कृपासिंधू” कृपासिंधूने तहानलेल्या वासराची हाक ऐकली. दिगंबर राय त्या अंधारमय कोठडीत शांत झाले- व ज्योतिर्मय परमेश्वरात मिळून गेले त्यांच्या पाठोपाठ पाच फटके खाऊन विव्हळणारे ते त्यांचे मित्र- तेही एकापाठोपाठ लगबग करीत आले. सरकारने यमराजाकडे कारागीर लोकांच्या दिव्य जीवनदुग्धाचा रतीब लावला होता \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thrissur.wedding.net/mr/venues/423379/", "date_download": "2019-01-19T11:29:51Z", "digest": "sha1:2AU5DRKZ7CVHU6ICFQ6NBKLB6LUF3MZA", "length": 5504, "nlines": 79, "source_domain": "thrissur.wedding.net", "title": "Joys Palace Thrissur - लग्नाचे ठिकाण, थ्रिसूर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 500 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 575 पासून\n1 अंतर्गत जागा 250 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 29\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,500 – 4,800\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 450 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 575/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 350 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 575/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 575/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 575/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 50 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 575/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/samsung-galaxy-s-ipod-8gb-price-ps7XI.html", "date_download": "2019-01-19T10:28:14Z", "digest": "sha1:J2BGPBOXH4ESHFZ32BYCV3GAJTELXNBJ", "length": 11607, "nlines": 282, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब\nवरील टेबल मध्ये सॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब किंमत ## आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब वैशिष्ट्य\nबॅटरी कॅपॅसिटी 7900 mAh\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 30 पुनरावलोकने )\n( 284 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\n( 60 पुनरावलोकने )\n( 1059 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसॅमसंग गॅलॅक्सय s आयपॉड ८गब\n3/5 (1 रे���िंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/exam/photos/", "date_download": "2019-01-19T11:28:15Z", "digest": "sha1:AZ4LG3URN6V6RORCH4RUGNH7UECH765C", "length": 23653, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "exam Photos| Latest exam Pictures | Popular & Viral Photos of परीक्षा | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य ���ासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट ��ायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\n दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदहावीची परिक्षा झाली, कोल्हापूरात विद्यार्थ्यांनी केली धमाल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबारावीच्या परीक्षेला झाली सुरूवात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://qtrtweets.com/twitter/19.066666666667/75.766666666667/30/?z=10&m=roadmap", "date_download": "2019-01-19T10:09:49Z", "digest": "sha1:Z22MBAXBXGSOZWYO43YZG5426T5JT5MP", "length": 18214, "nlines": 356, "source_domain": "qtrtweets.com", "title": "Tweets at Ghosapuri, Beed, Maharashtra around 30km", "raw_content": "\nकानिफनाथ आबा विघ्ने KanifVighne\nकार्याध्यक्ष - राष्ट्रवादी पदवीधर संघ बीड जिल्हा तथा\nसंस्थापक अध्यक्ष - महेंद्र गर्जे युवा मंच आष्टी पाटोदा शिरूर का मतदारसंघ\nअंबाजोगाईत नगरसेवकाची झालेली हत्या दुर्दैवी आणि दुःखदायक आहे मृत विजय जोगदंड यांना श्रद्धांजली बीडच्या कायदा-सुव्यव…\nअंबेजोगाईत काल भरदिवसा नगरसेवक विजय जोगदंड यांची हत्त्या अतिशय दुःखद घटना. मयत विजय जोगदंड यांना श्रद्धांजली.बीड…\n@narendramodi @Dev_Fadnavis तुम्ही कांद्यामुळे #बळीराजाच्या जगण्याचे वांदे केलेत.हे सरकार कष्टकरी,शेतकऱ्यांचे नाही.…\nचंद्रकांत (भैय्या) केदार ताईसाहेब समर्थक chandrakantked6\nभावी केंद्रीय मंत्री बीड जिल्हा दबंग खासदार\nमा.डॉ.प्रितम ताईसाहेब यांचे वारणी नगरी मध्ये हार्दिक स्वागत\nबारामतीत येऊन तर दाखवा, तुम्हाला दाखवतो.\n@AjitPawarSpeaks दादांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उर्फ #पिस्तुल्या यां…\nसलग सहा वेळा 'संसदरत्न' पुरस्कार प्राप्त आमच्या नेत्या खासदार मा.@supriya_sule ताईंचे खुप,खुप अभिनंदन\n@narendramodi जी,पाकिस्तानचा कांदा देशात आणता,त्याला बाजारपेठ देता.आणी आमचा शेतकरी कांदयाला भाव नाही,म्हणून आज अक्ष…\nनमस्ते सदा वस्तले मातृभूमी\n😎#जमिनीची #किंमत ###आणि #पाटलाची👑💪#\n#हिंमत. #कधीही# #कमी#होत #नाही\nमुंबईत पुन्हा सुरु होणाऱ्या छम..छम चे स्वागत होवुच शकतं नाही.यामुळे किती तरी संसार, तरुण उध्वस्त होवून देशोधडीला ला…\n@VijaysinhPandit नेता जिवा भावाचा\n⛳आमची ओळख,आण बाण शान फक्त आणि फक्त भगवा⛳आमचं इमान रायगडी⛳🙏🏻 शिव छत्रपती आमचे दैवत🙏🏻 आई म्हणजेच विश्व. #no_Dm_pls\n🚩मराठी माणूस🚩 ⛳आमची ओळख,आण बाण शान फक्त आणि फक्त भगवा⛳आमचं इमान रायगडी⛳🙏 शिव छत्रपती आमचे दैवत 🙏 MH-23_😎 बीडकर🙏#क्रिकेटवेडा_@imRohit45\nसर्वांचे लाडके साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा\nहा इतका मोठा शस्त्रसाठा भाजपाचे पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्याकडे सापडला.@Dev_Fadnavisजी,यांच्यावर आपण कठोर कार…\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे स्वप्न साकार होत आहे.\n*नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळी…\n#स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम शंभूप्रेमी बांधवाना हार्…\nमाझं प्रेम आहे तुझ्यावर आहे आणि\nशेवट पर्यत तुझ्यावरच राहणार🙃🙃\n@abpmajhatv ज्यांच्या कड पुस्तकें सापडतात ते नक्षलवाली\nआन् ज्यांच्या कड हत्यारे सापडतात ते देशप्रेमी वारे ...\nमाझं प्रेम आहे तुझ्यावर आहे आणि\nशेवट पर्यत तुझ्यावरच राहणार🙃🙃\nज्ञानेश्वर शिंदे पाटील shinde83333\n\"द्या बत्ती तोफांना धाकल धनी छत्रपती जाहले...🙌🎊🎉⛳#श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐*❤🙌\nअक्षय जाधव पाटील AkshayJ06018065\nछत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा...\n⛳आमची ओळख,आण बाण शान फक्त आणि फक्त भगवा⛳आमचं इमान रायगडी⛳🙏🏻 शिव छत्रपती आमचे दैवत🙏🏻 आई म्हणजेच विश्व. #no_Dm_pls\n#छञपती_संभाजी_महाराज #राज्याभिषेक_सोहळ्याच्या सर्व शिवशंभु प्रे…\n🐅 कैसा हा छावा 🐅\nएैसा #मर्द_मराठा. पुन्हा पुन्हा जन्मावा ....🚩🚩\n#अंधश्रद्धाभक्ति_कुंभस्नान आइए सच्चाई को जाने\n👉🏻अगर कुंभ के पर्व में नहाने से मुक्त संभव होता तो जो जीव जंतु गंगा…\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य आणी हक्काच्या आहेत.@CMOMaharashtra आपण यांत स्वतःहा लक्ष घालुन हा प्रश्न मार्…\nआज बेस्ट कर्मचार्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रया टिव्ही वरती पाहिल्या,आणी ते ऐकून मन सुन्न झालं.खरंच यांच्या व्य…\n@KapilSharmaK9 मुझे भी आपके शो में एक बार आना है\n#लष्कर तुम्ही आहात,म्हणून आम्ही आहोत\nकुठलाही सण असो,आपला भारतीय सैनिक अहोरात्र देशांच्या सुरक्षेसाठी सीमेवर कायम सतर्क असतो.शत्रुशी लढतांना आजवर बऱ्याच…\nमाझं प्रेम आहे तुझ्यावर आहे आणि\nशेवट पर्यत तुझ्यावरच राहणार🙃🙃\nमाझं प्रेम आहे तुझ्यावर आहे आणि\nशेवट पर्यत तुझ्यावरच राहणार🙃🙃\nमाझं प्रेम आहे तुझ्यावर आहे आणि\nशेवट पर्यत तुझ्यावरच राहणार🙃🙃\n@joshi_prajaktas हो ना बरोबर नाही हे\n......सुखाला एक संधी तर द्या..\n*आपणास व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा\n*तिळ गुळ घ्या...गोड गोड बोला...* 🙏🏻\nअध्यक्ष : शिवपुत्र गणेश मंडळ पेठ बीड,\nज्ञानेश्वर शिंदे पाटील shinde83333\nगोड बोलून घोडं लावायचं\nगोड बोलून घोडं लावून नाय घ्यायचं.\nमा. शिवसेना जिल्हाप्रमुख बीड\nमकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा...... @ Bhir, Maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=1", "date_download": "2019-01-19T10:02:34Z", "digest": "sha1:Y5V4RE6ZGUQVNH4YM45LRI73OFZZ2JDZ", "length": 3892, "nlines": 57, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\n“दूरच्या देशींचा शीतळ वाराहीं आला\nसुखी मी आईकीला भाईराया ॥\nदूरच्या देशींचा सुगंधी येतो वात\nअसेल सुखांत भाईराया ॥”\nवार्‍याच्या गुणगुणण्यात तिला सारी कुशल वार्ता मिळते, दुसरे कोठले पत्र, कोठला निरोप \nभाऊ खुशाल आहे. मग का येत नाही तिला नाना शंका येतात. लहानपणी मी चावा घेतला, दादाने भातुकलीचे दाणे खाल्ले म्हणून मी त्याला बोलले, ते आठवून का दादा येत नसेल तिला नाना शंका येतात. लहानपणी मी चावा घेतला, दादाने भातुकलीचे दाणे खाल्ले म्हणून मी त्��ाला बोलले, ते आठवून का दादा येत नसेल परंतु ती म्हणते :\n“अपराध पोटीं प्रेम थोरांचें घालित\nयेई धांवत धांवत भाईराया ॥”\nभाऊ बहिणीवर रागावेल ही कल्पनाच तिला असह्य होते. कस्तुरीचा सुगंध कधी सरत नाही, चंद्र कधी प्रखर होत नाही, सोने सडत नाही, आकाशाचा रंग बदलत नाही. किती सहृदय उपमा व दृष्टान्त :\nपाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेल\nकस्तुरी का सोडील निज वास ॥\nपाठच्या बहिणीवरी भाऊ कसा रागावेल\nचंद्र आग का ओकेल कांहीं केल्या ॥\nपाठच्या बहिणीवरी भाऊ कसा हो रुसेल\nकधीं सोनें का कुजेल कांहीं केल्या ॥\nपाठच्या बहिणीवरी भाऊ का रागावेल\nरंग ना बदलेल आकाशाचा ॥\nभाऊ माझ्यावर रागावणे अशक्य, मग माझ्या पतीवर का रागावला आहे मागे आला होता एकदा न्यावयाला, तर यांनी पाठवले नाही मला. पुन्हा कशाला येईल दादा अपमान करून घ्यायला मागे आला होता एकदा न्यावयाला, तर यांनी पाठवले नाही मला. पुन्हा कशाला येईल दादा अपमान करून घ्यायला परंतु बहिणीच्या समाधानासाठी दादा का ते विसरणार नाही\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-obvious-debt-waiver-we-will-protest-says-raghunathdada-6549", "date_download": "2019-01-19T11:17:27Z", "digest": "sha1:JWTOUADUZPQZL23VHEAT5C6PWTM4Q5TJ", "length": 18257, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, for the obvious debt waiver we will protest Says Raghunathdada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरसकट कर्जमाफीसाठी ‘सुकाणू’चा एल्गार ः रघुनाथदादा\nसरसकट कर्जमाफीसाठी ‘सुकाणू’चा एल्गार ः रघुनाथदादा\nगुरुवार, 15 मार्च 2018\nमुंबई : उन्हातान्हात सहा दिवसांची पायपीट करत सोमवारी मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासी मोर्चाला राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेनेही पाठिंबा दिला होता; परंतु शेतकरी संपाने स्थापलेल्या सुकाणू समितीने किसान लाँग मार्चशी संबंध नाही, असे जाहीर केले आहे. तसेच मुख्यमंत्री शेती प्रश्‍नांवर लबाडी करत असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.\nमुंबई : उन्हात���न्हात सहा दिवसांची पायपीट करत सोमवारी मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासी मोर्चाला राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेनेही पाठिंबा दिला होता; परंतु शेतकरी संपाने स्थापलेल्या सुकाणू समितीने किसान लाँग मार्चशी संबंध नाही, असे जाहीर केले आहे. तसेच मुख्यमंत्री शेती प्रश्‍नांवर लबाडी करत असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.\nशेतकऱ्यांची कर्जमाफी ही सुकाणू समितीची मुख्य मागणी आहे. दुधाचे दर ठरविण्यासाठी सहा महिने कशाला लागतात या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लबाड्या सुरू आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतकऱ्यांनी एक रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन त्यांनी केले.\n२२ डिसेंबर २०१७ पासून सुकाणूच्या पाच बैठका झाल्या आहेत. आजच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार १९ मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे त्याचा समारोप होणार आहे. साहेबराव कर्पे या चिठ्ठी लिहून झालेल्या पहिल्या आत्महत्येला ३३ वर्षे पूर्ण होत असल्याने आंदोलन करण्यात येत आहे.\n१ मार्चपासून असहकार आंदोलनाची सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यात हा जत्था निघणार आहे. २३ मार्च ते २७ एप्रिल शेतकरी जागर यात्रा निघणार असून, या वेळी सरकारसमोर आम्ही आमच्या अडचणी पुन्हा मांडू, असे या वेळी सुकाणू समितीकडून स्पष्ट करण्यात आले. १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सविनय कायदेभंग आंदोलन केले जाईल. ३० एप्रिलला सर्व शेतकरी स्वत:ला अटक करून घेतील, असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे.\nवसुली करू देणार नाही\nराज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत शेतकरी सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. शेतकरी कोणतेही कर, वीजबिल आणि बॅंकांचे कर्ज भरणार नाहीत, असाही निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत घ��ण्यात आला आहे. किसान लाँग मार्च हा किसान सभेचा मोर्चा होता. मोर्चाला आमचा विरोध नाही. मान्य झालेल्या काही मागण्यांचे आम्ही स्वागत करतो; परंतु संपूर्ण सरसकट शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत सुकाणू समिती मागे हटणार नाही, असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.\nराजकीय पक्ष political parties शेतकरी संप संप मुख्यमंत्री कर्ज कर्जमाफी आंदोलन agitation रघुनाथदादा पाटील सरकार government शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महाराष्ट्र\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nयंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sukhoi-30-black-box-recovered-48451", "date_download": "2019-01-19T11:19:01Z", "digest": "sha1:FLKYJI4O3GSFPDECX2NKBXV6OADM2W2D", "length": 10693, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sukhoi 30 black box recovered कोसळलेल्या 'सुखोई-30'चा ब्लॅक बॉक्‍स सापडला | eSakal", "raw_content": "\nकोसळलेल्या 'सुखोई-30'चा ब्लॅक बॉक्‍स सापडला\nसोमवार, 29 मे 2017\nतेजपूर : अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या सुखोई-30 या विमानाचा ब्लॅक बॉक्‍स आज आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विमानाने 23 मे रोजी तेजपूर येथील हवाई दलाच्या तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. नंतर ते कोसळल्याचे स्पष्ट झाले.\nतेजपूर : अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या सुखोई-30 या विमानाचा ब्लॅक बॉक्‍स आज आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विमानाने 23 मे रोजी तेजपूर येथील हवाई दलाच्या तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. नंतर ते कोसळल्याचे स्पष्ट झाले.\nविमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या कामेंग जिल्ह्यात आढळून आले होते. दरम्यान, याच्या शोधासाठी निघालेले एक पथक घटनास्थळी पोचले असून, त्यांना विमानाचा ब्लॅक बॉक्‍स आढळून ���ला असून, इतर शोधकार्य सुरू आहे. मात्र, विमानात असलेल्या दोन वैमानिकांविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे हवाई दलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\nचीन सीमेनजीक बांधणार 44 महत्त्वाचे रस्ते\nनवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...\nभारतीय लष्कराचे 50 जवान 'हनीट्रॅप'मध्ये\nनवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे....\nअमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा\n‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच\nमुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/prithviraj-chavans-objection-leaders-foreign-tour-43595", "date_download": "2019-01-19T11:08:08Z", "digest": "sha1:GQC7QFURENBIBBFWGDE4NGPMIDY6SIC4", "length": 14183, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prithviraj Chavan's objection to leaders' foreign tour नेत्यांच्या परदेश दौऱ्यांवर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप | eSakal", "raw_content": "\nनेत्यांच्या परदेश दौऱ्यांवर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप\nशनिवार, 6 मे 2017\nमुंबई - उन्हाळा सुरू झा��ा की नेत्यांचे अभ्यास दौरे सुरू होतात. एक तर नेते आणि अभ्यास हे गणित जुळत नाही. मुळात नेते अभ्यास करतात, हेच पटत नाही. अभ्यासच करायचा तर परदेशात का पुणे, फुरसुंगी, देवाची उरळी येथे का नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे.\nमुंबई - उन्हाळा सुरू झाला की नेत्यांचे अभ्यास दौरे सुरू होतात. एक तर नेते आणि अभ्यास हे गणित जुळत नाही. मुळात नेते अभ्यास करतात, हेच पटत नाही. अभ्यासच करायचा तर परदेशात का पुणे, फुरसुंगी, देवाची उरळी येथे का नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे.\nपांडुरंग फुंडकर, गिरीश बापट, रामराजे निंबाळकर, नीलम गोऱ्हे, मुक्ता टिळक, संजय दत्त असे जवळपास 15 नेते सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. राज्यात तुरीचा प्रश्न चिघळलेला असताना कृषिमंत्री फुंडकर ऑस्ट्रेलियात कसला कृषी दौरा करत आहेत, पुण्यात कचऱ्याचे ढीग लागलेले असताना बापट व टिळक ऑस्ट्रेलियात काय करत आहेत, पुण्यात कचऱ्याचे ढीग लागलेले असताना बापट व टिळक ऑस्ट्रेलियात काय करत आहेत, असे प्रश्‍न चव्हाण यांनी या पत्रात विचारले आहेत. या नेत्यांना मायदेशी बोलावण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळात माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे या कॉंग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्या दौऱ्यावरही चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.\nनेत्यांचे परदेश दौरे पर्यटन हंगामातच कसे होतात, त्यासाठी जनतेचा पैसा का वापरला जातो, दौऱ्यांमुळे किती फायदा होतो, असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत.\nदौऱ्याची रक्कम वसूल करा\nऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यातून गिरीश बापट व मुक्ता टिळक यांना पुण्यातील कचरा प्रश्न सोडवता आला तरी हा दौरा सत्कारणी लागला, असे म्हणता येईल. आजवरच्या सर्व अभ्यास दौऱ्यांचे मूल्यांकन करण्यात यावे. अशा दौऱ्यांमध्ये अभ्यास न करणाऱ्यांकडून त्यासाठी खर्च झालेली रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणीही चव���हाण यांनी या पत्राद्वारे केली आहे.\nघरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात\nमंडणगड : मंडणगड तालुक्यातील नांदगाव येथील महिलेला घरावर करणी केल्याचे सांगत 2 लाख 38 हजारांचा गंडा घालत आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली...\nमोदी झाले रणगाड्यावर स्वार, व्हिडिओ पाहिला\nसुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणगाड्यावर स्वार झालेल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा असून, ऐन निवडणुकीपूर्वी मोदी तोफेवर स्वार झाल्याचे बोलले...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\nशहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर\nपुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92c93f91f93094d93293f902917", "date_download": "2019-01-19T10:47:54Z", "digest": "sha1:3MJ6MWX7E3EQ7L53QIQXZNH3HWRKM5WK", "length": 12768, "nlines": 186, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बिटर्लिंग — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे / बिटर्लिंग\nबिटर्लिंग : हा सायप्रिनिडी कुलातील मासा आहे. ऱ्होडियस सेरिसियस हे ह��याचे शास्त्रीय नाव आहे. हा गोड्या पाण्यात राहाणारा असून मध्य व पूर्व यूरोप आणि आशिया मायनरमध्ये (तुर्कस्तान) आढळतो.\nहा सायप्रिनिडी कुलातील मासा आहे. ऱ्होडियस सेरिसियस हे ह्याचे शास्त्रीय नाव आहे. हा गोड्या पाण्यात राहाणारा असून मध्य व पूर्व यूरोप आणि आशिया मायनरमध्ये (तुर्कस्तान) आढळतो. याची लांबी ९ सेंमी. पेक्षा क्वचितच जास्त असल्यामुळे व याच्या सुंदर रंगांमुळे पुष्कळ लोक घरगुती जलजीवालयात (मासे व इतर जलचर ठेवण्याच्या पात्रात) हा बाळगतात. नर आणि मादी यांचे रंग सारखेच असतात. पाठ राखी हिरव्या रंगाची आणि दोन्ही बाजू व खालचा भाग चकचकीत रुपेरी असतो. पृष्ठपक्षाच्या (पाठीवरील पराच्या) खालून राखी हिरव्या रंगाचा एक चमकणारा पट्टा सुरू होऊन शेपटीच्या बुडापर्यंत जातो. पृष्ठपक्ष काळसर आणि बाकीचे सगळे तांबूस अथवा पिवळसर असतात. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या रंगात पोपटी, नारिंगी, लाल, जांभळा, वगैरे रंगांची भर पडून तो फार सुंदर दिसतो.\nबिटर्लिंग हे सहजीवनाचे एक असामान्य उदाहरण आहे. प्रजोत्पादनाच्या काळात मादीची जननपिंडिका (जनन ग्रंथीचा मऊ पेशीसमूहाचा निमुळता लहान उंचवटा) वाढून एखाद्या नळीसारखी लांब होते आणि तिचा अंडनिक्षेपक (जनन रंध्राच्या कडा लांब होऊन तयार झालेली लवचिक नळी) म्हणून उपयोग होतो. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या युनिओ आणि ॲनोडोंटा वंशांच्या कालवांच्या अर्धवट उघड्या शिंपांच्या मधून ही नळी आत घालून मादी आपली अंडी कालवाच्या क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) मध्ये घालते. नंतर नर आपले रेत कालवावर सोडतो. श्वसनाकरिता शिंपांच्या आत शिरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर रेत आत जाऊन त्यातील शुक्राणूंच्या (पुं-जनन पेशींच्या) योगाने अंड्यांचे निषेचन (फलन) होते. निषेचित अंड्यांचा विकास कालवाच्या शरीरात होऊन सु. एक महिन्याने पिल्ले कालवाच्या शरीरातून बाहेर पडतात. पिल्ले बाहेर पडून पोहत दुसरीकडे जाण्याच्या सुमारास कालव आपले डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेतील जीव) या पिल्लांच्या अंगावर फेकतो व ते त्यांच्या अंगाला चिकटतात. त्यांचे पुटीभवन (आच्छादले जाण्याची क्रिया) होऊन माशांच्या त्वचेत ते काही काळ या अवस्थेत राहतात. नंतर त्यांची वाढ होऊन ते माशांच���या कातडीतून बाहेर पडतात. या विलक्षण योजनेमुळे बिटर्लिंग आणि कालव या दोघांचाही फायदा होतो. [⟶ सहजीवन].\nपृष्ठ मूल्यांकने (21 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nजैवविविधता कायदा, दस्तऐवज व संवर्धन\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 12, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=451&Itemid=640", "date_download": "2019-01-19T10:34:01Z", "digest": "sha1:EF5DNCUSREEWJPCE54IGEY5CB442EQOC", "length": 11297, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण ५ : युगायुगांतून", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nप्रकरण ५ : युगायुगांतून\nगुप्त राजवटीतील राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद\nमौर्य साम्राज्य अखेर अस्ताला गेले आणि सुंग घराणे आले. सुंगांची सत्ता फारच अल्प प्रदेशावर होती. दक्षिणेकडे मोठमोठी राज्ये उदयास येत होती आणि उत्तरेकडे काबूल ते पंजाबपर्यंत बॅक्ट्रियन किंवा इंडो-ग्रीक हे पसरत होते. बॅक्ट्रियन राजा मिनँडर याच्या कारकीर्दीत बॅक्ट्रियनांचा प्रत्यक्ष पाटलिपुत्र राजधानीलाही धोका उत्पन्न झाला होता; परंतु त्यांचा शेवटी पराभव होऊन त्यांना मागे लोटण्यात आले. हिंदुस्थानातील एकंदर वातावरण आणि वृत्ती यांचा मिनँडरवर अपार परिणाम होऊन तो बौध्द धर्मी झाला. बौध्द धर्मीय वाङ्मयात आणि दंतकथांत राजा मिलिंद या नावाने तो प्रसिध्द आहे व तो एक संत, राजर्षी मानला गेला आहे. हिंदी आणि ग्रीक कलांच्या मिश्रणातून गांधारची ग्रीको-बुध्दिस्ट कला ज��्माला आली. ही कला अफगाणिस्थान आणि सरहद्दप्रांत यांत प्रामुख्याने पसरली.\nमध्य हिंदुस्थानात बेसनगर येथे सांचीच्याजवळ एक दगडी स्तंभ आहे, त्याला 'हेलियोडोरस स्तंभ' असे म्हणतात. त्याच्यावर संस्कृत लेख आहे त्यावरून ग्रीकांचे हिंदीकरण कसे होत होते, सरहद्दीजवळ येणार्‍या ग्रीकांना हिंदी संस्कृतीत कसे घेण्यात येत असे त्याची थोडी काही कल्पना करता येते. या स्तंभावर पुढीलप्रमाणे मजकूर आहे. ''डिऑनचा पुत्र तक्षशिलानिवासी हेलिओडोरस हा विष्णुभक्त होता; त्याने देवाधिदेव जो वासुदेव त्याच्यासाठी हा स्तंभ उभारला. महान भूपती अँटिआल्सिडास याचा वकील म्हणून हेलिओडोरस प्रजारक्षक राजा काशीपुत्र भगभद्र याच्याकडे आला तेव्हा भगभद्राला गादीवर येऊन चौदा वर्षे झाली होती. तीन शाश्वत सत्ये, जर नीट आचरणात आणली तर मोक्ष मिळतो. ''संयम, त्याग आणि सदसद्विवेक.''\nमध्य आशियात शक ऊर्फ सीथियन (शेस्तान-शकस्तान) ऑक्सस नदीच्या खोर्‍यात वस्ती करून बसले होते. अतिपूर्वेकडून युएची स्वारी करून आले आणि त्यांनी या शकांना उत्तर हिंदुस्थानच्या बाजूला ढकलून दिले. या शकांनी बौध्दधर्म अंगीकारिला; आणि काहींनी हिंदू धर्मही स्वीकारला. युएची लोकांतील कुशान म्हणून एक कुल होते. या कुशान लोकांनी हातात सत्ता घेऊन उत्तर हिंदुस्थानावर अंमल बसविला. त्यांनी शकांना आणखी खाली दक्षिणेला पिटाळले, तेव्हा शक काठेवाडात आणि दक्षिणेकडे घुसले. त्यानंतर कुशानांची सत्ता वाढत जाऊन सबंध उत्तर हिंदुस्थान व थेट मध्य आशियापर्यंत त्यांचे साम्राज्य झाले. त्यांच्यापैकी जरी काहींनी हिंदू धर्म स्वीकारला तरी बरेच जणांनी बौध्द धर्मच पसंत केला. त्यांपैकी कनिष्क हा अतिप्रसिध्द असा सम्राट होऊन गेला. बौध्द दंतकथांत याच्याही पराक्रमाच्या, लोककल्याणाच्या आख्यायिका आहेत. कनिष्क जरी बौध्द धर्मीय होता, तरी त्याच्या राज्यात एक सर्व धर्मांचे मिश्रण राजमान्य होते. त्यात झरथुष्टाच्या धर्माचाही समावेश होता. कुशान साम्राज्य हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीच्या सभोवती सर्वत्र चौफेर पसरलेले असून हल्लीच्या पेशावरजवळ व प्राचीन तक्षशिला विद्यापीठाशेजारी त्याची राजधानी होती. या राजधानीत व विद्यापीठात नाना देशांतील लोकांची भेट होई. हिंदी लोकांची या ठिकाणी युएची लोकांशी; इराणी जनतेशी, बॅक्ट्रियन ग्रीक���ंशी, तुर्की आणि चिनी लोकांशी भेटगाठ होई व या सर्व संस्कृतींचा एकमेकांवर क्रियाप्रतिक्रियात्मक परिणाम होई. या प्रतिक्रियांतूनच शिल्प आणि चित्रकलेतील एक नवीन सामर्थ्यवान संप्रदाय निर्माण झाला. इतिहास म्हणून निश्चित खरे मानण्यासारखे चीन आणि हिंदुस्थान यांच्या दरम्यान संबंध याच काळात प्रथम दिसतात. इसवी सन ६४ मध्ये पहिला चिनी वकील हिंदुस्थानात आला व त्याने हिंदुस्थानला साधीच परंतु उपयुक्त अशी पीच आणि पिअर झाडे नजराणा म्हणून आणली. गोबीच्या वाळवंटाच्या थेट सीमेवर तुर्फान आणि कुची येथे हिंदी चिनी आणि इराणी संस्कृतींचे मनोहर गुच्छ तयार झाले.\nकुशान काळातच बौध्द धर्माचे महायान आणि हीनयान असे दोन भेद होऊन दोघांत खडाजंगीचे वाद सुरू झाले व हिंदुस्थानच्या परंपरेप्रमाणे मोठमोठ्या सभांतून हे वाद चालले असताना देशाच्या सर्व भागांतून प्रतिनिधी येऊन ह्या वादात भाग घेत. साम्राज्याच्या मध्यभागी काश्मीर असल्यामुळे तेथे या वादांना पूर आला होता व तेथे सांस्कृतिक चळवळीही भरपूर चालत असत. या वादविवादांत एक मोठे नाव आपल्यासमोर येते. ते म्हणजे नागार्जुनाचे होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला हा महापुरुष हिंदी तत्त्वज्ञान आणि बौध्दधर्मीय विचार यात पारंगत होता व त्याच्याच प्रभावामुळे महायान पंथाचा हिंदुस्थानात विजय झाला. महायान पंथ चीनकडे पसरला आणि हीनयान पंथ, ब्रह्मदेश, सीलोन इकडे पूर्वीसारखा राहिला.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/genius-virat-kohli-best-bastman-world-says-javed-miandad/", "date_download": "2019-01-19T11:26:52Z", "digest": "sha1:YP6BWGDZD5YKXOTMHQP2YZLVMCFGOZLI", "length": 29949, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Genius' Virat Kohli Is The Best Bastman In The World Says Javed Miandad | 'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्��चारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\n'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद\n'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद\nजावेद मियादाद यांनी विराट कोहली अलौलिक असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं म्हणत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.\n'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद\nइस्लामाबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या एकामागोमाग एक रेकॉर्ड मोडत चालला आहे. आपल्या खेळीने त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला असून त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, आणि आता या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियादाद यांचं. जावेद मियादाद यांनी विराट कोहली अलौलिक असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं म्हणत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यात 34वं शतक ठोकलं. हा सामना भारताने 124 धावांनी जिंकत मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आहे.\nPakpassion.net ला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियादाद यांनी सांगितलं की, 'विराट कोहलीचं खेळण्याचं तंत्र आणि भारताला कठीण परिस्थितीतूनही विजयाकडे घेऊन जाण्याची कला त्याला एक महान फलंदाज बनवतं. विराट कोहलीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याच्या खेळण्याच्या पद्दतीमुळेच तो फक्त काही सामन्यांपुरता नाही तर प्रत्येक वेळी धावा करण्यात यशस्वी ठरतो'.\n'विराट कोहलीसारख्या फलंदाजांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समोरील गोलंदाजाचं सामर्थ्य आणि कमकुवत गोष्टी पाहून आपल्या फलंदाजी शैलीत बदल करणं. विराट कोहली एक अलौलिक खेळाडू असून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे', असं जावेद मियादाद यांनी म्हटलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVirat KohliJaved Miandadविराट कोहलीजावेद मियादाद\nसर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’\nविराट कोहली��ुळे कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\n#HappyBirthday Yuvi : कोहलीच्या एका निर्णयाने बदलले युवराजचे आयुष्य\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: विराट कोहलीच्या संस्थानाला आव्हान देणार 'हा' खेळाडू\nआता ऑस्ट्रेलियामध्ये टॉस म्हणून उडवले जाणार नाही नाणे, तुम्हाला माहिती आहे का...\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nहार्दिक पंड्याची एक्स गर्लफ्रेंड काय म्हणाली, जाणून घ्या...\nIndia vs Australia : धोनीने पुन्हा एकदा सामना संपल्यावर चेंडू घेतला आणि म्हणाला...\nभारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, पण कोहलीच्या कॅप्टन्सीचे काय...\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक म���र्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2019-01-19T10:40:33Z", "digest": "sha1:AGCU64Q2Q5LUXDR7SEXYPOQMZFRTBV32", "length": 5271, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे - ११७० चे\nवर्षे: ११५५ - ११५६ - ११५७ - ११५८ - ११५९ - ११६० - ११६१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ११५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5737961986430833349&title=Worship%20to%20Lord%20Ganesh%20in%20'Vithumauli'&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T10:08:58Z", "digest": "sha1:AA6THSRDHCFFRGJBWTVWJYHTLJHVGOXA", "length": 7173, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘विठूमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपतीबाप्पा", "raw_content": "\n‘विठूमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपतीबाप्पा\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेत लवक���च गणपतीबाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरे आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे.\n‘विठूमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखविली जाते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने ‘विठुमाऊली’ मालिकेतही लवकरच गणेशपर्व सुरू होणार आहे. या पर्वामध्ये गणपतीबाप्पा पुंडलिकाची परीक्षा घेणार आहेत. यात बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी पुंडलिकाला करून दाखवायच्या आहेत. यातील पहिले कार्य असेल ते म्हणजे गणपती बाप्पाने दिलेल्या मोजक्या तांदळापासून पुंडलिकाला २१ मोदक बनवायचे आहेत आणि तेही कुणाचीही मदत न घेता.\nबाप्पाने दिलेले हे कार्य पुंडलिक पार पाडेल का, विठूराया पुंडलिकाचे साहाय्य करेल का, कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का, या साऱ्याचा उलगडा विठूमाऊलीच्या पुढील काही भागांमध्ये होणार आहे.\nTags: स्टार प्रवाहविठूमाऊलीमुंबईStar PravahMumbaiVithumauliप्रेस रिलीज\n‘विठूमाऊली’ टीमची पावसाळी सहल उत्साहात ‘विठूमाऊली’तून उलगडणार वारीचा इतिहास ‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nरत्नागिरीच्या आकाशात झेपावली ‘राफेल’ आणि ‘तेजस’\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=422&Itemid=612", "date_download": "2019-01-19T10:03:24Z", "digest": "sha1:ZE2OQJTYNCKPWXXZGHT5OAKKZ4FPZ3JC", "length": 7308, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "संध्या", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nत्या गांवचें नांव उडगी. भीमेच्या तीरावर तें वसले होतें. गांवची वस्ती चारपांच हजार असेल. त्या गांवांत कर्नाटकी यांचे घर मोठें प्रसिध्द होतें. त्या घरांत तिघे भाऊ एकत्र राहात होते. वडील भाऊ नारायणराव, मधले भीमराव, कनिष्ठ पुंडलिक. नारायणराव मोठे कर्तबगार होते. सारा गांव त्यांना मान देई. सारे भाऊ चांगले लिहिणारे वाचणारे होते; घरीं वर्तमानपत्रें येत, मासिकें येत; चांगली चांगलीं पुस्तकेंहि भरपूर होतीं. एक प्रकारचें सुसंस्कृत वातावरण त्या घरांत होतें.\nया त्रिवर्गाचे आईबाप लहानपणींच निवर्तले होते. त्यावेळीं मोठी आणीबाणीची स्थिति होती. घरांत कोणी कर्तें पुरुष माणूस नव्हतें. विधवा चुलती भागीरथीकाकू हीच काय ती घरांत. परंतु तिनें धैर्यानें घर संभाळलें. या मुलांना तिनें वाढविलें. शेतीभाती तिनें पाहिली. आतां मुलें मोठीं झालीं होती. तिघांची लग्नें झाली होती. घरांत तीन सुना वावरत होत्या. त्यांचीं मुलेंबाळें होतीं. घराला भरल्या गोकुळाची शोभा होती. भागीरथीबाईला हें सारें भाग्य पाहून धन्य वाटे. केल्या कष्टाचें चीज झालेले पाहून कृतार्थ वाटे.\nभागीरथीकाकूचें नारायणरावांवर विशेष प्रेम होते. जणूं तिला तो स्वत:चा मुलगा वाटे. ती आतां थकली होती. म्हातारी झाली होती. तरीहि स्वयंपाक तीच करी. आपल्या हातची भाजीभाकर नारायणाला मिळावी असें तिला वाटे.\nएके दिवशीं नारायणराव तिला म्हणाले, “काकू, तूं आतां म्हातारी झालीस. तूं स्वस्थ कां बसत नाहींस विश्रांति कां घेत नाहींस विश्रांति कां घेत नाहींस घरांत आतां तुझ्या सुना आहेत. त्या करतील सारें काम. त्या करतील स्वयंपाक. तूं कशाला चुलीजवळ बसतेस घरांत आतां तुझ्या सुना आहेत. त्या करतील सारें काम. त्या करतील स्वयंपाक. तूं कशाला चुलीजवळ बसतेस तूं आम्हांला वाढवलंस, लहानाचं मोठं केलंस. आईबापांची आठवण तूं आम्हांला होऊं दिली नाहींस. तळहाताच्या फोडाप्रमाणं तूं आम्हांला जपलंस. काकू, तुझे किती उपकार, किती प्रेम तूं आम्हांला वाढवलंस, लहानाचं मोठं केलंस. आईबापांची आठवण तूं आम्हांला होऊं दिली नाहींस. तळहाताच्या फोडाप्रमाणं तूं आम्हांला जपलंस. काकू, तुझे किती उपकार, किती प्रेम किती कष्ट तूं काढलेस. आतां नको हो श्रमूं. तूं आमच्या मुलांना खेळव. त्यांना गोष्टी सांग. रामनाम म्हण. तुझा आशीर्वाद आम्हांला दे. तूं प्रेमानं आमच्याकडे पाहिलंस कीं आम्हांला सारं मिळतं. तूं काम करूं लागलीस, दुपारवेळीं चुलीजवळ बसलीस, म्हणजे मला कसं तरी होतं. नाहीं ना करणार आतां काम, नाहीं ना बसणार चुलीजवळ किती कष्ट तूं काढलेस. आतां नको हो श्रमूं. तूं आमच्या मुलांना खेळव. त्यांना गोष्टी सांग. रामनाम म्हण. तुझा आशीर्वाद आम्हांला दे. तूं प्रेमानं आमच्याकडे पाहिलंस कीं आम्हांला सारं मिळतं. तूं काम करूं लागलीस, दुपारवेळीं चुलीजवळ बसलीस, म्हणजे मला कसं तरी होतं. नाहीं ना करणार आतां काम, नाहीं ना बसणार चुलीजवळ \n“नारायणा, अरे स्वयंपाक केल्यानं मला त्रास का होतो वेडा आहेस तूं तुम्हांला माझ्या हातचं वाढतांना मला आनंद होत असतो. माझा हा आनंद दूर नको करूं. तूं घरीं नसलास म्हणजे कांही मी नाहीं करीत स्वयंपाक. त्यावेळी माझी विश्रांति असते. परंतु तूं घरीं आलास म्हणजे मीच करीन स्वयंपाक. माझ्या हातच्या भाकरीचा तुला कंटाळा का आला \n“काकू, असं काय विचारतेस जन्मोजन्मीं तुझ्या हातची भाकर मिळाली तरी कंटाळा येणार नाहीं. अमृताचा का कधीं वीट येतो जन्मोजन्मीं तुझ्या हातची भाकर मिळाली तरी कंटाळा येणार नाहीं. अमृताचा का कधीं वीट येतो परंतु चुलीजवळ तूं बसलीस म्हणजे मला वाईट वाटतं. जन्मांत थोडी तरी विश्रांति नको का परंतु चुलीजवळ तूं बसलीस म्हणजे मला वाईट वाटतं. जन्मांत थोडी तरी विश्रांति नको का \n“नारायण, काम केलेल्या माणसाला विश्रांतिच कंटाळवाणी वाटते. रिकामं बसणं म्हणजे त्याला मरण वाटतं. काम म्हणजेच त्याची विश्रांति. काम म्हणजेच राम. पण तुला वाईट वाटत असेल, तर नाहीं हो मी करणार स्वयंपाक. तुला आनंद वाटो. माझं काय \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4694931025759658277&title=Donate%20Aid%20Society&SectionId=5501542362903846520&SectionName=%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2019-01-19T10:41:47Z", "digest": "sha1:KGA6TNHEUJUJ67FTNVBZAHZ2NAG7MKPM", "length": 25806, "nlines": 153, "source_domain": "bytesofindia.com", "title": "दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू", "raw_content": "\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू\nआपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला. त्यामुळे वापरलेल्या, पण सुस्थितीतील वस्तू ग��जूंपर्यंत पोहोचू लागल्या. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज या संस्थेबद्दल...\nकोणतीही गाठ सोडवण्यासाठी ती उकलावी लागते. एखादी अडचण, प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे उत्तर शोधावे लागते. निग्रही, चिकाटी असलेल्या व्यक्ती प्रश्नाचा पिच्छा पुरवून त्याचे उत्तर शोधून काढतातच. रोजच्या वापरातील एखाद्या वस्तूचा वेगळ्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो, असा विचार मांडण्याचा आणि प्रयोग करून ते सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्नही अनेक जण करतात. तसंच तंत्रज्ञानाचा उपयोग काही जण हॅकिंगसाठी करतात, तर काही जण विधायक उपक्रमांसाठी करतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अमॅझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या उभ्या राहिल्या. त्यांची उलाढाल आता अब्जावधीच्या घरात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग नितीन घोडके या तरुणाने समाजसेवेसाठी केलाय.\nआपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांमध्ये संवादाची दरी आहे. या दरीवर मात करण्यासाठी नितीनने ‘डोनेट एड सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वेबसाइटरूपी ई-सेतू बांधला.\nजगातील सर्व बाजार ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर चालतात. या दोन्हींमध्ये तफावत आली, की उत्पादक उत्पादनाचे प्रमाण वाढवून दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. असेच काम एका समाजसेवक तरुणाने करून दाखवले आहे. देशातल्या सामाजिक क्षेत्रात गरज आणि पुरवठा यामध्ये न सांधता येणारी मोठी दरी आहे. नितीन घोडके या तरुणाने वस्तू देऊ इच्छिणारे दाते आणि वस्तूंची गरज असलेल्या व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्यातील दरी सांधणारा ई-सेतू उभारला आहे. त्यासाठी त्याने ‘डोनेट एड सोसायटी’ ही वेबसाइट सुरू केली आहे. आपल्या घरात असलेल्या सुस्थितीतील, पण वापरात नसलेल्या वस्तूंचे फोटो आपण या वेबसाइटवर अपलोड करू शकतो. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या वेबसाइटवर त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू मिळतात का, याचा शोध घेत असतात. आपल्या संस्थेला हवी असलेली वस्तू तिथे सापडली, की ती संस्था वेबसाइटशी संपर्क करते आणि वेबसाइट दाता-गरजू यांची गाठ घालून देते. गरजू व्यक्ती किंवा संस्था दात्याच्या घरून ती वस्तू घेऊन जाते. या सेव���मध्ये अट एकच, की ती वस्तू वापरण्याजोग्या स्थितीत असायला हवी.\nघरातील जुन्या वस्तू, गाड्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करून त्या विकणाऱ्या ओएलएक्स, क्विकर, सेकंड हँड बाजार, सेकंड हँड मॉल यांसारख्या अनेक वेबसाइट सध्या उत्तम व्यवसाय करत आहेत. ही कल्पना त्याच धर्तीवरची आहे; पण कोणताही नफा कमवण्याचा ‘डोनेट एड सोसायटी’चा उद्देश नाही.\nनितीन हे रेलफोर फाउंडेशनमध्ये सीनिअर सीएसआर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. या कल्पनेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘मी चार वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातील कातकरी पाड्यांवर सामाजिक काम करायचो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवाकार्य प्रमुख प्रा. अनिल व्यास यांच्या राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीने तिथे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मी काम करत असताना पुण्यासारख्या शहरापासून जवळच असणाऱ्या मुळशीतील भीषण सामाजिक वास्तव पाहायला, अनुभवायला मिळाले. तिथे १५० कातकरी पाडे आहेत. शिक्षणाचा अभाव, बालविवाह या सगळ्यामुळे आधुनिक विकासाच्या खुणाच तिथे पाहायला मिळत नाहीत. या पाड्यांतील तरुण कामाच्या शोधात मुंबई, कोकण, कर्नाटकापर्यंत जातात. गावांमध्ये म्हातारे आणि लहान मुले-महिलाच असतात. विकास नसल्यामुळे कुपोषणाची समस्याही तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. यावर उपाय म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने तिथे धान्यवाटप, वस्तूवाटप सुरू केले. यातून खूप मोठा अनुभव मिळाला. कालांतराने मी स्वतंत्रपणे अशा वस्तू देण्याचे काम सुरू केले. पौड, आंदेशे, दिसली येथील वस्त्या मी दत्तक घेतल्या. तेथील गरजा पाहता मोठी आर्थिक मदत गरजेची होती, म्हणून मी ‘क्विक हील फाउंडेशन’चे अधिकारी अजय शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. फाउंडेशनने दोन समाजमंदिरे, पाण्याची टाकी बांधून दिली. त्याचबरोबर स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठीही आर्थिक मदत केली. नंतर असे लक्षात आले, की आता तिथे वस्तू देण्याची गरज नाही; पण पुण्यातून येणाऱ्या वस्तूंचा ओघ कायम वाढतच होता. लोकांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे वस्तू घेऊन जाण्यासाठी अनेक फोन यायचे. या वस्तू आणायच्या कशा, ठेवायच्या कुठे हे प्रश्न होतेच. ते सोडवतानाच ही कल्पना सुचली,’ असे त्यांनी सांगितले.\nदेशभरातील सामाजिक, राजकीय चळवळीं��ी जननी असलेली पुण्यनगरी नेहमीच पाठीशी राहिल्याचे नितीन यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘पुणेकरांनी सढळ हाताने धान्य आणि वस्तू दिल्या, हेदेखील ही कल्पना सुचण्यामागचे एक कारण ठरले. पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावरील मॅग्नोलिया या सोसायटीत राहणाऱ्या हिमानी नारखेडे यांनी तर त्यांच्या सोसायटीत या वस्तू मिळवण्यासाठी अनेकदा आवाहन केले. त्यासाठी अनेकांच्या गाठी-भेटी घेतल्या. हिमानी यांनी ३०० सदनिका असलेल्या या सोसायटीत केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांनी ‘डोनेट एड सोसायटी’च्या कार्याला हातभार लावला. पुणेकर प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात, हे मी पुन्हा एकदा अनुभवले. आता आमचे काम मुंबई, नगर, नागपूर, गोवा आणि औरंगाबादमध्ये विस्तारले आहे; पण पुण्यासारखे पुढाकार घेऊन सामाजिक काम करणारे कोणीच अगदी मुंबईतही भेटले नाही.’\nया संस्थेला मिळालेल्या वस्तूंमध्ये पेन्सिलपासून टेबल, खुर्च्या, फ्रीज, एअर कंडिशनर यांचाही समावेश होता; पण मिळालेल्या वस्तू आणि संस्थांना हव्या असलेल्या वस्तू यातही तफावत होती. फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटणाऱ्या, ओळखीच्या व्यक्तींना, संस्थांना कोणत्या वस्तू आहेत याची माहिती नितीन देत होते; पण नको असलेल्या वस्तू पडून राहत होत्या. या वस्तूंची नीट व्यवस्था लावण्यासाठी एक व्यासपीठ उभे करण्याचा विचार नितीन करू लागले.\nएखादी वेबसाइट दाता व गरजू संस्था यांच्यातील दुवा ठरू शकते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कल्पना अंमलात आणली आणि २३ जून २०१६ रोजी ‘डोनेट एड सोसायटी’ची सरकारदरबारी स्वयंसेवी संस्था व ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली.\nई-कॉमर्स वेबसाइटची जाहिरात होते. त्या वेबसाइटमागे बलाढ्य कंपन्या असतात. त्यामुळे त्यांना यश मिळणे स्वाभाविक असते; पण या कोणत्याही जमेच्या बाजू नसताना सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली वेबसाइट कितपत चालेल, याबाबत नितीन यांना जरा शंका होती; पण ती कल्पना ‘क्लिक’ झाली आणि वेबसाइटवर वेगवेगळ्या वस्तूंचे फोटो अपलोड होऊ लागले. २०१६-१७ या एका वर्षात ३४८ वस्तू संबंधित गरजूंना देण्याचे काम या वेबसाइटने केले. स्वयंसेवी संस्था त्या वस्तूंच्या मालकांच्या घरी जाऊन वस्तू घेऊन जाऊ लागल्या. परस्पर विश्वासावर चालणाऱ्या देवाण-घेवाणीत व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘डोनेट एड सो��ायटी’ने एकही पैसा मागितला नाही. आता या कामाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पेन्सिल, वह्या-पुस्तके, कपडे यांपासून टेबल, खुर्च्या, सोफा सेट, कूलर, एसी आणि लॅपटॉप अशा एकूण ६२५ वस्तू या माध्यमातून आतापर्यंत गरजूंना देण्यात आल्या आहेत. दाता व याचक यांच्यातील हा सेतू उभारण्याचे मोलाचे काम नितीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.\nया कामामध्ये प्रशांत महामुनी, स्वप्नील डफळ, अभिषेक गानू, किशोरी अग्निहोत्री आणि हिमानी नारखेडे यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नितीन यांनी सांगितले.\nबार्शीमध्ये महेश निंबाळकर पारधी समाजातील मुलांसाठी एक प्रकल्प चालवतात. त्यांनी आपल्याला लॅपटॉप हवा असल्याचे कळवले होते. नितीन यांनी संस्थेची वेबसाइट, फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप यांमध्ये ही मागणी पोहोचवली आणि निंबाळकर यांना लॅपटॉप मिळाला. आता आपल्या संस्थेचे प्रेझेंटेशन ती मुले लॅपटॉपवर करतात. त्यामुळे संस्थेला मदत मिळण्यास उपयोग होतो.\nयोग्य संधी किंवा व्यासपीठ मिळणे हे व्यक्ती किंवा संस्थेच्या जीवनात गरजेचे असते. तसेच एक व्यासपीठ ‘डोनेट एड सोसायटी’ने उपलब्ध करून दिले आहे आणि त्याचा व्याप वाढतो आहे. समाजासमोर असलेल्या एका प्रश्नाची उकल नितीन घोडके यांनी केली आहे. वेबसाइट, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या तीन माध्यमांतून चालणाऱ्या या कामाला आणखी गती मिळण्यासाठी आपणही सर्वांना हे सांगणे गरजेचे आहे.\nसंपर्क : नितीन घोडके, संस्थापक अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी\nमोबाइल : ९११२१ २७७०५\nपत्ता : तिसरा मजला, फ्लॅट क्रमांक ४/५, सिंचननगर, रेंजहिल्स रोड, पुणे.\n- अमोल अशोक आगवेकर\n(डोनेट एड सोसायटीचे अध्यक्ष नितीन घोडके यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nTags: Puneअमोल आगवेकरAmol AgavekarLene Samajacheलेणे समाजाचेपुणेNitin Ghodkeनितीन घोडकेDonate Aid Societyडोनेट एड सोसायटीस्वयंसेवी संस्थारेलफोरदातायाचकDonorBOI\nअध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’ नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअपनी कहानी छोड जा...\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-19T10:12:48Z", "digest": "sha1:R7VD4A7JOAP7T4N7M57JF3OZ32SURFXX", "length": 8375, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तेलंगणातील निवडणुकीचा सस्पेंन्स कायम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतेलंगणातील निवडणुकीचा सस्पेंन्स कायम\nहैदराबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पक्षाच्या मेळाव्यात विधानसभा बरखास्तीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण त्यात त्यांनी ही घोषणा न करता या विषयीचा सस्पेन्स कायम ठेवला. यावेळी बोलतांना त्यांनी दिल्लीतील राजकीय पक्षांशी आपली लढाई असल्याचे घोषित केले. यात त्यांनी भाजपला आपला विरोध असल्याचेही सूचित केले आहे.\n50 मिनीटांच्या भाषणात त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती देतानाच राष्ट्रीय पक्षांवरही मोठे तोंड सुख घेतले. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय राजकीय पक्षांचे तिकीट वाटप दिल्लीत होते त्यासाठी लोकांना स्वाभीमान गहाण ठेवावा लागतो आणि मोठ्या नेत्यांची चमचेगीरी करावी लागते असे नमूद करून तेलंगणाचा स्वाभीमान कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले पण त्यांनी निवडणुकांविषयी मात्र काही वाच्यता केली नाही. ते या मेळाव्यात विधानसभा बरखास्तीची घोषणा करतील असे सांगितले गेले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T10:56:20Z", "digest": "sha1:VUG6HDF5V4BYZS6KMEZAG5WCXD6ZRY34", "length": 10106, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवापूरमध्ये पावसाचा कहर… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतीन जणांचा मृत्यू, सहा बेपत्ता\nनंदुरबार – एकाच रात्रीतून झालेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. नवापूर तालुक्‍यात शुक्रवारी पहाटे जवळपास 140 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली.\nया मुसळधार पावसाने तालुक्‍यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांना पूर आला होता. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तू आणि वाहने वाहून गेले.\nविसरवाडी परिसरात वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाशा गावित या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती झाडाला लटकल्याने ते मात्र थोडक्‍यात बचावले. तर खोकसा येथे पुराच्या पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला.\nचिंचपाडा येथे देखील एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या तिंघाच्या मृत्यूसह नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. पुराच्या पाण्यामुळे नवापूर तालुक्‍याचा रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.\nरात्रीपासून पाणाबारा गावाजवळ पूल खचल्याने अमरावती-सुरत महामार्गावरची वाहतू��� विसरवाडीपासून नंदुरबारकडे वळवण्यात आली. या पाण्याने तालुक्‍यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशुधनाच्या मृत्यूचीही मोठे आकडेवारी समजत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेकांची सुटका केली असून युद्ध पातळीवर बचावकार्य आणि नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार\nपुण्यात दोन तास मुसळधार; राज्यभरातही पाऊस\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही\nचंद्रपुर येथे रेल्वेच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू\n‘गज’ चक्रीवादळाची तीव्रता पुढल्या 12 तासात वाढण्याची शक्‍यता\nउद्या दुपारी चक्रीवादळ गाजा तामिळनाडूत धडकणार-20 हजार कुटुंबांचे स्थलांतर\nब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू\nकॅनडामध्ये दोन विमानांची आकाशात टक्कर\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=238&Itemid=419", "date_download": "2019-01-19T10:05:05Z", "digest": "sha1:4H3BD2R6DRHYH54UQOJXKHYRUBPGEJOK", "length": 6047, "nlines": 56, "source_domain": "saneguruji.net", "title": "सुभाषिते", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nस्त्रियांच्या ज्या ओव्या मी संग्रहित केल्या त्यांतून काही सुभाषितरूप ओव्या अलग करून त्या या प्रकरणात देत आहे. इतर प्रकरणांतूनही मधून मधून सुभाषितरूप संबध्द ओव्या किंवा सुभाषितरूप चरण नाहीत असे नाही; परंतु काही पृथक् निवडून हे प्रकरण केले आहे.\nया सुभाषितांत काही काही फारच बहारीची सुभाषिते आहेत. त्यांतून मी कोणती निवडून देऊ हे समजत नाही. परंतु काहींची चव देतो. मनुष्य पुष्कळवेळा चांगली वस्तू जवळ असूनही तिचा त्याग करितो, प्रकाश जवळ असून अंधारात खितपत पडतो. चांगला रस्ता सम��र असूनही मुद्दाम चिखलातून जाऊ बघतो :\nरामाच्या नांवाचा पापी कंटाळा करीती\nनिवळ टाकून पाणी गढूळ भरीती\nनिर्मळ पाणी जवळ असूनही गढूळ पाणीच काही पसंत करतात. असे अनुभव जीवनात येतात.\nस्त्रियांचे संसारासंबंधी काय मत संसार सोडून देणे जरूर आहे का संसार सोडून देणे जरूर आहे का मुमुक्षूने का संसार सोडावा मुमुक्षूने का संसार सोडावा संसारात राहून मुक्त होईल तो खरा. मनुष्याची परीक्षा संसारातच राहून घ्यायला हवी :\nशिकती तराया पाण्यात पडून\nसंसारी वावरून मुक्त व्हावें\nतुम्हाला एक सुंदर सुभाषित देऊ \nवाण्याच्या दुकानी भाव नाहीं कापराला\nमूर्खाशीं बोलतां शीण येई चतुराला\nवाण्याच्या दुकानात वस्तू पडलेल्या असतात. कोणी गिर्‍हाईक येईल तर ती द्यायची. त्याला त्या वस्तूचे मोठेसे प्रेम नसते. त्याला जर आपण म्हणू तुमच्या दुकानात केशर आहे, कस्तुरी आहे, कापूर आहे, तर तो म्हणेल, आहेत डबे भरलेले. त्या वस्तूमुळे त्याचे हृदय थोडेच उचंबळून येते त्याप्रमाणे मूर्खाला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्याचे हृदय फुलत नाही. सुंदर ओवी.\nजगात सारे नाशिवंत आहे. शरीर जाणारे आहे. या जाणार्‍या शरीराला फार कुरवाळू नका. आत्म्याकडे पहा. मानवधर्माच्या सेवेत देह झिजवा. मेलो तर आपल्याबरोबर कोण येईल जगात मागेही काय राहील जगात मागेही काय राहील ज्या चांगल्या गोष्टी आपण केल्या त्याच आपणाला आधार :\nकुणी नाही रे कुणाचा पुत्र नव्हे ग पोटीचा\nयेईल कामाचा धर्म पांचा ग बोटींचा\nकुणी नाहीं रे कुणाचा आत्मा नव्हे रे कुडीचा\nआहे संसार घडीचा नाशिवंत\nया ओव्यांतील प्रास-अनुप्रास आणि प्रसन्न रचना किती गोड आहेत \n ज्या आईबापांनी वाढविले त्यांची सेवा, कृतज्ञता म्हणजेच धर्म :\nवृध्द मायबाप सेवावे पूजावे\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-19T10:04:16Z", "digest": "sha1:7UO62WSYFTZAOXMTB3PVSB7RMB3BDTCM", "length": 9870, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुक्‍तालयात सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयुक्‍तालयात सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा\nपिंपरी – स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे बस्त��न टप्प्या-टप्प्याने बसत असून शहरातील वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता शहरात लवकरच स्वतंत्र सायबर लॅब व पोलीस ठाणे निर्माण केले जाणार आहे. यासाठी वरीष्ठ पातळीवर बैठका सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमकरंद रानडे म्हणाले की, आयुक्तालयाकडे वर्ग केलेल्या मनुष्यबळातून आयुक्‍तालयातील विविध विभाग व यंत्रणा सुरु करण्यात येत आहेत. शहरातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता लवकरच स्वतंत्र सायबर लॅब व स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरीष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठकांमध्ये ही मागणी लावून धरत आहोत. तशी मान्यता, तसेच आवश्‍यक मनुष्यबळ मिळताच हा विभाग सुरु होईल. इतर गुन्ह्यांप्रमाणे सायबर गुन्हे कमी करण्यावरही आमचा भर असणार आहे, असे रानडे यांनी स्पष्ट केले.\nपोलीस आयुक्तालयातील मनुष्यबळ वर्गीकरणावरुन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील वर्चस्ववादाची ध्वनीफीत व्हायरल झाली आहे. याबाबत रानडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलीस यांच्याशी आमचा कोणताही वाद नसून दोन्ही आयुक्तालयात समन्वय चांगला आहे. त्यामुळे मनुष्यबळ त्यांनी पाठवले असून ते रुजू देखील झाले आहेत. तसेच ज्यांनी मनुष्यबळाबाबत पोलीस अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ध्वनीफीत “व्हायरल’ केली त्याचा तपास आम्ही करत आहोत. पोलिसांचे अंतर्गत संभाषण अथवा ध्वनीफीत “व्हायरल’ करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये जो कोणी दोषी आढळेल व ज्यांनी-ज्यांनी ही ध्वनीफीत “व्हायरल’ केली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहरात प्लॅस्टिकविरोधी कारवाईला जोर\nसलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार\nबसभाडे महागले, कारने गावी जा…\nमहापालिकेत 2,763 पदांच्या भरतीची “दिवाळी’\nअजित पवारांची “आरती डिप्लोमसी’\n“त्या’ 260 शेतकऱ्यांवरील खटले घेणार मागे\nगणेशोत्सवासाठी कोकणसाठी जादा एसटी बसेस\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना ��ोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/author/ameygogate/", "date_download": "2019-01-19T11:26:12Z", "digest": "sha1:N55PHGDOLUZ2GPP2YDRTXAXXQXXC74ZF", "length": 29400, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज ��ाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nExclusive: 'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार बाळासाहेबांचाच 'आवाssज'\nBy अमेय गोगटे | Follow\nजमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. ... Read More\nThackeray movieBalasaheb ThackerayNawazuddin Siddiquiठाकरे सिनेमाबाळासाहेब ठाकरेनवाझुद्दीन सिद्दीकी\nराज ठाकरेंच्या 'इंजिना'ला सापडलाय ट्रॅक, पण...\nBy अमेय गोगटे | Follow\nमहाराष्ट्र हीच आपली सीमा असेल, असं राज यांनी जाहीर केलं होतं खरं; मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या चाकोरीतच ते अडकून राहिले. ... Read More\nRaj ThackerayMNSShiv SenaNarendra ModiSharad Pawarराज ठाकरेमनसेशिवसेनानरेंद्र मोदीशरद पवार\nBy अमेय गोगटे | Follow\n‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा मग यश दूर नाही.��� बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र ... Read More\nसोशल मीडियावर 'लिहिते', 'वाचते', 'पाहते' झालो... आता 'कमावते'ही होऊ या\nBy अमेय गोगटे | Follow\nइन्स्टाग्रामवर नुसती एक पोस्ट डकवण्यासाठी विराट कोहली तब्बल 82 लाख रुपये घेतो म्हणे, कसं चालतं हे नवं अर्थकारण\nना बाळासाहेबांची शिवसेना राहिली, ना महाजनांची भाजपा... कशी-कोण टिकवणार युती\nBy अमेय गोगटे | Follow\nहळूहळू नेते बदलत गेले आणि शिवसेना-भाजपाचे नातेही.... ... Read More\nShiv SenaBalasaheb ThackerayUddhav ThackerayAmit ShahPoliticsशिवसेनाबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेअमित शाहराजकारण\n'एकत्र लढा, नाहीतर पडा'; पालघर पोटनिवडणुकीचा धडा\nBy अमेय गोगटे | Follow\nभाजपा, शिवसेना आणि बविआ या तीन पक्षांनी पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जे जे शक्य ते ते केलं होतं. त्याची प्रचिती मतांचे आकडे पाहून सहज येते. ... Read More\nPalghar bypoll 2018Devendra FadnavisUddhav ThackerayShiv SenaBJPपालघर पोटनिवडणूक 2018देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा\nख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्...\nBy अमेय गोगटे | Follow\nख्रिस गेलच्या शतकानंतर आयपीएल वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्याचं, बरीच फोनाफोनी झाल्याचं खबऱ्यांकडून कळतं. ... Read More\nIPL 2018Virat KohliKings XI PunjabRoyal Challengers Bangaloreआयपीएल 2018विराट कोहलीकिंग्ज इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nNostalgia : दोन रुपयात दिवसभराचा आनंद\nBy अमेय गोगटे | Follow\nत्या दुकानात एका कोपऱ्यात पडलेली, हाडं खिळखिळी झालेली एक छोटी सायकल दिसली आणि माझी नजर एक बोर्ड शोधू लागली. ... Read More\n165 years of central railway: शंभरीच्या म्हातारीचं मनोगत\nBy अमेय गोगटे | Follow\nएके काळी वैभव उपभोगलेल्या मध्य रेल्वेला आजची दयनीय अवस्था पाहून कसं वाटत असेल, अशी कल्पना करून केलेली कविता... ... Read More\n7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो\nBy अमेय गोगटे | Follow\nविश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' आले. पण, विश्वविजयी संघातील एक योद्धा घायाळ होऊन कडेला पडलाय. ... Read More\nGautam GambhirCricketMS DhoniSachin Tendulkarगौतम गंभीरक्रिकेटमहेंद्रसिंह धोनीसचिन तेंडूलकर\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/action-taken-chiplun-nagar-parishad-breathed-through-breathing-through-streets-due-removal/", "date_download": "2019-01-19T11:28:47Z", "digest": "sha1:6LPTQHAKUTMBQJ4G52HCL3ARP37EX43U", "length": 33434, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १९ जानेवारी २०१९", "raw_content": "\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचार��� आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\n‘अतिक्रमण हटाव’मुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, चिपळूण नगर परिषदेकडून कारवाई\n‘अतिक्रमण हटाव’मुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, चिपळूण नगर परिषदेकडून कारवाई\nचिपळूण नगर परिषदेने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गुरुवारी पुन्हा एकदा वेगाने सुरु केली.\n‘अतिक्रमण हटाव’मुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, चिपळूण नगर परिषदेकडून कारवाई\nचिपळूण - चिपळूण नगर परिषदेने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गुरुवारी पुन्हा एकदा वेगाने सुरु केली. चिपळूण बाजारपेठ, शिवाजी चौक, भोगाळे ते पॉवर हाऊस दरम्यानची अतिक्रमणे पालिकेने हटवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. उद्या शुक्रवारीही ही मोहीम सुरु राहणार आहे.\nसकाळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी पंकज पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे रमेश कोरवी, मंगेश पेढांबकर, प्रसाद देवरुखकर, अनंत हळदे, वैभव निवाते यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु झाली. चिपळूण बाजारपेठ, शिवाजी चौक, भोगाळे ते पॉवर हाऊस दरम्यान ही मोहीम सुरु होती. मोहीम काळात अनेक व्यापाºयांनी व व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून टाकली. ज्यांनी नगर परिषदेने सांगूनही बांधकामे काढली नाहीत, अशा बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आला. बुलडोझरच्या सहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात ���ली व त्यातील साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरुन नेण्यात आले. ही कारवाई सुरु असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोणीही या कारवाईला विरोध केला नाही.\nचिपळूण शहराच्या वैभवात भर पडावी व हे शहर स्वच्छ, सुंदर दिसावे यासाठी नगर परिषदेने ही कारवाई सुुरु केली आहे. कारवाई सुरु होण्यापूर्वी नगराध्यक्षा खेराडे यांनी बुधवारी सायंकाळी संबंधित व्यापारी व व्यावसायिकांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ही मोहीम का राबवावी लागत आहे, त्याचा उहापोह नगराध्यक्षांनी केला. त्यानुसार गुरुवारी ही कारवाई सुरु झाली असून, ती उद्या शुक्रवारीही सुरु राहणार आहे. दरम्यान चिपळूण पोलीस ठाण्यात ही अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे म्हणून नगर परिषदेने दोन पत्र दिली होती. तरीही पोलिसांकडून संरक्षण मिळाले नाही. शहरात दररोज वाहतूक पोलीस कार्यरत असतात. मात्र, आज कारवाईच्या काळात वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्याने नगर परिषद प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. हे जाणूनबुजून केले जात असल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षा खेराडे यांनी आपण याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. कारवाईचा फार्स करुन काही दिवस रस्ते मोकळे ठेवले जातात. परंतु, पुन्हा या रस्त्यांवर अतिक्रमणे वाढत जातात. त्यामुळे पालिकेची ही कारवाई ठोस असावी, अशी अपेक्षाही काही नागरिकांनी व्यक्त केली.\nदोनवेळा मागणी करूनही बंदोबस्त नाही\nचिपळूण शहरात नगर परिषदेतर्फे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम सुरु असताना दोनवेळा मागणी करुनही पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांची शिरगाव पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रणय अशोक यांनी तातडीने बंदोबस्त देण्याचे आदेश पोलीस निरीक्षक जाधव यांना दिले.\nतू तू मै मै\nनगर परिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई सायंकाळी पानगल्ली परिसरात सुरु होती. यावेळी काही दुकानांचे शटर तोडताना ते भिंतीसह निघाल्याने व्यापारी व नगर परिषदेचे कर्मचारी यांच्यामध्ये ‘तू तू मैं मैं’ झाली. या शाब्दिक बाचाबाचीनंतर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिक��� प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत समन्वयासाठी चर्चा सुरु होती. यामुळे काहीकाळ पानगल्लीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVideo - प्रचंड गदारोळात आयलॉग जेटी प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी\nआंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या\nही मैत्री तुटायची नाय...भोस्तेत नदीम आणि पोपटाची मैत्री कुतुहलाचा विषय\nआंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या\nखेडनजीक ट्रकचालकाला लुटले, सापळा रचून दोघांना ताब्यात, मोटारसायकल जप्त\nचिपळुणच्या हद्दीत लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T10:15:16Z", "digest": "sha1:2MO65OAUVMGFSTMWUEHVTTYD5O3STZV3", "length": 6207, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाकड-भूमकर चाौकात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाकड-भूमकर चाौकात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले\n वाकड येथील भुमकर चौकात गुरुवारी दु. 4 वा. रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व रोकड अशा 30 हजार रुपयांची लुबाडणूक केली. दिपू छोटेलाल वर्मा (वय 34, रा. बंटी साखरे चाळ, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्मा वाकड येथून रिक्षात बसले. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला व ऐवज लुबाडून वाकड चौकाकडे पसार झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Farm-losses-in-the-first-rainy-season-in-Hingoli/", "date_download": "2019-01-19T10:14:15Z", "digest": "sha1:QI2EIREZWVFMAUUFMFXIMUZE4VXMR4VJ", "length": 6887, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान\nपहिल्याच पावसात शेतीचे नुकसान\nजिल्हाभरात गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वसमत तालुक्यातील धामणगावसह धामणगाव वाडी परिसरातील शेतकर्‍यांची दोन दिवसांंपूर्वी आधुनिक पद्धतीनी बेडवर हळद तसेच कपाशीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र पावसामुळे हळदीसह कपाशी लागवड केलेली शेती खरडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकर्‍यांचे शेती उपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्याने ते हतबल झाले.\nमागील चार वर्षांचा विचार करता यंदाच्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी आपली शेतीतील मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज केली होती. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, अशा शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने बेडवर हळद लागवड केली. काहींनी ठिबकच्या माध्यमातून कपाशी लागवडीला सुरुवात केली होती. यंदा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. त्याप्रमाणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी बाजारातून विविध बी-बियाणे, खते, ठिबक, पाईप आदी साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.\nशुक्रवारी व शनिवारी असे सतत दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली, तर अनेकांनी बेडवर लावलेल्या हळदीसह कपाशी खरडल्याने मोठे नुकसान झाले. वसमत तालुक्यात मृग नक्षत्राच्या तोंडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात हळदीसह केळी, ऊस, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. त्यानुसार यंदा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन करून बेडवर मोठ्या प्रमाणात हळद, तर ठिबकद्वारे कपाशीची लागवड केली होती. मात्र मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे लागवड केलेल्या हळदीसह कपाशी शेतातून नदी तसेच ओढ्याचे पाणी वाहिल्याने मोठे नुकसान झाले. यात अनेक शेतकर्‍यांनी लावलेली हळद पुरा��� वाहून गेली. तसेच शेती उपयोगी साहित्य ज्यामध्ये ठिकबचे बंडल, पाईप आदी वाहून गेल्याने शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/sakal-news-gadchiroli-news-breaking-news-53786", "date_download": "2019-01-19T10:40:04Z", "digest": "sha1:UQX32YLWRHKUWQLRJVBXFWZVWT3WWFWI", "length": 12352, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal news gadchiroli news breaking news महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न ; तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nमहिलेवर अत्याचाराचा प्रयत्न ; तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी\nसोमवार, 19 जून 2017\nमुलचेरा तालुक्यातील कंचनपूर येथे काल रात्री एका महिलेसोबत दुष्कृत्य करण्याच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव घेतल्याची घटना घडली. त्यामध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.\nमुलचेरा : तालुक्यातील कंचनपूर येथे काल रात्री एका महिलेसोबत दुष्कृत्य करण्याच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव घेतल्याची घटना घडली. त्यामध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.\nकांचनपूर येथील पीडित महिलेचा पती काही दिवस काम करण्यासाठी हैदराबाद येथे गेल्याने घरी त्याची पत्नी व लहान बाळ एकटेच असल्याचा बघून घरासमोमरच असलेल्या संजू विश्वनाथ सरकार (वय अंदाजे 20 वर्षे) याने त्या महिलेसोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला व महिलेने नकार देऊन आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच बाळाला व महिलेला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बाळाचा जीव गेला व महिला गंभीर जखमी झाली.\nसकाळी उठल्यानंतर घरचे सदस्य कोणीही बाहेर न आल्याने आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यानंतर घरात प्रवेश करताच दोघेही बेशु��्ध स्थितीत दिसून आले. त्या महिलेला पाणी पाजताच शुद्धीवर येऊन सदर घटनेची माहिती देऊन आरोपीचे नावही सांगितले. मात्र तोपर्यंत आरोपी जंगलात फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमहिलेला अहेरी येथील रुग्णालयात दाखल केले असून, या घटनेची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे स्वतः करीत आहेत. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर त्या महिलेकडून घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nबंदुकीच्या धाकाने पळवला मद्याचा ट्रक\nनाशिक - दीव-दमण येथून लाखो रुपयांचा मद्यसाठा ट्रकमध्ये भरून नाशिकमार्गे गुजरातकडे जाताना चांदवड शिवारात राज्य...\nअमली पदार्थ तस्करीप्रकरणी आणखी पाच जणांना अटक\nमुंबई - तब्बल 40 कोटींच्या केटामाईन व मेथाएम्फेटामाईन या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी महसूल...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बद�� ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=9", "date_download": "2019-01-19T10:35:43Z", "digest": "sha1:SADML4OYNNU7NKMHCYOHA4KNZNVOPLHN", "length": 4088, "nlines": 61, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nदांडपट्टा खेळे करी तलवारीचे हात\nघोडा नेत दौडवीत भाईराया ॥\nआपल्या बहिणीची अब्रू सांभाळावयासही तो समर्थ आहे. अब्रू सांभाळण्याची गोष्ट निघाली की, काहींच्या डोळयासमोर एकदम मुसलमान येतील. परंतु आपल्या बहिणींनी मुसलमान भाऊ मानले होते. मुसलमान तेवढे वाईट असे त्यांचे मत नव्हते. वाईट लोक सर्वत्र आहेत :\nमानीयला भाऊ जातीचा मुसलमान\nदिवाळीचा चोळी त्याचा कागदी सलाम ॥\nमानीयला भाऊ जातीचा मुसलमान\nदिवाळीची चोळी घरीं आलासे घेऊन ॥\nमानीयला भाऊ जातीचा मुसलमान\nसख्ख्या भावाच्या परीस त्याचें आहे ग इमान ॥\nदरसाल येतो बहिणीला आठवून\nजातीचा मुसलमान प्रेमासाठी ॥\nबहिणीच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी तो मुसलमान आतुर असतो. अधीर असतो. तो या मानलेल्या बहिणीकडे येतो. परंतु इतर लोक हसतात ते पाहून त्या मानलेल्या बहिणीला वाईट वाटते. ती म्हणते,\nमानीयला भाऊ जातीचा मुसलमान\nनको ग त्याला हंसू दु:खें जाईल त्याचा प्राण ॥\nतो मानलेला मुसलमान भाऊ आपल्या मानलेल्या बहिणीकडे येतो. लोकांना तो पाहवत नाही. टवाळपणे प्रश्न करतात :\nमानीयला भाऊ काय तुला तो ग देतो\nदिवाळीची चोळी घेऊनिया घरां येतो ॥\nपरंतु शेवटी ती मानलेली बहीण आपल्या मानलेल्या भावास दु:खाने म्हणते :\n“तुझा माझा भाऊपणा जगजाहीर नसावा\nलोभ अंतरी असावा भाईराया ॥\nआपण गूज बोलूं डाळिंबीसमान\nतूं भाऊ मी बहीण जडे नातें ॥”\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2019-01-19T11:20:16Z", "digest": "sha1:L7XKGCF7LTNJHYOLCAK62DHZWMNBD3KM", "length": 19231, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षक दिन विशेष (प्रभात ब्लॉग) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिक्षक दिन विशेष (प्रभात ब्लॉग)\nभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा दर्जेदार समाजाचा निर्माणकर्ता आहे. लहान बालकांमध्ये दे��ाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्त्तन करण्याचे कार्य शिक्षकाला करायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, “ज्या देशात निस्वार्थी, निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते. तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात.” आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.\nभारतीय संस्कृतीत वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अतिउच्च स्थान दिल्याचे दिसून येते. गुरूंना देवाच्या स्थानी मानले आहे. ‘गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा:..’ ही त्याचीच प्रचीती आहे. देतो तो देव ही भावना आपल्याकडे सर्वत्र दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील आपल्या ग्रामगीतेत सांगतात कि, गुरुजींनी द्यावे ऐसे धडे, आपुला आदर्श ठेवोनी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी.\nगुरूंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची असते आणि आपली संस्कृती देखील तसेच सांगत आली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन’. हे तर खरे गुरुचे कार्य आहे. ही वृत्ती घेऊन शिक्षकाने मार्गक्रमण करावे. याकरिता आपल्याकडे पूर्वीच्या काळात आदर्श मानली गेलेली गुरुकुल पद्धत होती. यात आश्रमात राहून गुरूच्या मार्गदर्शनात, निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, क्रीडा, विद्या यांचे अध्ययन दिले जायचे. आज बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज चहूबाजूंनी माहितीचा प्रचंड विस्फोट होत आहे. भौगोलिक बदल होत आहेत, नवनवे वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक, वैज्ञानिक व भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. याची अद्ययावत माहिती आज करून घेणे गरजेचे आहे.\nपूर्वी गावात शिक्षक सांगेल तेच ज्ञान खरे अशी परिस्थिती होती. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतो ही भावना होती आज मात्र ही संकल्पनाच बदलली आहे. आता विद्यार्थ्याची पाटी कोरी नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटकं, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाईल आणि भोवतालचा परिसर यातू�� शिक्षकांच्या आधीच विद्यार्थ्यांना प्रचंड माहिती मिळण्याचे हे युग आहे. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती माहिती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षणाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे.\nडॉ.राधाकृष्णन नेहमी म्हणायचे, शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो असे ते म्हणायचे. विद्यार्थ्याला माहित नव्हते ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन त्याने कसे करवून घ्यायचे ते सांगणे म्हणजे शिक्षण होय. त्याला योग्य आचरण करायला लावणे म्हणजे शिक्षण होय. हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे.\nशिक्षक म्हटले कि आपल्याला आठवते, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी प्रयत्न करणारे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र देणारे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, बहिणाबाई, रामदास हे देखील त्या अर्थाने गुरूच होय. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, दीन-दलितांच्या शिक्षणाची प्रेरणा बनणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अनुताई वाघ असेल वा घरातील भांडी विका पण मुलाबाळांना शिक्षण द्या म्हणणारे, लोकभाषेतून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांना तर चालते बोलते विद्यापिठाच म्हणावे लागेल. आज समाजाला खरोखर गरज आहे अशा शिक्षकांची. भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार या सर्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे राहणारे विद्यार्थी या राष्ट्राच्या प्रगतीसाठी घडविणारे शिक्षक गरजेचे आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात जवळपास सातशे गावांमध्ये काही बदल घडवू पाहणारे, ग्रामीण भागाचा कायापालट वा परिवर्तन घडवून आणण्याची जिद्द असलेले जवळपास साडेतीनशे तरुण गावाच्या ��विकासाचा मार्ग शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधून जातो’ याची जाण ठेवून प्रशासन, महाराष्ट्रातील प्रतिथयश उद्योजक, सामजिक संस्था व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावे बदलण्याचा, सक्षम, स्वयंपूर्ण व आदर्श नवा ग्रामीण महाराष्ट्र बनविण्याचा भाग बनू पाहत आहेत.\nगावातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा, अध्यापनाच्या नव्या पद्धती, कला, क्रीडा, साहित्य यासह सर्वांगीण विकासाची क्षमता असलेली ग्रामीण भागात नवी पिढी घडविण्यासाठी गावात राहून, विद्यार्थी, तरुण यांच्या सोबत शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत देखील संवाद साधत आहे. ‘आज समाजात सर्वच बिघडलं आहे’ असा सूर असलेल्या काळात या सर्व मिणमिणत्या काजव्यांना घेऊन ग्राम परिवर्तनाची लढाई लढतोय. हे ग्राम प्रगतीचे पाऊल असेच पुढे पडत राहण्याच्या उद्दिष्टाने आजचा शिक्षक दिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वांत उंच बनविण्यासाठी आपण सर्वच कार्यरत व कटिबद्ध राहू हीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली ठरेल.\n– निकेश आमने, यवतमाळ\n(लेखक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्त्र विषयात झालेले आहे.)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘जुबान पे लगाम’ पाहिजेच…\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nआता फक्‍त घरचे नाही तर बाहेरचेपण शेर\nआजचा तरुण आणि राजकारण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : कपडे नही सोच बदलो\nएटीएम फोडणाऱ्यास न्यायालयीन कोठडी\nएक महिन्यात चांभार घाट खुला होईल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5032963527702886189&title=Indsearch%20innovation%20competition%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-19T10:15:24Z", "digest": "sha1:GQZ5TST2FJG5PCKDTZQBFXKY45FO5AQX", "length": 8679, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘इंडसर्च’संशोधन प्रबंध स्पर्धेत पांडुरंग कसबे विजेता", "raw_content": "\n‘इंडसर्च’संशोधन प्रबंध स्पर्धेत पांडुरंग कसबे विजेता\nपुणे : इंडसर्चच्या ‘प्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स’तर्फे सहावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा (इंटर कॉलेजिएट रिसर्च पेपर कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली होती. ‘ग्रोइंग एनपीएज अँड फ्यूचर ऑफ बँकिंग इन इंडिया’ ही या स्पर्धेची संकल्पना होती. या स्पर्धेचे उदघाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, संचालक जोग, अॅड. श्रीपाद पंचपोर, इंडसर्चचे सरसंचालक डॉ. अशोक जोशी, इंडसर्चच्या संचालिका डॉ. अपर्णा टेंबुलकर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. शाम वाघ आणि समन्वयक साहिल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत १८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून एकूण ४० संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.\nया स्पर्धेत मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पांडुरंग कसबे हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. दुसरे पारितोषिक बीएमसीसी महाविद्यालयाचे अनुष्का कुंभार, राधा चौधरी, हरप्रीत कौर आणि इंडसर्चमधील एमबीएचे विद्यार्थी सचिन भुरसे, राहुल काळवडे, महेश तांदळे तसेच औरंगाबादच्या एसबीईएस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सच्या हर्षिता ठाकूर यांना संयुक्तिकपणे मिळाले. मुंबईच्या अण्णा लीला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचा वर्षित शाह, आयसीएफएआय बिझनेस स्कूलचे भिनव बसू आणि अंकिता ओझा यांच्यासह इंडसर्च बीएमएसचे रितिका पटवर्धन,यशराज भालेराव आणि अथर्व भट यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.\nTags: पुणेइंडसर्चप्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंगफायनान्स अँड इन्श्युरन्सआंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धाबँक ऑफ महाराष्ट्रPuneIndsearchप्रेस रिलीज\n‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन ‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे सतर्कता सप्ताहाचे आयोजन ‘महाबँके’ची खास गृह कर्ज शाखा कार्यरत\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची ��ांगली तयारी\nरत्नागिरीच्या आकाशात झेपावली ‘राफेल’ आणि ‘तेजस’\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T10:34:01Z", "digest": "sha1:NARFDTOFVXXWTPVUXBRSTHQFPFSIGAVP", "length": 9951, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संकलन - विकिपीडिया", "raw_content": "\nएखाद्या फलाचे निश्चित संकलन, त्या फलाला दर्शवणार्‍या आलेखाखालील चिन्हांकित क्षेत्रफळांची बेरीज असते\nजोड कलन, किंवा संकलन [१][२] (इंग्लिश: Integral Calculus, इन्टिग्रल कॅल्क्युलस ; अर्थ: कलांच्या समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र ;) ही गणित राशींमधील सूक्ष्म संबंधांवरून स्थूल संबंध काढणारी व त्याचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या दोन अभिजात उपशाखांमधील ही एक उपशाखा असून भैदिक कलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.\nसमजा, f हे x या वास्तव चलावर अवलंबून असणारे एक फल आहे, तर वास्तव रेषेवरील [a, b] या अंतराळातील या फलाचा निश्चित संकलक खालील सूत्राने मांडला जातो :\nभौमितिक दृष्ट्या हा निश्चित संकलक xy -प्रतलात f फलाचा आलेख, x -अक्ष आणि x = a व x = b या दोन उभ्या लंबांनी वेढलेल्या क्षेत्राचे निव्वळ सचिन्ह क्षेत्रफळाएवढा असतो.\nf(x) हे x या चलाचे एक फल आहे. म्हणजे f(x) ही बीजगणितातली राशी x वापरून बनलेली संख्या आहे. उदा., 3 x 2 + 9 x + / x + 31 {\\displaystyle 3x^{2}+9x+_{/}x+31} . जर xची किंमत a मूल्यापासून b मूल्यापर्यंत बदलत गेली, तर 3 x 2 + 9 x + / x + 31 {\\displaystyle 3x^{2}+9x+_{/}x+31} याचे मूल्यही बदलेल. या बदलाच्या प्रत्येक पायरीला या राशीची जी जी किंमत असेल त्या सर्व किमतींची बेरीज ∫ a b f ( x ) d x {\\displaystyle \\int _{a}^{b}\\f(x)\\,dx\\,} अशी दाखवली जाईल. प्रत्यक्षात ही बेरीज, x आणि y हे दोन अक्ष असलेल्या आलेख-कागदावर जर f(x) फलाचा म्हणजे त्या बीजगणिती राशीचा आलेख काढला, तर त्या आलेखाखाली येणारी जी धन किंवा ऋण क्षेत्रे असतील त्या सर्व क्षेत्रांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकी असेल. हेच ते f(x) फलाचे x चलाच्या दृष्टीने aपासून bपर्यंत केलेले निश्चित संकलन होय.\n^ गणितशास्त्र परिभाषा कोश [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (मराठी मजकूर) (इ.स. १९९७ आवृत्ती.). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर) (इ.स. १९६९ आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ.\nअंकगणित · बीजगणित (प्राथमिक – रेषीय – अमूर्त) · भूमिती (विविक्त – बैजिक – भैदिक) · कलन (भैदिक – सांधक – सदिश – बहुचल) · विश्लेषण (वास्तव – क्लिष्ट – भौमितिक – फलीयक) · संच सिद्धान्त · गणिती तर्कशास्त्र · वर्ग सिद्धान्त · संख्या सिद्धान्त · अगणन · आलेख सिद्धान्त · संस्थितिशास्त्र · ली सिद्धान्त · भैदिक समीकरणे/गतिशील पद्धती · सांख्यिक विश्लेषण · संगणन · माहिती सिद्धान्त · संभाव्यता · सांख्यिकी · इष्टतमीकरण · नियंत्रण सिद्धान्त · खेळ सिद्धान्त\nशुद्ध गणित · व्यावहारिक गणित(गणिती भौतिकशास्त्र) · विविक्त गणित · सांगणिक गणित\nवर्ग · गणिताचे दालन · रूपरेषा · याद्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-kajol-shares-video-beef-dish-43008", "date_download": "2019-01-19T10:46:46Z", "digest": "sha1:5OA6BAAFCRQYSC2HWWNS5FODOBIHVE6G", "length": 12150, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "actress kajol shares video on beef dish अभिनेत्री काजोल 'बीफ डिश'वरून चर्चेत... | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री काजोल 'बीफ डिश'वरून चर्चेत...\nमंगळवार, 2 मे 2017\nमुंबई- देशभरात 'बीफ'चा मुद्यावरून विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत असून, विविध राज्यांमध्ये बीफवर बंदी आहे. मात्र, अभिनेत्री काजोल हिने सोशल नेटवर्किंगवरून 'बीफ'च्या मुद्याला हात घातला आणि अचानक चर्चेत आली. परंतु, परिस्थिती अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने 'तो' व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला.\nमुंबई- देशभरात 'बीफ'चा मुद्यावरून विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत असून, विविध राज्यांमध्ये बीफवर बंदी आहे. मात्र, अभिनेत्री काजोल हिने सोशल नेटवर्किंगवरून 'बीफ'च्या मुद्याला हात घातला आणि अचानक चर्चेत आली. परंतु, परिस्थिती अंगलट येत असल्य���चे लक्षात आल्यानंतर तिने 'तो' व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला.\nकाजोलने फेसबुकवरून एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती मित्रांसबोत दिसत असून, एका डिशमध्ये असलेल्या मांसाकडे पाहून काजोल उत्साहात दिसत आहे. रियान या मित्राला ही डिश कशाची आहे असे विचारते. यावर रियान उत्तर देतो की 'बीफ डिश' आहे. या डिशकडे पाहून सर्व मित्रांना आनंद झाल्याचे पहायला मिळते.\nसंबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल होऊ लागल्यानंतर काजोलवर कडाडून टीका होऊ लागली. यानंतर काजोलने फेसबुकवरून व्हिडिओ तत्काळ काढून टाकला आणि खुलासा करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. काजोलने ट्विटरवरून म्हटले आहे की, माझ्या टेबलवर असलेली डिश ही 'बीफ'ची असल्याचे बोलले गेले. परंतु, ते म्हशीचे मांस होते. महत्त्वाचा, गंभीर व धार्मिक विषय असल्यामुळे याबाबत खुलासा देत आहे.\nकन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले\nनवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nतृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'\nकोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ...\n'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे....\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nव्हॉट्‌सॲपद्वारे १५ लाखांची कामे\nघोडेगाव - सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर काय होऊ शकते हे याचे एक चांगले उदाहरण पुढे आले आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशन (जयकर परिवार) या व्हॉट्‌सॲप...\n#युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प\nनवीन वर्षाची सुरवात कुठल्या तरी संकल्पनेनं करावी, एक ध्येय ठेवून त्याचा पाठपुरावा करावा, असं दरवर्षी वाटतं. माझ्या डायरीत त्या संकल्पाची नोंद करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5567869454773913465&title=Felicitation%20of%20PMC's%20Cleaning%20Workers&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-01-19T10:35:31Z", "digest": "sha1:X7M74AKVL6TPRBT6AYGP4I2ORTLQADWK", "length": 9456, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जिजाऊ ग्रंथालयाने दिलेल्या संधीचा लाभ मुलांनी घ्यावा’", "raw_content": "\n‘जिजाऊ ग्रंथालयाने दिलेल्या संधीचा लाभ मुलांनी घ्यावा’\nपुणे : ‘आपली मुले शिकली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी वाचले पाहिजे. जिजाऊ ग्रंथालयाने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा मुलांनी घ्यावा. मुले शिकली, तरच आपण करत असलेले काम त्यांच्या हातून सुटेल व ती चांगल्या हुद्द्यावर काम करतील,’ असे प्रतिपादन पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.\nशिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय आयोजित जिजाऊ ग्रंथालय वर्धापनदिनानिमित्त वाचक मेळावा व पुणे मनपा सफाई कामगारांचा दिवाळीनिमित्त सत्कार समारंभ धनत्रयोदशी दिनी (पाच नोव्हेंबर) झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, कस्तुरबा सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू आगरवाल, संचालक अनिल यादव, जिजाऊ ग्रंथालय कार्यवाह नूतन चिंचणे, खजिनदार शैलेश मोळक, सदस्य शिल्पकला रंधवे, कैलास वडघुले, कांचन जुन्नरकर, मैथिली मोळक, वर्षा माळवदे, छाया सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते.\nआपले रियल हिरो सफाई कामगार.. करूया त्यांचा सन्मान’ या हेतूने गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय राबवत आहे. महिलांना साडी-चोळी, तर पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट-पॅंटपीस व दिवाळी फराळाचे वाटप करून प्रतिवर्षी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या वर्षी सुमारे ६५ कामगारांचा सत्कार करण्यात आला.\nडॉ. धेंडे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बहुजनांची स्थिती बदलू ��ागली. इतर गोष्टीत गुंतण्यापेक्षा यांचे विचार आपण वाचले पाहिजेत.’\nप्रारंभी पूर्वल खरात यांनी ‘कामगारांचे जीवन’ या विषयावर कविता सादर केली. सर्व उपस्थितांनी कवितेला दाद दिली. या वेळी स्वराज चॉकलेटचे संचालक अनिल ढगे यांनी सर्व कामगारांना चॉकलेटचे वाटप केले. ॲड. शैलजा मोळक यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रज्ञेश मोळक यांनी केले. कैलास वडघुले यांनी आभार मानले.\nTags: पुणेशिवस्फूर्ती प्रतिष्ठानदिवाळीजिजाऊ ग्रंथालयडॉ. सिद्धार्थ धेंडेPMCShivsphurti PratishthanDr. Siddharth DhendePuneJijau GranthalayDiwaliप्रेस रिलीज\n‘संविधान हे राजकीय नव्हे, तर जगण्याचे साधन’ ‘विश्वसम्राट बळीराजाचे पूजन व स्मरण करणे कर्तव्य’ उपमहापौरांच्या पुढाकाराने विजयस्तंभ परिसराची स्वच्छता सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट पुण्यात दिव्यांग जवानांसाठी ‘सैन्य दिवाळी’ सोहळा\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T09:55:18Z", "digest": "sha1:G2HWTWT3OXAHIMJGJ4DUQFGHXPKKDZD7", "length": 9693, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आत्महत्या रोखण्यासाठी ‘कनेक्‍टींग’ संस्थेतर्फे समुपदेशन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआत्महत्या रोखण्यासाठी ‘कनेक्‍टींग’ संस्थेतर्फे समुपदेशन\nपुणे – तीव्र निराशा, तणावग्रस्तता, कर्जबाजारीपणा, व्यसन, नातेसंबंधातील ताण आदी कारणामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या आणि खचलेल्या व्यक्‍तींना केवळ हेल्पलाईनच्या माध्यमातून परावृत्त करण्याचे काम “कनेक्‍टींग’ या संस्थेतर्फे सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे वरिष्ठ समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी दिली.\nमानसिक आ��ोग्य आणि आत्महत्या यांचा निकट संबंध आहे. हे लक्षात घेऊन संस्थेने अनेक व्यक्‍तींना उभारी दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तसेच जवळच्या व्यक्‍तीला आत्महत्येने गमावलेल्या लोकांना मानसिक आधार देणे व निराशेतून बाहेर पडण्यास मदत करणे, हे काम “कनेक्‍टींग’ संस्था करीत आहे. शाळकरी वयापासून ते प्रौढ वयाच्या व्यक्‍तीही संस्थेचे सहकार्य घेत आहे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. संस्थेचे 2 हेल्पलाईन नंबर आहेत. 1800-843 (टोल फ्री) आणि 9922001122 या क्रमांकांवर देशभरातून कॉल्स येतात. त्यांना श्राव्य माध्यमातून विनामूल्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 23 हजारांहून अधिक कॉल्स संस्थेने स्वीकारले आहेत. समुपदेशन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.\nआत्महत्येचा प्रयत्न केलेले व जवळच्या व्यक्‍तीला आत्महत्येमुळे गमावलेल्या लोकांना आधार देण्याचे कार्य संस्था करीत आहे. त्यासाठी ससून रुग्णालयात हा प्रकल्प कार्यरत आहे. त्याचबरोबर पियर एज्युकेटर्स प्रोग्रॅम, जनजागृती प्रकल्प आदींच्या माध्यमातून संस्था उत्तम कार्य करीत आहे. संस्थेचे स्वयंसेवक विरेन राजपूत उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/igatpuri-fir-december-2018", "date_download": "2019-01-19T10:48:52Z", "digest": "sha1:CZRV74COFRC2K3Z2QQ7LWTBYI3ZDP2CB", "length": 3275, "nlines": 85, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "IGATPURI FIR DECEMBER 2018 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://ambupod.com/ambushortMrti.php", "date_download": "2019-01-19T10:19:08Z", "digest": "sha1:H4DWV4VCOG6AYB2HYEVALPUMIM5I4PUI", "length": 5695, "nlines": 39, "source_domain": "ambupod.com", "title": "क्रांतिकारी इलेक्ट्रिक अंबूपॉड", "raw_content": "\nएक रुग्णवाहिका आणि टेलिमेडिसिन सक्षम मोबाइल क्लिनिक\nप्रत्येक 'स्मार्ट' गावासाठी अत्यावश्यक असायला हवे\nभारतात ग्रामीण आरोग्यसेवांमध्ये मोठी आव्हाने आहेत\nभारतीय लोकसंख्येतील 69% ग्रामीण आहे\nकार्यात्मक रुग्णवाहिका आणि दवाखाने यांची कमतरता आहे\n840 दशलक्ष ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी आमच्याकडे सुमारे 25,000 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत\nमोठ्या संख्येने गावकर्यांना आरोग्यसेवा दवाखान्यांमध्ये दैनंदिन प्रवेश नाही\nक्लिनिक त्यांच्या घरातून अनेक मैल आहेत\nस्थानिक प्रवेशाच्या अभावामुळे आजारी व्यक्ती आणखी गंभीर होत आहे\nत्यांना महाग हॉस्पिटलच्या काळजीची गरज आहे .....\nतेथे, ते दिवाळखोर महाग रुग्णालय केअर साठी पैसे भरणे होऊ शकते\nइतर, जे या काळजीसाठी पैसे देऊ शकत नाहीत .....\n.... दु: ख सहन करा, अक्षम होणे किंवा मरणे ... ..\nनिरोगी सवयी आणि आजारांच्या लवकर उपचारांबद्दल शिकण्याद्वारे रोगांचे प्रतिबंध हे एक आनंदी आणि उत्पादक जीवनाचे उत्तर आहे\nम्हणूनच प्रत्येक गावाला अंबुप्रॉडची आवश्यकता आहे. अंबु पोॉड हेल्थकेअर सिस्टम गावकर्यांना रोजच्या रोजच्या अंतराळात, दररोज * प्राथमिक आरोग्यसेवा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा पुरवू शकते.\nएक पूर्णतः सुसज्ज मोबाइल क्लिनिक, टेलिमेडिसिन नोड आणि रुग्णवाहिका\nएक अचूक ट्रॅक वाहन, फक्त 3.5 फुट रुंद जे पूर्ण आकाराच्या रुग्णवाहिकेपेक्षा अचूक गावाच्या ट्रॅकमधून पुढे जाऊ शकते\n��क पेटंट डिझाइन; संकल्पना पेटंट (प्रलंबित)\nएक अरुंद ट्रॅक वाहन, शून्य प्रदूषण, वीज आणि वैकल्पिकरित्या समर्थित, सौर ऊर्जा *\nशून्य जीवाश्म इंधन खप\nएक रुग्ण, दोन सेवक आणि एक चालक धारण करू शकतात\nकमी खर्च, कमी देखभाल\nअभिमानाने 'मेड इन इंडिया'\nखरेदी आणि देखरेख करण्यासाठी स्वस्त\n4 ते 6 गावांचा समावेश *\n24/7 रुग्णवाहिका आणि 6-दिवस-एक-आठवडा प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक काळजी ओपीडी सेवा प्रदान करु शकतात *\nचालण्याच्या अंतरावर उपलब्ध *\nस्वस्त, गुणवत्ता आधारित काळजी: शहरांमध्ये दर 1 / 3rd ते 1/4 पर्यंत टेलि कॉन्स्टिल्ट, चाचण्या, औषधे आणि रेफरल प्रदान करते *\nप्रत्येक रुग्णाला एक क्लाउड आधारित इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (ईएमआर) प्रदान करते\nचला, दररोजचे 24 तास, लवकर आणि सुरक्षितपणे, गुणवत्ता आधारित आरोग्यसेवांपर्यंत पोहोचण्यासाठी, गावात, रुग्णांना देण्यासाठी, एकत्र काम करू.\nआपल्या गावातील अम्बूप्रॉड हेल्थ सिस्टीम उभारण्यासाठी कृपया संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e92792e93e936940-92a93e932928", "date_download": "2019-01-19T11:15:16Z", "digest": "sha1:L6EF43P3ZYNTN5NSBXD2ENOG2OLY6PNY", "length": 35013, "nlines": 291, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मधमाशी पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / मधमाशी पालन\nमधमाशी पालनाचे फायदे, आणि उत्पादन प्रक्रियेतील विविध घटक तसेच मधमाशांच्या प्रजाती यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.\nमधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.\nआर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे\nमधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसा���ी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.\nमधमाशांचं संगोपन शेतावर किंवा घरी पेट्यांमध्ये करता येते.\nअ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य\nपोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरुन त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.\nधुराडं हे दुसरं महत्वाचं साधन आहे. ते लहान पत्र्याच्या डब्यापासून तयार करता येतं. मधमाशा आपल्याला चावू नयेत आणि त्यांना नियंत्रित करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कापड - मधमाशा पालन क्षेत्रात काम करताना माशांच्या दंशापासून आपले डोळे आणि नाकाचा बचाव करण्यासाठी. सुरी वरील पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी. पिस मधमाशांना पोळ्यापासून दूर करण्यासाठी. राणीमाशीविलगक Queen Excluder काड्याचीपेटी\nभारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्या खालीलप्रमाणेः\nदगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असतं. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या ���्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असतं. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असतं.\nडंखरहित मधमाशी त्रिगोना इरीडीपेन्नीस वर उल्लेख केलेल्या प्रजातींच्या शिवाय, केरळमध्ये आणखी एक प्रजाती अस्तित्वात आहे तिला डंखरहित मधमाशी म्हणतात. त्या ख-या अर्थानं डंखरहित नसतात, परंतु त्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३००-४०० ग्रॅम मध उत्पादन मिळतं.\nइ. मधाच्या पोळ्यांची स्थापना\nमध उत्पादन केंद्र पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत उभारावं, शक्यतो फळांच्या बागांच्या जवळ, मकरंद, परागकण आणि पाणी भरपूर असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्यामधलं तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणं महत्वाचं आहे. पोळ्याच्या स्टँडच्या भोवती मुंग्या शिरु नयेत यासाठी पाणी भरलेले खंदक (अँट वेल्स) ठेवाव्यात. वसाहतींचे तोंड पूर्वेच्या दिशेला असावं, पाऊस आणि सूर्यापासून पेटीचं रक्षण होण्यासाठी दिशेमध्ये थोडेफार बदल करावेत. या वसाहतींना पाळीव जनावरं, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते आणि रस्त्याकडील दिव्याच्या खांबांपासून दूर ठेवावं.\nई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे\nमधमाशांची वसाहत स्थापन करण्यासाठी, जंगलात वसलेली वसाहत एखाद्या पोळ्याकडे स्थानांतरित करुन किंवा मधमाशांचा जत्था जवळून जात असताना त्यांना तिथे वसण्यासाठी आकृष्ट करुन मधमाशा मिळवता येतात. तयार केलेल्या पोळ्यामध्ये एक जत्था किंवा एक वसाहत वसवण्याच्या पूर्वी, जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळून त्याचा वास मधमाशांसाठी ओळखीचा करणं फायद्याचं ठरतं. शक्य झाल्यास, राणी मधमाशीला एका नैसर्गिक जत्थ्यातून पकडून एखाद्या पोळ्याखाली ठेवावं आणि अन्य मधमाशांना आकृष्ट करावं. पोळ्यामध्ये वसवलेल्या जत्थ्याला काही आठवडे अर्धा कप गरम पाण्यात अर्धा कप पांढरी साखर विरघळवून अन्न द्यावं म्हणजे पट्ट्यांच्या लगत पोळं जलदगतीनं तयार करण्यात मदत होईल. अधिक गर्दी होऊ देऊ नये.\nमधाच्या पोळ्य��ंची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून एकदा करावी. पोळ्याची स्वच्छता पुढील क्रमाने करावी, छप्पर, सुपर /सुपर्स, ब्रूड चेंबर्स आणि फ्लोअर बोर्ड. सुदृढ राणी माशी, अळ्यांची वाढ, मध आणि परागकणांची साठवणूक, राणी चौकटींची उपस्थिती, माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या वाढ पाहण्यासाठी वसाहतींवर नियमितपणे देखरेख ठेवा. मधमाश्यांच्या खालीलपैकी कोणत्याही शत्रूंद्वारे त्रास होत असल्यास त्याचा शोध घ्या. मेण पतंग (गॅलेरिया मेल्लोनेला) - मधमाशांच्या पेटीतील पोळं, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळ्या आणि रेशीमयुक्त जाळ्या काढून टाका. मेण कीडे (प्लॅटीबोलियम स्प.) - प्रौढ कीडे गोळा करुन नष्ट करा. तुडतुडे - Mites: पोळ्याची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमँग्नेटमध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्यांनी स्वच्छ करा. तळाच्या बोर्डवरील सर्व तुडतुडे निघून जाईतोवर ही प्रक्रिया वारंवार करा. अनुत्पादन काळातील व्यवस्थापन ज्येष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेम्बरमध्ये नीट बसवा. आवश्यक असल्यास, विभाजन बोर्ड बसवा. राणीच्या चौकटी आणि नर मधमाशांची चौकटी, दिसल्यास नष्ट करा. भारतीय मधमाश्यांसाठी प्रति आठवडा प्रति वसाहत २०० ग्रॅम साखर या दराने साखर सीरप (१:१) द्या. पळवापळवी टाळण्यासाठी सर्व वसाहतींना एकाचवेळी अन्न द्या. मधाची उपलब्धता असण्याच्या काळातील व्यवस्थापन मध उपलब्ध असण्याच्या हंगामापूर्वी वसाहतीत पुरेशा संख्येनं माशा ठेवा. पहिले सुपर आणि ब्रूड चेम्बर यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागा द्या आणि पहिल्या सुपरच्या वर नको. राणीमाशीला ब्रूड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करण्याच्या शीट्स ठेवा. वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मधानं भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात. तीन-चतुर्थांश भाग मधानं किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक-चतुर्थांश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारीसहित ठेवण्यात याव्यात. पूर्णतः बंदीस्त, किंवा दोन-तृतियांश आवरणयुक्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढण्यात यावीत आणि मध काढून घेतल्यानंतर सुपर्समध्ये परत ठेवावीत.\nपोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे त्या भागातील मधमाशांना धुरानं दूर करावे आणि पोळी काळजीपूर्वक कापून घ्यावीत. मधाची काढणी शक्यतो दोन मुख्य फुलो-याच्या मोसमांच्या दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर, अनुक्रमे ऑक्टोबर /नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जूनमध्ये काढणे शक्य होते. पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते. दोन्ही बाजूंच्या निम्म्यापेक्षा अधिक मधाचे कप्पे मेणाने बंद केलेले असतात.\nपृष्ठ मूल्यांकने (166 मते)\nमधमाशी संगोपन साठी प्रशिक्षण पुण्यामध्ये कुठे मिळेल.\nमधमाशी संगोपन साठी प्रशिक्षण पुण्यामध्ये कुठे मिळेल. \nमधमशांच्या पेट्यांची माहिती हवी आहे, साईज, उपलब्धता, किंमत वगैरे\nमधमाशी संगोपन साठी प्रशिक्षण कुठे मिळेल.\nमध विकत घेणार्या कंपनीची नावे पाहीजेत\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nमधमाशी ग्रीक बास्केट पोळे\nतुती उगविण्‍याची नवीन पध्‍दत\nरेशीम कीटक पालन : जोपासना\nतुती लागवड व रेशीम कीटक\nभुईमूग शेंगा फोडणी यंत्र\nरेशीम उद्योग-टसर रेशीम शेती\nरेशीम उद्योग-तुती रेशीम शेती\nरेशीम उद्योग - रेशीम कोष\nरेशीम उद्योग - उपयोगी लिंक्स\nरेशीम उद्योग - येवला पैठणी\nटाकाऊ शेतमाल पासून कोळसा\nयंत्रांद्वारे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती\nकैरीपासून पन्हे आणि लोणचे\nमक्‍याचे दाणे वेगळे करणारे यंत्र\nकैरीपासून चटणी, आमचूर, मुरांबा\nमशरूम लागवड आवश्यक बाबी\nशिंपल्यातून खरे मोती उत्पादन\nक्रीम सेपरेटर, पाश्‍चरायझर यंत्र\nसोलणी व मळणी यंत्र\nसमृध्दीचा मार्ग - रेशीम शेती\nउद्योगाला मसाला पिकांचा आधार\nरेशीम शेतीवर भर हवा\nकोकम प्रक्रियेतून विविध पदार्थ\nफळांपासून बनवा सरबत, स्क्वॅश\nरब्बी ज्वारी विक्रीतील संधी...\nअसे तयार करा पनीर\nनिर्मिती सेंद्रिय रेशीम कापडाची...\nशास्त्रीय पद्धतीने कांदा चाळ\nगुलाबापासून तयार करा गुलकंद\nसौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र\nसुधारित तंत्राने वाढवा पनीर, खवा टिकवणक्षमता\nबोरापासून तयार करा चटणी, पावडर\nप्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची...\nज्वारीवर प्रक्रिया करा, आर्थिक नफा वाढवा\nनिर्यातक्ष��� गूळ निर्मितीसाठी वापरा शास्त्रीय पद्धती\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन\nहळद प्रक्रिया बाबत माहिती..\nपॅकेजिंग घटकांची करा योग्य निवड\nदुग्धजन्य पदार्थांची जपा गुणवत्ता\nरेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण\nकाजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती\nपेरूपासून तयार करा जॅम, जेली\nसीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी\nबोन्साय निर्मितीतून साधता येईल व्यवसाय\nयांत्रिक पद्धतीने दूध भांडी, यंत्रांची स्वच्छता\nखवा, बर्फीसाठी निवडा योग्य पॅकेजिंग\nरेशीम व्यवसायाची वाटचाल व भविष्यातील संधी\nमधुमक्षिकापालन :सद्यस्थिती व भविष्यातील वाव\nचिकूपासून पावडर, बर्फी, चटणी\nकवठापासून तयार करा जॅम, जेली\nबोरापासून रस, सरबत, स्क्वॅश\nडाळिंब आणि पेरुपासून क्रश\nबहुपयोगी आवळा व लिंबू\n​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ\nशेतीपूरक उद्योगातून आर्थिक समृदधी\nकोकणातील मत्स्यव्यवसायाला आधुनिकतेची जोड\nरेशीम उत्पादनातून आर्थिक वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jan 09, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmers-crop-loan-buldhana-maharashtra-11948", "date_download": "2019-01-19T11:36:28Z", "digest": "sha1:2MWOWCCKYBRO5SSSULOPAR43AYQZWIPY", "length": 14923, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmers for crop loan, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंग्रामपूर येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जनावरांसह उपोषण\nसंग्रामपूर येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जनावरांसह उपोषण\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nसंग्रामपूर, जि. बुलडाणा ः कर्जमाफी तसेच नवीन पीककर्जाच्या मागणीसाठी येथील बँक शाखांसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र चार दिवसांपासून याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी शुक्रवारी (ता. ७) जनावरांसह उपोषणाला बसले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी प्रशासन व बँकांकडून मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.\nसंग्रामपूर, जि. बुलडाणा ः कर्जमाफी तसेच नवीन पीककर्जाच्या मागणीसाठी येथील बँक शाखांसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र चार दिवसांपासून याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी शुक्रवारी (ता. ७) जनावरांसह उपोषणाला बसले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी प्रशासन व बँकांकडून मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.\nतालुक्यातील असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित अाहेत. तसेच नवीन पीककर्जही मिळाले नसल्याने ते अडचणीत सापडले अाहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये अनेक वेळा जाऊन काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासनाने याप्रश्नी काहीच उपाययोजना न केल्याने मंगळवारपासून (ता. ४) येथील स्टेट बँक व बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र तरीही प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात कोणताच मार्ग काढण्यात आलेला नाही.\nत्यामुळे शुक्रवारी या उपोषणकर्त्यांनी जनावरांसह अांदोलन पुढे सुरू केले. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफी आणि कर्जवाटपासंदर्भात तालुक्यात शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्याचा निषेध करीत १३ शेतकऱ्यांनी बँकेसमोर उपोषण केले.\nकर्जमाफी पीककर्ज प्रशासन बुलडाणा\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा ��पलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalana/new-generation-politics/", "date_download": "2019-01-19T11:27:12Z", "digest": "sha1:4JTTJUBLUBLMPAYDIJAGXHZRRGAYIDYO", "length": 34798, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Generation In Politics | जालना जिल्ह्यात युवा पिढीची राजनीती; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढली सक्रियता | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nजालना जिल्ह्यात युवा पिढीची राजनीती; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढली सक्रियता\nNew generation in politics | जालना जिल्ह्यात युवा पिढीची राजनीती; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढली सक्रियता | Lokmat.com\nजालना : शहरासह जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांचे युवा सेल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले असून, विभाग, शहर आणि जिल्हा शाखांच्या बैठकांना वेग आला आहे. एकूणच ‘युवा’ राजकारणाच्या माध्यमातून पक्षाला आणि संभाव्य उमेदवारास बळकटी देण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.\nआजचा कार्यकर्ता हा उद्याचा त्या त्या राजकीय पक्षाचा नेता असतो. युवा कार्यकर्त्यांना अनुभवी आणि अभ्यासू नेत्यांकडून दिल्या जाणा-या प्रशिक्षण, मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द घडवली जाते. युवकांनी राजकारणात यावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांसह इतर राजकीय पक्षांनी युवा सेल निर्माण केले. वक्तृत्व कला अवगत असलेले, अभ्यासू आणि राजकारणाची आवड असलेल्या युवकांना जिल्ह्यात सर्वच पक्षांनी संधी दिल्याचे दिसते. कार्यकर्ते घडवून पक्षाला बळकटी देण्याचा नेत्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांची युक्ती आणि युवकांची शक्ती व उत्साह या आधारे राजकीय पक्ष आपला जनाधार वाढवत असतात. तसेच पक्षाला मजबूत करण्यात या दोन्ही घटकांचे तेवढेच योगदान पक्षांसाठी महत्त्वाचे असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आतापासून याची तयारी राजकीय पक्षांच्या नेतृत्वाकडून सुरू झाली आहे.\nशिवसेनेने युवा सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जोमाने काम सुरू केले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू यांची राजकारणात एण्ट्री झाली असून युवा सेनेच्या उपसचिवपदी काही दिवसांपूर्वीच त्यांची निवड झाली आहे. राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्याने आगामी निवडणुकीत ते राजकारणात सक्रिय राहतील, असे दिसते. त्याचबरोबर युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, अमोल ठाकूर, दुर्गेश कठोठीवाले यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी काही दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमक झाली असून, विभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही जिल्हाध्यक्ष कपिल आकात, पंकज बोराडे, जयमंगल जाधव, संजय काळबांडे यांच्यासह स्थानिक नेतृत्वाला संधी देत राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nभाजपाकडून राहुल लोणीकर, किरण खरात, रवींद्र राऊत, सुनील खरे, आशिष चव्हाण आदींच्या माध्यमातून पक्षीय मोर्चेबांधणी आणि जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर काँग्रेसने मतदार संघनिहाय निवड केली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांना दिले आहे. तर जालना विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. संजय खडके, बदनापूरमध्ये मोबीन खान आणि भोकरदनमध्ये राहुल देशमुख यांच्याकडे अ��्यक्षपद देण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय निवड करण्यात आल्याने या युवकांना याचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. ज्यातून गाव व बूथनिहाय अभ्यास केला जात आहे. राजकीय समीकरणे समाजकारणातून गणिते मांडली जात आहेत. यातून जनाधार वाढविण्यासह सूक्ष्म अभ्यासाद्वारे पक्षाच्या स्थितीचा अंदाजही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेत आहेत. एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपसह इतर पक्षांतील नेत्यांकडून युवा सेलच्या माध्यमातून युवकांना संधी दिली जात आहे. या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन राजकीयदृष्ट्या त्यांना तयार केले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांसह युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले असून, ज्येष्ठ अनुभवी नेत्यांची युक्ती आणि युवांची शक्ती यातून निवडणुकीचे काय निकाल हाती येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nसद्य:स्थितीत निवडणुकीचे वारे वाहत नसले तरी मतदारसंघांचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडून मतदारसंघनिहाय अभ्यास केला जात आहे. त्यानंतर निवडणुकीची व्यूहरचना आखून त्यावर युवकांना अंमलबजावणी करण्यास सज्ज ठेवले जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची युवा सेना आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी काही दिवसांपासून ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. विकास कामांसह वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक भूमिका मांडली जात आहे. तसेच बैठका आणि मार्गदर्शन शिबिरांतून युवकांना ‘बौद्धिक’ दिले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वातावरण थंड असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांच्या युवा सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आगामी काळात सक्रिय होतील, अशी चिन्हे आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजि.प.समोर ईसा संघटनेचे उपोषण\nजुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nमालमत्ता कराची ४३ पैकी साडेचार कोटी रुपयांची वसूली\nदुभती जनावरे खरेदींचा श्रीगणेशा\nस्वच्छता अभियानात वारकऱ्यांचा राहणार सहभाग\nसिझेरियनला फाटा देत ३५०० नैसर्गिक प्रसुती\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-ground-water-scarcity-8285", "date_download": "2019-01-19T11:20:29Z", "digest": "sha1:TMO3HKU4GDQKH2TDVILN4S4JVGFYWTZS", "length": 19089, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on ground water scarcity | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 16 मे 2018\nआपल्याकडे गावनिहाय पाण्याचे ऑडिट हा प्रकारच नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि वापर याचा कुठेही ताळमेळ नाही.\nउन्हाच्या झळा वाढल्याने यंदा आपले राज्य देशात सर्वाधिक उष्ण ठरत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे भूपृष्ठावरील जलसाठे आणि भूगर्भातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. राज्यातील बहुतांश धरणांनी तळ गाठलेला असताना, आता भूगर्भपातळीही झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील दहा हजार पाचशेहून अधिक म्हणजे जवळपास ३८ टक्के गावांतील भूजलपातळी एक मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. सुमारे हजार गावात ही पातळी तीन मीटरहून अधिक खोल गेली आहे. पाणीपातळी खालावण्यात विदर्भ, मराठवाड्याची परिस्थिती बिकट असून, अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. वरून तळपते ऊन अन् खाली भूगर्भ कोरडा पडत असल्याने उन्हाळी पिके तसेच फळबागा धोक्यात आल्या आहेत. गेली सलग तीन वर्षे राज्यात चांगल्या पाऊसमानाची होती. परंतु पाणी अडविणे, त्याची साठवणूक करणे, जमिनीत मुरविणे आणि मुख्य म्हणजे उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन याबाबत अजूनही आपण गंभीर नाही, हेच यावरून स्पष्ट होते. आगामी मॉन्सून चांगला (सरासरी) बरसेल, असा अंदाज बहुतांश संस्थांनी व्यक्त केला असला, तरी त्याच्या वाटेत अनेक अडथळे असतात, हे आपण दरवर्षी अनुभवतोय. या वर्षी तर अंदमान समुद्रात मॉन्सूनच्या आगमनास उशीर होत असल्याने त्याचा पुढील वाटचाल नेहमीप्रमाणे अनिश्चितच दिसते. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची उपलब्धतता वाढविणे आणि त्याचा योग्य वापर हे सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवे.\nमहाराष्ट्रात सरासरी १००० मिलिमीटरने पाऊस पडतो. सामान्य पाऊसमान काळात आपल्याला उपलब्ध होत असलेला पाऊस हा काही कमी नाही. त्यातच राज्यात वर्षानुवर्षांपासून मृद-जलसंधारणाची कामे चालू आहेत. मागील ��ीन वर्षांपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाऊस अडविणे, जमिनीत जिरविण्याबाबत अनेक कामे चालू आहेत. असे असताना अनेक गावांना पाणीटंचाई जाणवते, याचा अर्थ नियोजन कुठे तरी चुकत आहे, हे निश्चित आपल्याकडे गावनिहाय पाण्याचे ऑडिट हा प्रकारच नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि वापर याचा कुठेही तालमेळ नाही. कमी पाण्याच्या प्रदेशात ऊस, केळीसारखी पिके फोफावली आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी भूपृष्ठावरील जलसाठ्यांसह भूगर्भाचाही अनियंत्रित उपसा सुरू आहे. ऊस, केळीसह इतर बागायती पिकांनाही बहुतांश करून पाटपाणी दिले जाते. यामध्ये बरेच पाणी वाया जाते. बहुतांश धरणे, तलाव गाळाने भरलेली आहेत. त्याची पाणी धारण क्षमता निम्म्यावर आली आहे. कालव्यांद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्यात ५० टक्के गळती होते. नदी, नाले, तलाव आदी जलसाठ्यांतील पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. पाण्याच्या पुनर्वापराबाबत अजूनही आपण गांभीर्याने विचार करीत नाही. हे असेच चालू राहिले तर भविष्यात पाणीटंचाई उग्र रूप धारण करू शकते. त्यामुळे आगामी पावसाळ्यापासून पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, तो भूगर्भात जिरविणे, शक्य तिथे त्याची भूपुष्ठावर साठवण करणे याकरिता शासनासह शेतकऱ्यांनी कंबर कसायला हवी. शासनाने मृद-जलसंधारणांची कामे अधिक पारदर्शीपणे आणि गुणवत्तापूर्ण करायला हवीत. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाण्याचा थेंब वाहून गेला नाही पाहिजे, तो वाहिला तरी शेततळ्यात जाईल, याची काळजी घ्यायला हवी. अर्थात जमिनीत बियाणे पेरण्याआधी पाऊस पेरायला शिकले पाहिजे. कमी, अनिश्चित पावसाच्या प्रदेशात त्यास पूरक पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा. पाण्याची गळती थांबवून कार्यक्षम वापर हे सर्वांनी आद्य कर्तव्य मानले तर पाणीटंचाईवर आपण निश्चितपणे मात करू शकू.\nवन forest धरण पाणी विदर्भ फळबाग horticulture ऊस आग मॉन्सून समुद्र महाराष्ट्र पाऊस जलसंधारण जलयुक्त शिवार पाणीटंचाई केळी banana यंत्र machine बागायत प्रदूषण\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेत���ऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...\nदराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक : आज ना उद्या दर वाढला, की...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nतहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...\nसाखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nपाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...\nपणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या य��जनांमधील विविध...\n'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-prepare-plan-rehabilitation-sanctuaries-11052", "date_download": "2019-01-19T11:37:05Z", "digest": "sha1:T62EDL523GVYXGVNVLRKI3GO52NHMTBQ", "length": 16522, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Prepare the plan for rehabilitation of Sanctuaries | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा\nअभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nराधानगरी, जि. कोल्हापूर ः ‘अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेज रकमेत वाढ करण्याच्या मागणीचा प्रभावी पाठपुरावा करू, पुनर्वसन कार्यवाही कालबद्ध कृतिआराखडा तयार करून, वेळीच करावी. आता आणखी उशीर लावू नये,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.\nराधानगरी, जि. कोल्हापूर ः ‘अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेज रकमेत वाढ करण्याच्या मागणीचा प्रभावी पाठपुरावा करू, पुनर्वसन कार्यवाही कालबद्ध कृतिआराखडा तयार करून, वेळीच करावी. आता आणखी उशीर लावू नये,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.\nविस्तारित राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील समाविष्ट खेड्यांतील कुटुंबांच्या पुनर्वसन कार्यवाहीबाबतची आढावा बैठक वन्यजीव कार्यालयात झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कार्यवाहीच्या आढाव्यासाठी पुन्हा दोन ऑक्‍टोबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार शिल्पा ओसवाल, उपविभागीय अधिकारी (वन्यजीव) विजय खेडकर, प्रभारी सहायक उपवन संरक्षक प्रशांत तेंडुलकर, अभयारण्यग्रस्त गावांचे सरपंच उपस्थित होते.\nआमदार आबिटकर म्हणाले, ‘स्वेच्छा पुनर्वसन योजनेतील जाचक अटी व नियम शिथिल होण्यासाठी लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत वन्यजीव व महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन होईल. पुनर्वसन पॅकेजची रक्कम संबंधित कुटुंबाला विनाविलंब अदा करण्यात यावी. वन्यजीव व महसूल यंत्रणेने समन्वयाने काम केले, तरच पुनर्वसन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.’\nबैठकीत अभयारण्यग्रस्तांनी पुनर्वसन कार्यवाहीतील त्रुटी रखडत सुरू राहिलेली कार्यवाही, दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज रक्कम मिळण्याची किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया याकडे लक्ष वेधले. काहींनी भावनिक होऊन व्यथा मांडल्या. स्वेच्छा पुनर्वसन योजनेबाबत अभयारण्यग्रस्त कुटुंबांत परस्परविरोधी भूमिका बैठकीतील चर्चेतून समोर आल्या.\nस्वेच्छा पुनर्वसन पॅकेजसाठी आठ कोटी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ज्या खेड्यांतील सर्व कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसनासाठी मागणी संमती देतील, त्या खेड्यांचे येथून पुढे प्राधान्याने पुनर्वसन केले जाईल. अभयारण्यग्रस्तांच्या स्वमालकीच्या जमिनी, झाडे, यांचे फेरमूल्यांकन करून, त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. निश्‍चित वेळेत पुनर्वसन होईल यावर भर दिला जाईल.\n- प्रभुनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक\nनगर राधानगरी पूर अभयारण्य पुनर्वसन आमदार वन forest वन्यजीव तहसीलदार विजय victory सरपंच सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस���तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nयंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/kills-a-petrol-pump-owner/", "date_download": "2019-01-19T10:57:07Z", "digest": "sha1:T273CQSXULJVHWZP4EVT7JOZEUNH37WN", "length": 9719, "nlines": 205, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम उत्तर महाराष्‍ट्र जळगाव गोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या\nगोळी झाडून पेट्रोल ���ंप मालकाची हत्या\nअमळनेर, जि. जळगाव- बोहरी पेट्रोल पंपाचे मालक अली अजगर बोहरी (५५) यांची गावठी पिस्तुलने गोळी झाडून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे मध्यरात्रीपासून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nअमळनेर शहराच्या माध्यवर्ती भागात असलेला बोहरी पेट्रोल पंप बंद करुन अली अजगर हे दुचाकीने घरी निघाले होते. पंपापासून दीडशे फूटापर्यंत गेल्यावर तिघा-चौघांनी त्यांना हेरले आणि जवळून त्यांच्या छातीखाली एक गोळी झाडली. क्षणातच अज्ञात हल्लेखोर पसार झाले. जखमी बोहरी दुचाकीने पंपावर आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांना घटना समजली. त्यांनी बोहरी यांना रिक्षाने दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.\nवैयक्तिक कारणातून हत्येचा संशय….\nवैयक्तिक वादातून बोहरी यांची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे. जर गुंडांना रोकड लंपास करायची असती तर त्यांनी हत्या केल्यानंतर रोकड लंपास केली असती परंतु रोकड दुचाकीच्या डिकीत सुरक्षित होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nमागिल लेख गॉगलचोरीचा आरोप, मुंबईकर महिला युरोपमध्ये अडकली\nपुढील लेख ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nसमाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/sampadakiya/editorial-on-bjp/", "date_download": "2019-01-19T10:24:11Z", "digest": "sha1:Z4MVBSPCZMRGFHRH2XXDHDIIN24EHCCQ", "length": 13960, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कमळाबाईचा ‘मुका’ पांचट! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम संपादकीय विशेष लेख कमळाबाईचा ‘मुका’ पांचट\nकमळाबाई अर्थातच भाजपाने शिवसेनेचा मुका जरी घेतला तरी युती नाही अशी घोषणा शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. परंतु भाजपाला शिवसेनेची युतीची गरज का पडली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. चक्रे उलटे फिरले की,आसपासच्या मंडळींची आपल्याला आठवण येते. अशीच आठवण भाजपवाल्यांना शिवसेनेची आली. मोदी लाट ओसरने सुरु झाले आहे. केंद्रातील मित्रपक्ष एक एक करुन एनडीएतून बाहेर पडत आहेत. केंद्रातील ताकद कमी होत असल्यामुळे राज्य आणि केंद्रातील मित्र पक्ष हा हातून जाऊ नये म्हणून भाजपाने शिवसेनेपुढे लोटांगण घालण्याचे काम चालू केले आहे. नुकताच भाजपाचा ३८ वा वर्धापनदिन सोहळा बीकेसीवर पार पडला. या सोहळ्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले होते की, भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं, याकडे लक्ष देऊ नका, पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं मुनगंटीवार विरोधकांना उद्देशून म्हणाले होते. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. पण सत्ता आमचीच येणार, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना हाणला होता. आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचं आम्ही बघून घेऊ. काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९ मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्यामुळे एकत्र आलात. आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ, असं प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिलं. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. राज्यात व केंद्रात आता पतंप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचा जनाधार प्रचंड घसरला आहे. भाजपला जनाधार विकत घ्यावा लागतो. ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना विकतच घेतात. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकात पाटील हे पैशाचा पाऊसच पाडतात. भाजपचे हे पैशाचे राजकारण फार काळ टिकणार नाही. अशी टीका शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. शिवसेनेचे नेते भाजपावर चौफेर टीका करत असतांना भाजपाला शिवसेनेबद्दलचा प्रेम ऊतु आले. भाजपा विरोधात वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शिवसेनेला गांडूळ म्हटले होते. परंतु पवारांच्या उत्तराला भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वकिली केली होती. चंद्राकांत पाटील त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी म्हणाले होते की, शिवसेना आणि भाजपचे सरकार उत्तम सुरू आहे. शिवसेनेचे काम चांगले असल्याचे प्रमाणपत्र पाटील यांनी या वेळी दिले होते. शिवसेनेला वारंवार डिवचण्याचे काम भाजपाकडून होत असते असा आरोप शिवसेनेकडून केला जातो. तर दुसरीकडे शिवसेने सोबत घरोबा करण्यासाठी भाजपा अतीउत्साही झाली आहे. मात्र शिवसेना कोणत्याही प्रकारे भिक न घालता स्वबळाची भाषा करत असतांना भाजपाने लाचारी सोडणे आवश्यक आहे. भाजपाचा मुकाही शिवसेनेला नकोसा झाल्यामुळे भाजपाने लाचारी पत्कारु नये. व स्वबळावर निवडणूका लढवून आपली ताकद दाखवावी. अन्यथा लाचारीपणाच भाजपाचा पराभव करुन टाकले एवढे मात्र निश्चित.\nमागिल लेख कर्नाटकात काँग्रेसला,राष्ट्रवादीनंतर या पक्षांचाही पाठिंबा\nपुढील लेख भाजप उमेदवार विकत घेतात, अन्‌ चंद्रकांतदादा पैशाचा पाऊस पाडतात’\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\n‘कडू-पाकी’ साखर व शत्रूशी व्यापारी संबंध\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\nगोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा\nमिसल्स रूबेला लसीकरणबाबत मौलांनासोबत आयुक्तांनी साधलामुंब्रामधील पालकांशी संवाद अफवांपेक्षा मुलाच्या आरोग्याचा विचारकरण्याचे आवाहन\nसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.swargvibha.in/gazal/all_gazals/shovli_majhi.html", "date_download": "2019-01-19T10:12:55Z", "digest": "sha1:24PZHAGDHQ5PYVXXSPON44KYGOPYPJPZ", "length": 3121, "nlines": 51, "source_domain": "www.swargvibha.in", "title": "जीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल", "raw_content": "\nजीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल\nजीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल\nवेदनांच्या सप्तरंगी रंगली माझी ग़ज़ल\nसारुनी पडदा धुक्याचा शोधली माझी ग़ज़ल\nचोरली होती जिने ती जाहली माझी ग़ज़ल\nफाटका संसार माझा मी असा नि:संग पण\nशांत माझ्या सोबतीने नांदली माझी ग़ज़ल\nमी कधी बोलू न शकलो, गप्प तूही लाजरी\nभाव माझे व्यक्त करण्या बोलली माझी ग़ज़ल\nवाचते ग़ज़ला कुणी का पुस्तकातिल सांग ना \nगाइली तू त्या क्षणाला गाजली माझी ग़ज़ल\nटांगता मी कैक लफडी.चावडीवर गावच्या\nराज्यकर्त्यांच्या मनाला झोंबली माझी ग़ज़ल\nपाहता वृध्दाश्रमी मातापित्यांना पोरके\nओघळाया लागली आक्रंदली माझी ग़ज़ल\nना कधी टाळ्या मिळाल्या, ना कधी \"क्या बात है\"\nपण तरी परिघात अपुल्या वागली माझी ग़ज़ल\nसांगता मी चार गोष्टी चांगल्या ग़ज़लेतुनी\nथिल्लारांना का हज़ल ही वाटली माझी ग़ज़ल\nश्वास शेवटच्या क्षणी ज्या घेतला \"निशिकांत\"ने\nत्या क्षणाला मूक झाली संपली माझी ग़ज़ल\nहोम रचनाकार कविता गज़ल गीत पुस्तक-समीक्षा कहानी आलेख E-Books हाइकु शेर मुक्तक व्यंग्य क्षणिकाएं लघु-कथा विविध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/top-10-pinnacle+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-19T10:54:42Z", "digest": "sha1:J5EHRVGIDSJS7XD5KYIOQBFFP3HFCAUR", "length": 11455, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 पिन्नाकले कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 पिन्नाकले कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 पिन्नाकले कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 पिन्नाकले कॅस्सेरोल्स म्हणून 19 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग पिन्नाकले कॅस्सेरोल्स India मध्ये पिन्नाकले पानाचे मेटॅलिक 2500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक Rs. 770 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nपिन्नाकले पानाचे मेटॅलिक 2500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक\n- कॅपॅसिटी 2500 ml\nपिन्नाकले मेटॅलिक 1000 मला 500 मला 2000 मला कॅस्सेरोळे से\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-19T11:01:44Z", "digest": "sha1:OOYOB3X33OLNDO6W2KQQ3HG2IZWNEUDM", "length": 8682, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केन ऍग्रोच्या विरोधात ठिय्या आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेन ऍग्रोच्या विरोधात ठिय्या आंदोलन\nरायगाव : केन ऍग्रोला निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटना.\nशेतकऱ्यांची बिले त्वरित देण्याची मागणी\nवडूज, दि. 14 (प्रतिनिधी) – रायगाव येथील केन ऍग्रो साखर कारखान्याकडून खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची या वर्षाची उसाची बिले देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांसह कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले.\nकाही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बनपुरी व इतर काही गावातील शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. मात्र, येरळवाडी व इतर गावातील शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर जमा करण्यास कारखान्याने टाळाटाळ केली आहे. ती बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाहीत.\nत��� ही बिले शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी बळीराजा संघटनेने यामागणी संदर्भात केन ऍग्रो या साखर कारखान्याच्या प्रशासनाला लेखी निवेदन दिले व सुमारे तासभर ठिय्या आंदोलनही केले. दरम्यान, केन ऍग्रोच्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दि. 20पर्यंत बिले खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनांनतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.\nयावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष योगेश जाधव, संदीप बुधावले या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.\nकारखाना व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत शेतकरी बांधवाच्या खात्यावर बिले जमा न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87-2/", "date_download": "2019-01-19T09:52:58Z", "digest": "sha1:P2AE7PKHSL7ADSVYBDIPGN6MOKBK2BDS", "length": 8327, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार\nडिंभे -आंबेगाव तालुक्‍यातील गोनवडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शिवाजी नथू मंडलिक यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या तर रोहिदास रामभाऊ गाडे यांच्या लॅब जातीचा 1 पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय 5 ते 6 गावांतील मोकाट कुत्र्यांनाही बिबट्याने आपले भक्ष्य बनवले आहे.\nरात्री 1 ते 2च्या सुमारास या बिबट्याचे हल्ले होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गोनवडी गावातील शेतकरी बांधव दहशतीखाली आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याने गावामध्ये धुमाकूळ घातला असून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वन विभागाकडे तक्रार केली असता कोणतीही मदत वन विभागाकडून होत नाही. गावकऱ्यांनी गावामध्ये वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन अधिकारी महाजन यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मिटींगमध्ये आहे, असे उत्तर मिळाले. वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे गोनवडी गावातील पाळीव प्राणी तसेच गावातील सर्व नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nसिलिंडरच्या ट्रकने घेतला टेम्पो चालकाचा बळी\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nशहरात रोजगार वाढविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sania-mirza-pyjama-party-photos-and-video-423701-2/", "date_download": "2019-01-19T10:36:05Z", "digest": "sha1:RB7IEA4R6SWU5PLKW6KAOVI66J22UWNZ", "length": 8541, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सानिया मिर्झाने केली ‘पायजामा’ पार्टी, शोएबला केलं मिस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसानिया मिर्झाने केली ‘पायजामा’ पार्टी, शोएबला केलं मिस\nनवी दिल्ली – भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. यामुळे ती खूपच आनंदात आहे. सानियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची बहिण अनम मिर्झा आणि मित्र परिवारासोबत पायजामा पार्टीची मजा घेत असल्याचे दिसत आहे. या पार्टी द��म्यान सानियाने तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मालिक याची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे.\nसानिया हिने पार्टी दरम्यान केक कापतानाचा एक व्हिडीओ शेअर करत लिहलं आहे की, ‘माझा प्रिय पती शोएब, तुला खूप मिस करत आहे, पण सर्वांत आधी तुझ काम महत्वाचं आहे ‘.\nहे फोटो पाहून सानियाची ही ‘बेबी शावर’ पार्टी असल्याचे दिसते. पण सानियाने पोस्ट शेअर करत लिहलं आहे की, ही ‘बेबी शावर’ नाही तर ‘पायजामा’ पार्टी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.indiareporting.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-19T11:26:30Z", "digest": "sha1:U3KFS4GCOU4E54XAPSM3XMDLMVOFOGHZ", "length": 6891, "nlines": 134, "source_domain": "www.indiareporting.in", "title": "खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही | India Reporting", "raw_content": "\nHome Nation खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nखराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nपुणे, दि. 14 : खराडी येथील झेन्सॉर आयटी पार्कजवळ सॅण्डविच स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा विद्युत कारणांमुळे आग लागली नाही. तसेच रोहित्राचा स्फोट झालेला नाही किंवा त्यातून ऑईलसुद्धा बाहेर फेकल्या गेले नाही असे विद्युत निरीक्षक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधीत सॅण्डविच स्टॉल चालकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, की खराडी येथे झेन्सॉर आयटी पार्कजवळ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी रोहित्राजवळील स्टॉलला आग लागली होती. परंतु महावितरणचे 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र सिमेंटच्या चौथर्‍यावर सुस्थितीत होते व त्यातून एकूण क्षमतेच्या 37 टक्के जोडभार देण्यात आले होते. तसेच या रोहित्राभोवती लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या रोहित्राच्या लगतच एक फूट अंतरावर असलेल्या ए-वन सॅण्डविच स्टॉलमध्ये आग लागली. स्टॉलमागील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी पेट घेतला व या पेटलेल्या फांद्या तुटून रोहित्र व वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे रोहित्र व वीजवाहिन्या जळाल्या. परंतु या वीजयंत्रणेने पेट घेण्यापूर्वीच महावितरणकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा अन्य विद्युत कारणांमुळे आग लागलेली नाही हे विद्युत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेले आहे.\nपुणे पुलिस के सिंघम हैं शैलेश जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/tech/valentines-week-offer-amazon-offers-huge-discount-offers-smartphones/", "date_download": "2019-01-19T11:30:02Z", "digest": "sha1:H27TDJCPTFKQS5LJPA5EZOC3NM5LQ556", "length": 23109, "nlines": 331, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १९ जानेवारी २०१९", "raw_content": "\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और व��'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय रा���ीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nValentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स\nValentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स\nअॅमेझॉनवर OnePlus 5T या मोबाइलवर 1500 रुपयांची सवजत मिळणार आहे. याशिवाय या फोनवर युजरला नो कॉस्ट इएमआयवर विकत घेता येणार आहे. तसंच फोनबरोबर 1008 जीबी डेटा ऑफरही मिळते आहे.\nLG Q6 या मोबाइलवर 4 हजार रुपये सवलत दिली जातीये. सवलतीनंतर हा मोबाइल 12,999 ला मिळणार आहे.\nLGच्या K7i या फोनवर तीन हजार रूपये डिस्काऊंट दिली जाणारे. सवलतीनंतर हा फोन 6990 रूपयांना मिळेल.\nOppo F5 या मोबाइलवरही सेल आहे. या मोबाइलवर 1 हजार रूपये सवलत दिली जाईल. सवलतीनंतर हा फोन 19,990 रूपयांना मिळेल. या फोनला 950 रूपयांच्या ईएमआयवरही विकत घेता येइल.\nतंत्रज्ञान मोबाइल ओप्पो एलजी अॅमेझॉन\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nSEE PICS : शमा सिकंदरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ\n'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग\nअरबाजच्या कथित गर्लफ्रेन्डने लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून चाहते घायाळ\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nरिषभ पंतच्या आयुष्यात 'लेडी लक'ची इंट्री...\nजहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका\nहे पाच खेळाडू भारताच्या विश्वचषकात संघात नसतील\nचेन्नई सुपर किंग्जचे 'व्हिसल पोडू' खेळाडू\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाथटबमधल्या फोटोनंतर करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक\n;7 पदार्थ आहारातून करा कमी\nशरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलि��ग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pakistan-violates-ceasefire-third-consecutive-day-nowshera-44880", "date_download": "2019-01-19T11:00:48Z", "digest": "sha1:CGEJIGHHFTIVTJKNB5KE2TVCEPFBNWZR", "length": 11674, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan violates ceasefire for third consecutive day in Nowshera पाकच्या गोळीबारात दोन नागरिक ठार; तीन जखमी | eSakal", "raw_content": "\nपाकच्या गोळीबारात दोन नागरिक ठार; तीन जखमी\nशनिवार, 13 मे 2017\nजम्मू-काश्‍मिरमधील राजौरी येथील नौशेरा येथे पाकने आज (शनिवार) केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.\nजम्मू - जम्मू-काश्‍मिरमधील राजौरी येथील नौशेरा येथे पाकने आज (शनिवार) केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच असून आज (शनिवार) सलग तिसऱ्या दिवशीही हा प्रकार सुरूच राहिला आहे. याबाबत एका लष्करी अधिकाऱ्याने माहिती दिली. राजौरीतील नौशाला सेक्‍टरमध्ये आज सकाळी सव्वा सात वाजल्यापासून पाककडून गोळीबार करण्यात येत आहे. \"पाकिस्तानच्या लष्कराने आज सकाळपासून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. त्यासाठी लहान आणि स्वयंचलित शस्त्रे, 82 मिमी आणि 120 मिमीच्या तोफांचा वापर करण्यात येत आहे', अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. दरम्यान भारतानेही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. सध्या दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच आहे. पाकने केलेल्या गोळीबारात आज दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.\nनौशाला सेक्‍टरमध्येच गुरुवारी झालेल्या गोळीबारामुळे पाकिस्तानच्या लष्करातील दोन जण जखमी झाले होते. तर पाककडून झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा पती जखमी झाला आहे.\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पे��्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n#Vasantotsav मराठी गीत परंपरेचा सांगीतिक पट\nनामवंत संगीत संयोजक व की बोर्डवादक कमलेश भडकमकर ‘वसंतोत्सवा’त शनिवारी (ता. १९) ‘सप्तशतक’ हा कार्यक्रम घेऊन येत आहेत. याबाबत त्यांच्याशी नीला शर्मा...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4759304495368634704&title=Sign%20project%20from%20vanchit%20vikas%20sanstha&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-19T10:25:50Z", "digest": "sha1:HDTMRRHAMX5EEF4NOD65E432YUV3JV6O", "length": 7565, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "कुलभूषण जाधव यांच्यासाठी सह्यांची मोहीम", "raw_content": "\nकुलभूषण जाधव यांच्यासाठी सह्यांची मोहीम\nपुणे : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी वंचित विकास संस्थेने महाराष्ट्रभर सही मोहीम राबवल��� होती. राज्यभरातील हजारो नागरिकांनी दिलेल्या सह्या आणि प्रतिक्रियांचे निवेदन संस्थेतर्फे मंगळवारी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. येत्या दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कुटुंबीयांकडे हे निवेदन सोपवले जाईल, असे आश्वासन या वेळी राजेंद्र मुठे यांनी दिले.\nया वेळी वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले व उद्धव भडसाळकर उपस्थित होते. या सही मोहिमेत स्वरूप वर्धिनीचे शिरीष देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.\n‘या मोहिमेअंतर्गत राज्याच्या विविध भागात जाऊन संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांकडून सह्या संकलित केल्या. अनेक नागरिकांनी आम्ही आपल्यासोबत आहोत. कुलभूषण जाधव सुखरूप परत येतील, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत कुटुंबियांना आधार दिला आहे, असे मीनाताई कुर्लेकर यांनी सांगितले.\nTags: पुणेवंचित विकासमीनाताई कुर्लेकरसही मोहीमकुलभूषण जाधवराजेंद्र मुठेPuneVanchit VikasKulbhushan JadhavMeenatai Kurlekarप्रेस रिलीज\nगणेशोत्सव देखावा स्पर्धा ‘समाजाच्या प्रगतीत वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा’ ‘जाणीव’, ‘वंचित विकास’तर्फे गणेशोत्सव देखावे स्पर्धा ‘वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक’ विष्णू लाम्बा, श्रीनिवास सुंचूवार यांना सुकृत पुरस्कार\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/-/amp_articleshow/26708671.cms", "date_download": "2019-01-19T10:15:28Z", "digest": "sha1:SKD2GGUPFTGH7GGIGHRRNOAGTVWJABHR", "length": 10986, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "News: - शिकागोत उलगडला रुपेरीपट | Maharashtra Times", "raw_content": "\nकधी ते कविता लिहितात, कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वतःच चित्रपटा��े दिग्दर्शन... हे सगळे त्यांचे छंद असले, तरी या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडित नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे.\nकधी ते कविता लिहितात, कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शन... हे सगळे त्यांचे छंद असले, तरी या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडित नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे. इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरीसाठी स्थिरावल्यानंतरही औरंगाबादच्या सत्यजित खारकर यांनी नाटक, सिनेमा, लघुपट, शॉर्टफिल्म यांच्याशी आपले घट्ट नाते ठेवले आहे.\nशालेय जीवनापासूनच अतिशय मुडी, खोडकर आणि नेहमीच वेगळा विचार करणारे, अशी त्यांची ओळख. आई डॉ. अरुणा खारकर आणि वडील डॉ. रघुत्तम खारकर वैद्यकीय क्षेत्रात. त्यांनी सत्यजितच्या पुस्तक वाचन, नाट्यलेखन, गीतलेखन या छंदांना नेहमी पाठबळ दिले. औरंगाबादेतील सरस्वती भुवन शाळेत सत्यजित यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी अभ्यासातील अव्वल स्थान कधी सोडले नाही. पुढे जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये (जेएनईसीत) ते दाखल झाले. केमिकल इंजिनीअरिंग करताना त्यांनी सिनेमा, नाटक, एकांकिका, शॉर्टफिल्म निर्मिती तसेच लेखन यातील इंजिनीअरिंगही सुरूच ठेवले. अजित दळवी, प्रशांत दळवी, दासू वैद्य यांच्या समूहात त्यांचा प्रवेश झाला. अभिनेता समीर पाटील, औरंगाबादचे रंगकर्मी आशुतोष भालेराव, मकरंद अनासपुरे, दासू वैद्य हे त्यांचे समकालीन.\nअहमदाबादमध्ये त्यांनी सीपेट इन्स्टिट्यूटमधून प्लास्टिक या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. इंजिनीअरिंग आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करताना त्यांना प्राचार्य प्रताप बोराडे यांच्याकडून विशेष प्रोत्साहन मिळाले. शॉर्टफिल्म निर्मितीची आवड त्यांच्यात रुजली. पुढे लेखन, दिग्दर्शन, मांडणी, संकलन या सगळ्यातच त्यांची रुची वाढत गेली.\nसन २००० नंतर सत्यजीत शिकागोत गेले व त्यांनी आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट क्षेत्रात काम सुरू केले; तरी नाटक-सिनेमा सुटले नाही. भाऊ राहुल खारकर यांच्या सहकार्याने त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला ‘कॉइन टॉस’ हा इंग्रजी सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजला. अमेरिकेतील स्प्रिंगफिल्ड शहरात गेल्यावर्षी ११वा ‘रूट ६६ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ झाला. शिकागोस्थित सत्यजित यांचा पहिला इंग्रजी सिनेमा त्यात ‘ऑडिअन्स फेव्हरिट डेब्यु फिल्म’ हा पुरस्कार मिळवून प्रेक्षकांच्या पसंतीत सर्वोत्तम ठरला. एका आजारी आईने आपल्या मुलाला मृत्यूपूर्वी दिलेले एक ‘लकी नाणे’ त्याच्या आयुष्यात कशी धमाल घडवते, अशी या सिनेमाची कथा स्वतः सत्यजित व मेरी ट्रिमबल यांनी लिहिली आहे. सिनेमात डच, इटालियन, जर्मन, आफ्रिकन, भारतीय आणि अमेरिकी कलाकार आहेत.\nसत्यजित यांनी २०११मध्ये ‘बीएमए’च्या अधिवेशनासाठी तयार केलेला ‘वेलकम टू शिकागो’ हा लघुपटही परदेशातील मराठी रसिकांच्या स्मरणात राहिला. आजपर्यंत त्यांनी कॉलेज जीवनातील ३-४ डॉक्युमेंटरींच्या व्यतिरिक्त ‘डीडब्ल्यूटी, ‘फिचर फिल्म’, ‘माय डॅडी माय लव्ह’ ‘असाच एक उनाड दिवस’ या शॉर्टफिल्म्सही केल्या आहेत. सत्यजित यांचा ‘बोबो नावाचा रोबो आणि इतर मजेदार कविता’ हा कवितासंग्रहही नुकताच प्रकाशित झाला. ‘बोबो द रोबो’ नावाचे त्यांचे लहान मुलांसाठीचे इंग्रजी पुस्तकही आता लवकरच येत आहे. आता लवकरच श्रेयस तळपदेनिर्मित त्यांचा एक चित्रपटही येत आहे व एक ऑनलाइन पुस्तकही येणार आहे.\nऑल स्टेट या त्याच्या मुख्य अर्थार्जनाच्या कंपनीत त्यांना उत्कृष्ट निसर्ग छायाचित्रकाराचा पुरस्कार मिळाला. पाच दिवस आठवडा आणि वीकेन्डला मज्जा करा, या कंपनीच्या धोरणामुळेच आपल्याला छंद जोपासणे शक्य होते, असे सत्यजित सांगतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/307-2/", "date_download": "2019-01-19T10:11:36Z", "digest": "sha1:5Q56LIEZF2LCKE2VN2SHHHNZO6KOT6SE", "length": 9333, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मेक्सिकन माणूस प्रतिमा, स्टॉक फोटो", "raw_content": "मेक्सिकन माणूस प्रतिमा, स्टॉक फोटो\nसाइन-अप करा ब्राउझ प्रती दशलक्ष प्रतिमा, व्हिडिओ क्लिप, आणि संगीत ट्रॅक. प्लस, साप्ताहिक सामग्री आणि अधिक. आपण पहात आहात आमच्या नवीनतम आणि नवीन प्रतिमा आपल्या शोध. आपण स्विच करू शकता पहा परिणाम आधारित लोकप्रियता किंवा सर्वोत्तम सामना. हसत मेक्सिकन माणूस सोम्ब्रेरो आणि दर्शवित ठीक साइन इन करा, रेखाटन वेक्टर उदाहरण वेगळ्या वर पांढरा पार्श्वभूमी आहे. रंगीत रेखाचित्र मेक्सिकन माणूस पारंपारिक कपडे वेक्टर उदाहरण पश्चिम टेक्सास वाळवंट छायचित्र. वन्य पश्चिम अमेरिका देखावा सह सुर्यास्त मध्ये वाळवंट सह पर्वत आणि निवडुंग फ्लॅट कार्टून शैली. मॉस्को, रशिया — जून: सहभागी पारंपारिक कपडे दरम्यान í कारणीभूत आहेत मेक्सिकन आनंदोत्सव आहे. साखर कवटी मेकअप. दिवस मृत क्लोज अपसाठी पोर्ट्रेट, स्मार्ट वृद्ध मनुष्य मध्ये गुलाबी शर्ट, गडद चष्मा, चष्मा, खाली बसून, वेगळ्या घरामध्ये पांढरा पार्श्वभूमी क्लोज अपसाठी पोर्ट्रेट, स्मार्ट वृद्ध मनुष्य मध्ये गुलाबी शर्ट, गडद चष्मा, चष्मा, खाली बसून हसत, वेगळ्या घरामध्ये पांढरा पार्श्वभूमी इमारत मध्ये मेक्सिकन राष्ट्रीय पोशाख नृत्य, प्रार्थना, घोडदौडी घोडा, गिटार प्ले, व्हायोलिन, रणशिंग आहे. ज्या काळात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन वेक्टर रंग खोदकाम उदाहरण वेगळ्या पांढरा प्रेमळ साठी í कारणीभूत आहेत मेक्सिको वेक्टर सेट. í कारणीभूत आहेत. मृत दिवस. मेक्सिकन सुट्टी: मेक्सिकन कवट्या, अन्न, पॅन कारणीभूत आहेत, साखर कवट्या, झेंडू फुले, गिटार, निवडुंग मेक्सिको वेक्टर एकसंधी नमुना आहे. मेक्सिकन आयटम हाताने काढलेल्या डूडल मेक्सिकन माणूस, सोम्ब्रेरो, गिटार, रोडिओ, बैल, दोरखंडाने पकडणे आनंदी, हसरे भारतीय पुरुष किंवा लॅटिन अमेरिकन माणूस. व्यक्ती देखील करू शकता प्रतिनिधित्व दक्षिण आशियाई किंवा मेक्सिकन पुरुष उद्योगपती, कार्यकारी अधिकारी किंवा कर्मचारी सकारात्मक आरामशीर मूड देखणा आनंदी दाढी तरुण माणूस गालातल्या गालात हसत आणि धारण त्याच्या हनुवटी, माणूस परिधान काळजी शर्ट आणि निळ्या सुती कापड्याच्या विजारी, वेगळ्या वर पांढरा पार्श्वभूमी क्लोज अपसाठी पोर्ट्रेट, आनंदी देखणा व्यवसाय माणूस, हसत, निळा शर्ट, विश्वास आणि अनुकूल वर वेगळ्या कार्यालय आतील पार्श्वभूमी आहे. कॉर्पोरेट यश मेक्सिकन संगीतकार वेक्टर उदाहरण तीन पुरुष गिटार मध्ये मुळ कपडे आणि सोम्ब्रेरो फ्लॅट वेक्टर उदाहरण सेट मेक्सिकन लोक, पुरुष आणि महिला, पारंपारिक राष्ट्रीय पोशाख, व्यंगचित्र वेक्टर उदाहरण वेगळ्या वर पांढरा पार्श्वभूमी आहे. मेक्सिकन घेऊन एक सुंदर स्त्री आहे. उदाहरण सोपे ग्रेडीयंट. सर्व एकच थर मध्ये. दिवस मृत पारंपरिक मेक्सिकन प्रकरण í कारणीभूत आहेत सुट्टी पक्ष सजावट बॅनर आ��ंत्रण फ्लॅट वेक्टर उदाहरण मेक्सिकन माणूस आणि स्त्री पारंपारिक राष्ट्रीय कपडे उत्सव आणि, व्यंगचित्र वेक्टर उदाहरण वेगळ्या वर पांढरा पार्श्वभूमी. मेक्सिकन लोक, मनुष्य आणि स्त्री, राष्ट्रीय पोशाख मध्ये दिवस मृत पारंपरिक मेक्सिकन प्रकरण í कारणीभूत आहेत सुट्टी पक्ष सजावट बॅनर आमंत्रण फ्लॅट वेक्टर उदाहरण मेक्सिकन पक्ष आमंत्रण मेक्सिकन माणूस खेळत एक सोम्ब्रेरो. हाताने काढलेल्या वेक्टर उदाहरण पोस्टर. फ्लायर किंवा ग्रीटिंग कार्ड टेम्प्लेट क्लोज अपसाठी पोर्ट्रेट, आनंदी देखणा व्यवसाय माणूस निळा शर्ट, विश्रांती बाहेर निसर्ग देखावा दरम्यान सनी दिवस, वेगळ्या वर हिरव्या झाडं, पार्श्वभूमी दोन मेक्सिकन माणूस पारंपारिक राष्ट्रीय सोम्ब्रेरो आणि खेळत गिटार, व्यंगचित्र वेक्टर उदाहरण वेगळ्या वर पांढरा पार्श्वभूमी आहे. दोन संपूर्ण लांबी पोट्रेट मेक्सिकन माणूस राष्ट्रीय कपडे व्यंगचित्र मेक्सिकन मित्र एक लाकडी चिन्ह. उदाहरण सोपे ग्रेडीयंट. प्रत्येक एक स्वतंत्र थर\n← कसे माहित असेल तर एक मेक्सिकन माणूस मला आवडतात\nगप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ - डेटिंगचा मुली →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sonali-kulkarni-vijay-kenkare-chala-vachu-ya-esakal-news-52108", "date_download": "2019-01-19T10:37:36Z", "digest": "sha1:A465KAO55MLPJ6ZELWHU3DIFN6D7UFS7", "length": 16597, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sonali kulkarni vijay kenkare chala vachu ya esakal news सोनाली कुलकर्णी, विजय केंकरे वाचणार आपल्या आवडीचे काही! | eSakal", "raw_content": "\nसोनाली कुलकर्णी, विजय केंकरे वाचणार आपल्या आवडीचे काही\nसोमवार, 12 जून 2017\nचला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये होत असून उपक्रमाच्या या १९ व्या पुष्पामध्ये प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक-दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेते ओंकार कुलकर्णी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत.\nमुंबई : उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या ���िनी थिएटरमध्ये होत असून उपक्रमाच्या या १९ व्या पुष्पामध्ये प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक-दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेते ओंकार कुलकर्णी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.\nजून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता तांबे, वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, पत्रकार सौमित्र पोटे, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, अभिनेते चंद्रकांत मेहेंदळे, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे, लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, दीपक कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे.\nसाहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व���यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे\nनवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nवालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा\nसांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला....\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nप्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-01-19T10:29:16Z", "digest": "sha1:6ZGOEGVJY6IWZ6I2KSFXOUB3BMGYWIRD", "length": 5086, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जमैका - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► जमैकामधील क्रिकेट मैदाने‎ (२ प)\n► जमैकामधील खेळ‎ (१ प)\n► जमैकामधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n► जमैकन व्यक्ती‎ (१ क, ३ प)\n► जमैकामधील शहरे‎ (१ क, ३ प)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chief-ministers-directive-to-take-immediate-action-against-the-problems-in-tribal-areas/03172134", "date_download": "2019-01-19T10:52:15Z", "digest": "sha1:K5ADQUMS6IAFODU62DPA6JIP6RKQZQA7", "length": 13736, "nlines": 75, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आदिवासी भागातील समस्यांवरील उपाययोजनांवर कालबद्ध कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआदिवासी भागातील समस्यांवरील उपाययोजनांवर कालबद्ध कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमुंबई : पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषण, ग्राम बाल विकास केंद्रे, विविध विभागातील रिक्त पदे, सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये, धान्य पुरवठा, वन हक्क कायद्याची प्रकरणे आदींचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आदिवासी भागातील समस्या निराकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमाजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेचा तसेच ग्राम बाल विकास केंद्राच्या कामाचा येत्या १५ दिवसात आढावा घेण्यात ��ावा. तसेच या भागात धान्य पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. आरोग्य विभागाअंतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. विक्रमगड, तलासरी व डहाणू येथे येत्या तीन महिन्यात १०० वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच या भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीच्या निवासस्थांनाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. कामगारांना देण्यात येणाऱ्या किमान वेतनासंबंधी लवकरात लवकर समिती स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.\nआदिवासी भागातील समस्यांच्या उपाययोजनासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा तीन महिन्यानंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nआरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे बालक मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. गरोदर मातांना हिमोग्लोबिन वाढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात इंजेक्शनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nराज्य शासनाने आदिवासी भागातील बालकांसाठी भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, मध्यम तीव्र व तीव्र कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार प्राथमिक केंद्रे सुरू करणे, जव्हार, मोखाडा व विक्रमगड भागात १०८ क्रमांकाची अँब्युलन्स सेवा तसेच अंगणवाडी सेविका व इतर कामगारांच्या मागण्यासंदर्भात उपाययोजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरू केल्याचे नमूद करून श्री. पंडित यांनी राज्य शासनाचे व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले. तसेच उर्वरित मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली.\nयावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nबॉयफ्रेंड के साथ फिर से कसरत करती नजर आईं सुष्��िता सेन\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nविद्यार्थियों को दी गई 54,142 डिग्रियां, 532 को पीएचडी, और 1 को डी.लीट से किया गया सम्मानित\nविधायक डॉ. फुके के मार्गदर्शन में कचारगढ़ यात्रा की तैयारियों के लिए पूर्व नियोजित बैठक संपन्न\nविद्यार्थियों को दी गई 54,142 डिग्रियां, 532 को पीएचडी, और 1 को डी.लीट से किया गया सम्मानित\nविधायक डॉ. फुके के मार्गदर्शन में कचारगढ़ यात्रा की तैयारियों के लिए पूर्व नियोजित बैठक संपन्न\nसत्ताकारण, राजकारण और समाजकारण का सामायिक व्याकरण एवं सोशल मीडिया से वैयक्तिक मनोवैज्ञानिक नियोजन करवाएगा २०१९ चुनाव में राज – अजित पारसे : सोशल मीडिया विश्लेषक\nफरार सेंधमार गिरफ्तार, दो सेंधमारी को दे चुका था अंजाम\n2 विमान रद्द, कई घंटे देरी से\nकई शहरों से जुड़ा है होटल रेडिसन ब्ल्यू सेक्स रैकेट का मामला, एक और महिला गिरफ्तार\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nमहागठबंधन ढ़कोसला,किसी को पता नहीं कौन किसके साथ है – भूपेंद्र यादव\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nपुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री\nहत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या -सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे\nहुड्केश्वर परिसर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी दिले निवेदन\nमहावितरणच्या ग्राम विदुयत व्यवस्थपकांना आज ऊर्जामंत्री प्रमाणपत्र देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/hp-7500-scanjet-scanner-price-p1LeBu.html", "date_download": "2019-01-19T10:42:43Z", "digest": "sha1:PIDQS7AYSXQQ7JQU4G6I2O5KG5FKUZQH", "length": 10804, "nlines": 251, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हँ 7500 सचंजेत स्कॅनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद���धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\nवरील टेबल मध्ये हँ 7500 सचंजेत स्कॅनर किंमत ## आहे.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर दर नियमितपणे बदलते. कृपया हँ 7500 सचंजेत स्कॅनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर वैशिष्ट्य\nऑप्टिकल चारक्टर रेकग्निशन स ओकर NA\nमीडिया तुपे सुपपोर्टेड A4\nऑप्टिकल सकॅनिंग रेसोलुशन 600 dpi\nमोनो 1000 लीने स्कॅन 50 ppm\nकॉलवर 1000 लीने स्कॅन 50 ppm\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-applicant-stuck-certificate-loan-scheme-maharashtra-6778", "date_download": "2019-01-19T11:39:16Z", "digest": "sha1:3VJWD2HW3HVB7DI5J3BVZE6GBOP73TRJ", "length": 16691, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Applicant stuck in certificate for loan scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील अर्जदारांची ‘प्रमाणपत्रा’मुळे गोची\nयंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील अर्जदारांची ‘प्रमाणपत्रा’मुळे गोची\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nपरभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसाह्यासाठी आवश्यक विनाअट कर्जमंजुरीबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आज (ता. २३)पर्यंतची अंतिम मुदत आहे. परंतु हे प्रमाणपत्र देण्यास अनेक बॅंका नकार देत असल्यामुळे इच्छुक पात्र अर्जदांराची गोची झाली आहे. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पात्र अर्जदारांनी केली आहे.\nपरभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसाह्यासाठी आवश्यक विनाअट कर्जमंजुरीबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आज (ता. २३)पर्यंतची अंतिम मुदत आहे. परंतु हे प्रमाणपत्र देण्यास अनेक बॅंका नकार देत असल्यामुळे इच्छुक पात्र अर्जदांराची गोची झाली आहे. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पात्र अर्जदारांनी केली आहे.\nजल व मृद संधारणाच्या कामांना गती मिळावी, तसेच ‘स्किल इंडिया’च्या धर्तीवर ग्रामीण भागातून कुशल उद्योजक तयार करणे या दुहेरी उद्देशाने शासनाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना अर्थमूव्हर्स (पोकलेन मशिन) खरेदीसाठी वित्तीय संस्थांकडून १७ लाख ६० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातून ४० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट आहे.\nविहित मुदतीत ७०० अर्ज आले असून, छाननीनंतर ४१७ अर्ज पात्र ठरले आहे. या अर्जदारांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून योजनेअंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे शुक्रवार (२३) पर्यंत ऑनलाइन सादर करावयाचे आहे.\nजिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी घेतलेल्या बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठकीत या योजनेची माहिती त्यांना देण्यात आली. परंतु अनेक बॅंका या योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बॅंक कर्मचारी कर्जमाफी योजनेच्या कामे तसेच ‘मार्च एंडिंग’च्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी पात्र अर्जदारांची मात्र गोची झाली आहे.\nविहित मुदतीत हे प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत, तर या योजनेच्या लाभापासून वंचित रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रमाणत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्य���त यावी आणि बँकांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.\nपरभणी व्याज कर्ज बेरोजगार\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...\nदराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक : आज ना उद्या दर वाढला, की...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nतहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...\nसाखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅ��िक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nपाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...\nपणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...\n'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-19T09:56:24Z", "digest": "sha1:76XDWV35S47P3YJ5YPHL5CBUYJMAVMKQ", "length": 8563, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार डेब्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार डेब्यू\nबॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर डेब्यू करणार आहे. ती महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी आपला आवाज देणार आहे. याबाबत शिल्पा शेट्टीने सांगितले की, आमच्या बालपणी आम्हाला फक्‍त बीआर चोप्रा यांची “महाभारत’ ही मालिका पाहण्याची परवानगी होती. त्यामुळे मी कायम अध्यात्मावर विश्‍वास ठेवला आहे.\nतसेच द्रौपदी हे पात्र खूपच सुंदर आणि प्रेरणादायी असून मला आनंद आहे की मी त्याला माझा आवाज देत आहे.\nरेडिओवर एन्ट्री करण्याच्या तयारीत असलेली शिल्पा शेट्टी म्हणाली, हे काम चित्रपटापेक्षा खूपच वेगळे आहे. यात फक्‍त डबिंग असल्याने हा अनुभव माझयासाठी नवीन ठरणार आहे. यात मी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करणार आहे. आता मला वाटते की, माझया मुलांनी माझयाकडून पांडव आणि कौरवांच्या गोष्टी ऐकाव्यात.\nदरम्यान, शिल्पा शेट्टीही खूपच अध्यात्मिक असून तिने आपल्या सहा वर्षाचा मुलगा वियानला महाकाव्य आणि पौराणिक कथांची माहिती देत आहे. तसेच शिल्पा स्वतः प्रवासाप्रसंगी कायम रेडिओ ऐकत असल्याचे तिने सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\nतापसीच्या जागी अनन्या पांडेची वर्णी\nअक्षय कुमारच्या सुपरहिट गाण्यावर थिरकणार कार्तिक आर्यन\nप्रतीक बब्बरचे डिजिटल जगतात डेब्यू\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\nबिल्डर फ्लोअर का मल्टीस्टोअर अपार्टमेंट\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग कपिलवर जोक \nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-government-should-curb-inflation/", "date_download": "2019-01-19T10:17:33Z", "digest": "sha1:A3W6THAEPG3CU22HODRWALZJPFZP5XVD", "length": 5275, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारने महागाईवर अंकुश ठेवावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सरकारने महागाईवर अंकुश ठेवावा\nसरकारने महागाईवर अंकुश ठेवावा\nमहिलांच्या हातात स्मार्ट फोन असला तरी पाण्याचा हंडा दूर गेलेला नाही. शहराच्या विकास आराखड्यात स्त्रीला केंद्रभूत ठेवून विकासाची योजना केल्यास महिलांचे प्रश्‍न मार्गी लागतील. देशाच्या प्रगतीत महिला सबलीकरण महत्वाचे आहे. आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.\nगृहोपयोगी वस्तूंच्या दरात सवलत मिळावी. मुलांच्या शिक्षणाची फी कमी करावी. महिलांना सन्मान, स्वच्छता आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी झगडावे लागत आहे. आम्ही खूप काही मिळविले तरी कोसो दूर आहोत, अशी अवस्था महिलांची झाली आहे.\nग्रामीण भाग स्मार्ट झाला नाही. ग्रामीण स्त्रिया-मुलींना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन फिरावे लागते. यासाठी ग्रामीण भागात मुबलक पाण्याची सोय करावी. महिलांविषयक कायदे काटेकोर राबवावेत, मंदिर, दर्गा प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, महिलांच्या आ��ोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. ते बदलले पाहिजे. महिलांची सुरक्षा आज चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या शहरात बलात्कारासारख्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलली पाहिजे. जेणेकरून महिलांना सुरक्षीत वाटेल. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करित आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. जो नेता विकास करेल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. अनेक उमेदवार फक्त मतदानापुरता गल्ली बोळात फिरतात नंतर त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. असे होता कामा नये.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Convocation-ceremony-of-Shivaji-University-on-19/", "date_download": "2019-01-19T10:25:18Z", "digest": "sha1:C47GI2645YWYKRW7RSGKFCFILEOZATTZ", "length": 4296, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवाजी विद्यापीठाचा १९ रोजी दीक्षान्त समारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाचा १९ रोजी दीक्षान्त समारंभ\nशिवाजी विद्यापीठाचा १९ रोजी दीक्षान्त समारंभ\nशिवाजी विद्यापीठाचा 54 वा दीक्षान्त समारंभ 19 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चांद्रयान एक आणि मंगळयान या मोहिमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. सकाळी अकरा वाजता दीक्षान्त समारंभाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दीक्षान्त समारंभात यंदा 50 हजार 244 पदवी प्रदान केल्या जाणार आहेत.\nविद्यापीठ प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुण्यांबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. यापूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा आणि मूळच्या महाराष्ट्रीयन असलेल्या सुमित्रा महाजन यांनी दीक्षान्त समारंभास उपस्थित राहावे, या���ाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते; मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दीक्षान्त समारंभासाठी अध्यक्षा महाजन उपस्थित राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/devgad-oppos-to-the-green-refinery-project-Arun-Dudhwadkar/", "date_download": "2019-01-19T10:17:57Z", "digest": "sha1:G5I64E76IZRJSMI7HO7TNOLA5MI6AY7B", "length": 6652, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोधच : अरूण दुधवडकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोधच : अरूण दुधवडकर\nग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोधच : अरूण दुधवडकर\nग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील व या प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला विरोध कायम असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले.\nदेवगड शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख मिलींद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जि.प.सदस्या सौ.वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.\nग्रीन रिफायनरी प्रकल्प विषयी शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी आहे. या प्रकल्पाचा मच्छिमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा अरूण दुधवडकर यांनी केला.\nदेवगड व कणकवली तालुक्यातील ग्रा.पं.निवडणुकीचा आढावा घेतला आहे. शिवसेना सर्व ताकदीनिशी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरली असून सेनेला चांगले वातावरण आहे.एक, दोन ठिकाणी गावपॅनलबरोबर तर उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवित आहे.\nआगामी विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असून धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार असल्याच��� त्यांनी स्पष्ट केले.ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर पं.स.निहाय तालुक्यातील प्रत्येक शाखाप्रमुख व महिला शाखाप्रमुखांची बैठक घेणार असून त्यांचा समस्या जाणून घेणार व त्यानंतर संघटना बांधणीवर भर देणार आहे.\nफयान वादळाच्या निकषाप्रमाणेच ओखी वादळात नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.कोकण पदवीधर मतदारसंघामध्येही शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.\nअठरा स्वयंचलित हवामान केंद्रे \nतब्बल १० वर्षांनी ‘त्याला’ मिळाली रक्ताची नाती\nपावस तीर्थक्षेत्री भक्तीचा महापूर\nदोडामार्गात शिवसेनेचा भाजपला धक्का\n‘त्या’ कंपनीवर कारवाई करा\nहुमरमळा येथे अपघात; पादचार्‍याचा मृत्यू\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/barshi-apmc-election-two-trader-seat-will-be-play-key-roll/", "date_download": "2019-01-19T11:23:41Z", "digest": "sha1:MMFT7SDEHTIDPMH7IDX45CNQLBORWOTP", "length": 11068, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्यापारी गणातील दोन जागा ठरणार निर्णायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › व्यापारी गणातील दोन जागा ठरणार निर्णायक\nव्यापारी गणातील दोन जागा ठरणार निर्णायक\nबार्शी : गणेश गोडसे\nबार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून विजेत्या राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील आपापल्या गावात, गल्लीत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. माजी आ. राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीच्या उमेदवारांनी ग्रामीण भागातील शेतकरी मतदारसंघात 15 पैकी 9 जागा जिंकून यश मिळवले असून ते बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेपर्यंत जाऊन पोचले आहेत. सहकारी पक्षाच्या मदतीने राऊत गटाची सत्ता बार्शी बाजार समितीवर येण्याची चि���्हे आहेत.\nग्रामीण भागातील शेतकरी गटातील निकाल खूपच धक्कादायक लागला असून सत्ताधारी आ. दिलीप सोपल यांच्या गटास सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधकांना यश आले आहे. आ. सोपल यांच्या गटाने सात जागांवर यश मिळवले आहे. मिरगणे गटाच्या व्यापारी गणातील विजयी दोन जागा निर्णायक ठरणार असून त्या दोन जागांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आजी-माजी आमदारांनी यश गृहित धरलेल्या जागांवर अनपेक्षित धक्के बसल्याचे जाहीर निकालावरून दिसून येत आहे. निकालानंतर सर्वच गटाकडून यश, अपयशाची कारणे शोधली जात आहेत. अपयशाचे खापर कोणावरतरी फोडले जाईल. मात्र हा निकाल सर्वांनाच आत्मपरीक्षण करावयास लावणारा आहे. 18 गणात पार पडलेल्या निवडणुकीत 61555 मतांपैकी 1125 मते अवैध ठरली आहेत. अवैध मतांचा फटका नेमका कोणाला बसला हे महत्त्वाचे ठरणार आहे.\nआगळगाव गणात भावकीतच झालेल्या रंगतदार लढतीत सोपल गटाच्या अभिमन्यू डमरे यांनी राऊत गटाचे गणेश डमरे यांचा जेमतेम 14 मतांनी पराभव केला. या गणात 47 मते अवैध ठरली. पांगरी गणात एकाच गल्लीतील दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत राऊत गटाच्या शालन गोडसे यांनी सोपल गटाच्या मंदाताई काळे यांचा 133 मतांनी पराभव केला. येथे 93 मते अवैध ठरली. लक्षवेधी ठरलेल्या उक्कडगाव गणात राऊत गटाच्या रावसाहेब मणगिरे यांनी सोपल गटाचे योगेश सोपल यांचा 403 मतांनी पराभव केला, तर 87 मते अवैध झाली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या जामगाव (आ) गणात राऊत गटाचे रणवीर राऊत यांनी सोपल गटाच्या गणेश जाधव यांचा तब्बल 1215 मतांनी पराभव केला. तर 100 मते अवैध ठरली. उपळाई (ठोंगे) गणात सोपल गटाच्या अरूण येळे यांनी राऊत गटाचे शिवाजी हाके यांचा 157 मतांनी पराभव केला, तर येथे 62 मते अवैध ठरली. मळेगाव गणात सोपल गटाच्या आण्णासाहेब कोंढारे यांनी राऊत गटाचे भगवंत पाटील यांचा 176 मतांनी पराभव केला. येथे 91 मते अवैध ठरवण्यात आली.कारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी राऊत गटाचे दयानंद डोके यांचा 155 मतांनी पराभव केला. येथे 86 मते अवैध ठरवण्यात आली. उपळे दुमाला गणात सोपल गटाच्या अनिल जाधव यांनी राऊत गटाचे सचिन बुरगुटे यांचा अल्पशा 12 मतांनी पराभव केला. येथे 64 मते अवैध ठरवण्यात आली. घाणेगाव गणात राऊत गटाचे झुंबर जाधव यांनी सोपल गटाचे नितीन मोरे यांचा 112 मतांनी पराभव केला. 66 मते अवैध झाली. पानगाव गणात सोपल गटाच्या प्रभावती काळे यांनी राऊत गटाच्या कुसूम काळे यांचा 360 मतांनी पराभव केला, तर 80 मते अवैध झाली. श्रीपतपिंपरी गणात राऊत गटाचे महादेव चोरघडे यांनी सोपल गटाचे गोवर्धन घाडगे यांचा 309 मतांनी पराभव केला, तर 82 मते अवैध ठरली. सुर्डी गणात राऊत गटाचे काशिनाथ शेळके यांनी सोपल गटाचे श्रीकांत मचाले यांचा 29 मतांनी पराभव केला. येथे 82 मते अवैध ठरवण्यात आली.\nसासुरे गणात राऊत गटाचे सचिन जगझाप यांनी सोपल गटाचे भागवत भोसले यांचा 206 मतांनी पराभव केला, तर 56 मते अवैध झाली. शेळगाव गणात राऊत गटाच्या वासुदेव गायकवाड यांनी सोपल गटाचे कपिल कोरके यांचा 69 मतांनी पराभव केला. राजेंद्र मिरगणे तिसर्‍या क्रमांकावर गेले. येथे 58 मते अवैध ठरवण्यात आली. भालगाव गणात राऊत गटाचे बुवासाहेब घोडके यांनी सोपल गटाचे सूरज काकडे यांचा 214 मतांनी पराभव केला. 58 मते अवैध ठरली. हमाल तोलार गटात सोपल गटाच्या चंद्रकांत मांजरे यांनी मिरगणे गटाचे शाम शिंदे यांचा 81 मतांनी पराभव केला. व्यापारी-आडत्या मतदारसंघात मिरगणे गटाच्या कुणाल घोलप व साहेबराव देशमुख यांनी रविकिरण कानगुडे व शिरीष गावसाने यांचा पराभव केला.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5605582697728843040&title=Ayurved%20In%20Breakfast%20Lunch%20and%20Dinner&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-01-19T09:55:09Z", "digest": "sha1:O5CGC6DZ4IT2T4HO473AZOW3XLMYPVW6", "length": 7509, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आयुर्वेद इन ब्रेकफास्ट लंच अँड डिनर", "raw_content": "\nआयुर्वेद इन ब्रेकफास्ट लंच अँड डिनर\nआजारी पडले की मग औषधोपचार करायचा, अशीच प्रत्येकाची मानसिकता असते. अशावेळी औषधांची सांगड आहारात केली तर हा विचार करून डॉ. वैद्य शिल्पा कुलकर्णी (केसकर) यांनी ‘आयुर्वेद इन ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर’ पुस्तकातून आयुर्वेदिक औषधींचे न्याहारी, जेवण यांच्यातील प्रयोग व प्रत्यक्षीकरण केले आहे.\nवेगवेगळी द्रव्ये घालून केलेली सरबते अर्थात औषधी द्रव्ये पानीय कल्पनेत सांगितली आहेत. उदा. खजुरादि मन्थ, रास्नदाढिका, तंदूलोदक, षडंगपानीय, कोकम सरबत, साळीच्या लाह्यांचे पाणी आदी २९ पेयांची कृती व उपयोग दिले आहेत. दूध, दही, ताक यांच्यापासून तयार होणारी औषधी पेय, आयुर्वेदिक मसाले, आयुर्वेदिक शीतपेयांची माहिती यातून मिळते.\nऔषधी गुणांच्या मूत्र कल्पनेत गोमूत्राचे महत्त्व, अपायकारक विरुद्धान्न, साखर, गुळ, मीठ व क्षाराचे फायदे-तोटे, चूर्ण-चाटण-वटी, सूप, सॅलड, कोशिंबिरी, फळे लाडू-चिक्की, आयुर्वेदिक न्याहारीतील पदार्थ, भाज्या, सार-आमटी-कट, पोळी-रोटी-भाकरी, भात, औषधी तूप यांचा समावेश आहे. इतकेच नाही, तर आयुर्वेदिक लोणची व आइस्क्रीममधील घटकांची माहितीही आहे.\nप्रकाशन : शिल्पा कुलकर्णी\nमूल्य : १५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: आयुर्वेद इन ब्रेकफास्ट लंच अँड डिनरडॉ. शिल्पा कुलकर्णीआरोग्यविषयकशिल्पा कुलकर्णीAyurved In Breakfast Lunch and DinnerDr. Shilpa KulkarniShilpa KulkarniBOI\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते गर्भ संस्कार ते नवजात बालकाची निगा, बाळाचा आहार मधुमेह विरुद्ध आपण आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान स्त्रियांसाठी योगा + दातांची सुरक्षा\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/incisional-hernia/amp_articleshow/65689346.cms", "date_download": "2019-01-19T11:29:58Z", "digest": "sha1:ACLYWNWBMWGEUYIVRJFWOWMGDL2YHWEQ", "length": 8724, "nlines": 68, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "health news News: incisional hernia - इनसिजनल हर्निया | Maharashtra Times", "raw_content": "\nशोभाताईंचे काही वर्षांपूर्वी सिझेरियन सेक्शनचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. पण गे��े काही महिने त्यांना ऑपरेशनच्या जागी काहीतरी गडबड आहे हे जाणवायला लागले होते\nडॅा. सचिन जम्मा, लॅप्रस्कोपीक सर्जन\nशोभाताईंचे काही वर्षांपूर्वी सिझेरियन सेक्शनचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. पण गेले काही महिने त्यांना ऑपरेशनच्या जागी काहीतरी गडबड आहे हे जाणवायला लागले होते. त्यांचे वजनही वाढले होते. काही दिवसापूर्वी त्यांना लक्षात आले की त्या व्रणाच्या जागी लिंबाएवढी गाठ आहे. हीच तक्रार घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. मी तपासून त्यांना सांगितले की हा इनसिजनल हर्निया म्हणजेच ऑपरेशनच्या जागी उद्भवलेला हर्निया आहे. त्यासाठी पुन्हा ऑपरेशन लागणार म्हटल्यावर मात्र त्यांचे धाबे दणाणले. पण दुसरा काही पर्यायही नव्हता. पूर्ण माहिती दिल्यावर त्या ऑपरेशनला तयार झाल्या.\nइनसिजनल हर्निया होतो कसा\nऑपरेशननंतर त्वचेवरील टाके काढले तरी साधारणपणे पोटाची जखम भरण्याची प्रक्रिया पुढील एक वर्ष चालू असते. ऑपरेशननंतर पोट फुगणे, बरेच दिवस खोकला, लघवी साफ न होणे, शौचास साफ न होणे, व सर्वांत महत्वाचे म्हणजे वजन वाढणे या कारणांमुळे या जखमेवर ताण येतो. टाके तुटतात वा निसटतात आणि मग पोटातली आतडी वा फॅट त्वचेखाली डोकावायला लागतात हर्नियाच्या स्वरूपात. हळुहळू ही गाठ मोठी होते.\nही गाठ दुखत नाही, तिचा काही त्रासही नाही. मग ऑपरेशन कशासाठी\nगाठ दुखत नाही, हीच मोठी अडचण आहे. त्यामुळे ती बरेच दिवस रुग्णाच्या लक्षातही येत नाही. मात्र वाढत राह‍ते. झोपल्यानंतर पोटात जाणारी, दिसेनाशी होणारी ही गाठ तशीच त्या जागेवर रहायला लागते. मग त्यातली आतडी कधीतरी अचानक अडकते, पोट फुगते, उलट्या व्हायला लागतात आणि मग तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते. कधी कधी दुर्लक्ष केल्याने ही आतडी गॅग्रिन होऊन काळी पडते. तीही काढावी लागते. जिवावरही बेतू शकते. इतके सगळे होण्याआधीच ऑपरेशन करणे योग्य.\nऑपरेशन म्हणजे नक्की काय करणार\nभुलेखाली पोटावर जो व्रण दिसतोय तो काढून टाकणार. त्याखाली जी गाठ आहे त्यातली आतडी पुन्हा पोटात ढकलणार. दूर गेलेल्या स्नायूंना जवळ आणून फार न ताण देणारे टाके घालणार आणि वर जाळी बसवून पोटाच्या स्नायूंना मजबुती देणार. जमा होणारे रक्त किंवा पाणी सहज बाहेर पडावे म्हणून एक छोटीशी नळी ठेवणार आणि टाके घालणार. नळी साधारणप���े तीन ते चार दिवसाने काढली की मग हॅास्पिटलमधुन सुट्टी.\nशॅार्टकट नाही, पण ओपन शस्त्रक्रियेला लॅप्रोस्कोपीचा पर्याय उपलब्ध आहे. ५ ते १० मिमीच्या काही छिद्रातून या शस्त्रक्रिया पार पाडली जाते. अगदी आतून मोठी जाळी लावून. पोटावरचे छेदही छोटे, रिकव्हरीही झटपट आणि पुन्ह‍ा पोटावर मोठा व्रणही नाही. पोटावर नवा छेद घेतल्याने होऊ शकणारी गुंतागुंत - जखम भरायला वेळ लागणे,जखमेत पू होणे वगैरे - या पद्धतीच्या ऑपरेशनने नक्कीच टाळता येऊ शकते.\nलहान मुलांना चष्मा का\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmers-several-demands-nagar-maharashtra-8874", "date_download": "2019-01-19T11:40:59Z", "digest": "sha1:LBHIRHOOFSZEAD26ZA5P6NY54VXRR6PM", "length": 17610, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmers for several demands, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात तीन ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन\nनगर जिल्ह्यात तीन ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन\nशनिवार, 2 जून 2018\nनगर : सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप करीत शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकड जनावरे आणून आंदोलन केले. सरकारने दुधाला २७ रुपये दर द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. गतवर्षी शेतकरी संपाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणतांबे (ता. राहाता) येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सरकारचे वर्षश्राद्ध घातले व उपस्थितांना गाजरे वाटली. अकोल्यात किसान सभेतर्फे मोर्चा काढण्यात आला.\nनगर : सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप करीत शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकड जनावरे आणून आंदोलन केले. सरकारने दुधाला २७ रुपये दर द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. गतवर्षी शेतकरी संपाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणतांबे (ता. राहाता) येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सरकारचे वर्षश्राद्ध घातले व उपस्थितांना गाजरे वाटली. अकोल्यात किसान सभेतर्फे मोर्चा काढण्यात आला.\nशेतीमाल, दुधाला दर मिळण्यासह अन्य मागण्यासाठी शुक्रवार पासून (ता. १) राज्यात शेतकरी संपाला सुरवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी संपाचे मुख्य केंद्र पुणतांबा (ता. राहाता) हे होते. शुक्रवारी संपाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र तरीही सरकारने शेतक-यांचे प्रश्न सोडवले नाहीत. याचा निषेध म्हणून शुक्रवारी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन सरकारचे वर्षश्राद्ध घातले. त्या ठिकाणी काळ्या गुढ्या उभारल्या.\nगेल्या वर्षी राज्यभरातील शेतकरी संपात सहभागी झाले, मात्र सरकारने खोटी अश्वासने देऊन संप मोडीत काढल्याने सरकारच्या भूमिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. पाण्याला जास्ती आणि दुधाला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी, दूध उत्पादक हतबल झाले आहेत. तरीही या सरकार दुर्लक्ष करत असल्याने गतवर्षीच्या संपाचे स्मरण म्हणून सरकारचे वर्षश्राद्ध घालत असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी स्पष्ट केले.\nदुधाला आणि शेतीमालाला दर मिळत नसल्याने शुक्रवारी भूमिपुत्र शेतकरी संघटना, पीपल्स हेल्पलाईन व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाकड जनावरे आणून दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला व सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर याप्रश्‍नी काहीच करत नसल्याने त्यांची गोटा, भेसळयुक्त दुधाने तुला केली. ॲड. कारभारी गवळी, अनिल देठे, संतोष वाडेकर, संतोष कोरडे, मोहन आंधळे, प्रवीण भोर, गणेश सुपेकर, नीलेश औटी, सुनील खोडदे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nनगर जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन शेतकरी संप दूध\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...\nसूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित...\n‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...\nआंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...\nलोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nपहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...\nपाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...\n`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...\nशासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...\nकृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...\nनागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...\nमराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...\nनत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...\nकृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...\nजाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...\nपशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या का���ी वर्षांत पशुधन...\nज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-01-19T11:14:44Z", "digest": "sha1:2IG4XLJX67BTTRWGWU36JKV72ZCQUKZQ", "length": 16005, "nlines": 109, "source_domain": "www.theonespy.com", "title": "Google App Navigator च्या TOS ची छान वैशिष्ट्ये", "raw_content": "\nघर ब्लॉग्ज Google App Navigator च्या TOS ची छान वैशिष्ट्ये\nGoogle App Navigator च्या TOS ची छान वैशिष्ट्ये\nजानेवारी 17, 2015 कॅरेन जोसेफब्लॉग्ज, TheOneSpy महत्त्व\nTheOneSpy द्वारे प्रकाशीत नवीनतम Android सेल फोन ट्रॅकर नेव्हिगेशन अनुप्रयोग एक आहे TOS Android अॅप नेव्हिगेटर. TheOneSpy एक आहे पालक नियंत्रण अनुप्रयोग पालकांचा त्यांच्या मुलांचा मागोवा ठेवण्यासाठी आणि त्यांच्या उपक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. हे पालकांना त्यांच्या मुलांनी व त्यांच्याकडून मिळालेल्या कॉलद्वारेच केवळ कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी देते; ते त्यांना आपल्या मुलाशी संपर्क साधू नये असे वाटत असलेल्या कोणत्याही संख्येस अवरोधित करण्याचा पर्याय देखील देते. शिवाय, मुलांसाठी अँड्रॉइड गुप्तचर सॉफ्टवेअर पालकांना सॉफ्टवेअरद्वारे फोनद्वारे प्राप्त किंवा पाठविलेल्या मजकूर संदेश रेकॉर्ड करण्याची क्षमता देखील वापरते. कसे काय TOS Android नेव्हिगेटर अॅप मदत करते की TheOneSpy कोणत्याही नोंदणीकृत वापरकर्ता करू शकता ऍमेझॉन ऍपस्टोर मधून हा विनामूल्य अॅप डाउनलोड करा Android साठी आणि विनामूल्य TOS आयफोन गुप्तचर अनुप्रयोग नेव्हिगेटर आयफोनसाठी जे सर्व डॅशबोर्ड आहे TOS द्वारे ऑफर केलेले देखरेख वैशिष्ट्ये. सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना या वैशिष्ट्यांमधून नेव्हिगेट करण्याची परवानगी दिली जाईल आणि त्याशिवाय रेकॉर्ड केलेल्या सर्व गोष्टींमध्ये प्रवेश असेल परोपकारावर लॉग इन करा वेबसाइट.\nमुलांमध्ये इंटरनेट क्रियाकलाप वाढत आहे, खासकरून स्मार्टफोनवर, हे देखील TOS सॉफ्टवेअर मॉनिटर्सवर ���ाहीतरी आहे. पालकांनी त्यांच्या मुलांद्वारे भेट दिलेल्या कोणत्याही वेबसाइटवर प्रवेश करू शकता आणि त्यांनी या सॉफ्टवेअरचा वापर करेपर्यंत जोपर्यंत त्यांना पाहणे आवश्यक नाही तो अवरोधित करणे देखील शक्य आहे.\nया वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, हे मोफत अँड्रॉइड मुलाला देखरेख सॉफ्टवेअर पालकांना फोनवर संग्रहित होणाऱ्या मल्टीमीडिया फायलींवर चेक ठेवण्यास देखील अनुमती देते. फोनवरून घेतलेले फोटो आणि व्हिडिओ, इंटरनेटवरून डाउनलोड केले गेले, इंटरनेटवर अपलोड केले गेले किंवा तृतीय पक्षाद्वारे प्राप्त झाले तरीही सर्व या सॉफ्टवेअरचा वापर करून पाहिले जाऊ शकतात, यामुळे पालकांना त्यांच्या मुलांनी कोणत्या प्रकारची फाइल्स पहावी याबद्दल चांगली कल्पना दिली आहे. .\nTOS अँड्रॉइड नेव्हीगेशन सॉफ्टवेअर वापरुन पालकांनी कॉल लॉग आणि रेकॉर्डिंगमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. यासह, ते आपल्या मुलाच्या ठिकठिकाणी ट्रॅक ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात. फोनवर नेहमीच नजर ठेवून ते देखील येऊ शकतात त्यांच्या मुलाचे स्थान जाणून घ्या जीपीएस मार्गे ज्यामुळे मुलांसाठी मुलांसाठी सर्वोत्कृष्ट Android spy सॉफ्टवेअरचा विचार केला जातो. त्याच्या नवीनतम सह Google App Navigator आणि ऍपल ऍपस्टोर नेव्हिगेटर, TOS कडे आणखी एक धार आहे कारण ते कोणत्याही नोंदणीकृत वापरकर्त्यास त्यांच्या स्वत: च्या गॅझेटमधून प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करण्याची परवानगी देतात आणि त्यांच्या लॅपटॉप चालू केल्याशिवाय सर्वकाही प्रवेश करू शकतात.\nGoogle App Navigator च्या TOS ची छान वैशिष्ट्ये\nTheOneSpy TOS Android अॅप आणि आयफोन अॅप नेव्हिगेटर दूरस्थपणे मुलांचा फोन नियंत्रित करण्यासाठी आणि कर्मचार्यांच्या क्रियाकलापांवर देखरेख ठेवण्यासाठी पालकांची देखरेख अॅप डॅशबोर्ड आहे.\nटॅग्ज: Android पाहणे, अनुप्रयोग, फुकट, गुगल, देखरेख, सॉफ्टवेअर\nकरन जोसेफ मागील 4 वर्षांपासून TheOneSpy ब्लॉगवर तांत्रिक सामग्री लेखक आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल पालकत्वाच्या सर्व पैलूंमध्ये ते गैर-तंत्रज्ञान जाणणारे पालक आणि व्यावसायिक मालकांना मदत करण्यास ती उत्सुक आहे. TOS ब्लॉगसाठी लिहिण्याव्यतिरिक्त, करेन देखील TheOneSpy ब्रँडसाठी तांत्रिक एसइओ आणि कॉपीराइटिंग प्रदान करते.\nमागील पोस्ट किशोरवयीन मुलांमध्ये sexting वाढवा पुढील पोस्ट TheOneSpy हा Android फोन ट्रॅकर काय आहे\nAndroid वर TheOneSpy सह फोन ��ॉल टॅप कसे\nएप्रिल 21, 2016 कॅरेन जोसेफ\nराक्षसी रन्सोमवेअर सायबर-अटॅक: जागतिक सुरक्षा कमी झाली आहे\n16 शकते, 2017 कॅरेन जोसेफ\n5 ऑनलाइन धोका आणि आपल्या किशोरांना संरक्षित करण्याचे मार्ग - डिजिटल मॉनिटरिंग सुनिश्चित करा\nऑक्टोबर 21, 2017 कॅरेन जोसेफ\nकमी हानीकारक म्हणजे ई-सिगारेटचा अर्थ \"ठीक आहे\" किशोरांसाठी: TheOneSpy\nकामाची जागा देखरेख डिजिटल डर्टी वर्क आहे का\nSamsung दीर्घिका S10 निरीक्षण करण्यासाठी TheOneSpy Spy सॉफ्टवेअर\nव्हर्च्युअल वर्ल्डमध्ये युवा मुलांचा डिजिटल गैरवर्तन (सर्वेक्षणाची आकडेवारी)\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-01-19T10:46:24Z", "digest": "sha1:DW3E4EY2VTV67JBREBCBV6VW63MPCZAZ", "length": 18106, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंड - विकिपीडिया", "raw_content": "\nगोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते.\nआर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळा��� गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे.\nमहाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणार्‍यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. व्यंकटेश आत्राम, मोतीरावण कंगाली, विठ्ठलसिंग धुर्वे आणि इतरही अभ्यासकांनी गोंडी लिपी आपापल्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध केली आहे. गोंडी भाषेचा शब्दकोश व तिचे व्याकरण यांवरही विपुल साहित्य उपलब्ध आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता या भाषेच्या भाषाशास्त्राकडे किंवा सौंदर्यशास्त्राकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. लिंग, वचन, काळ, विभक्ती यातही गोंडी स्वयंपूर्ण आहे.\nअतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता. मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी १९१८ साली गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. पुढे त्यांच्या मुलानं, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी, \"गोंडी लिपी‘ या नावाने ते हस्तलिखित २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले.\n१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही \"गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक १९८९मध्ये प्रकाशित केले.\nसीताराम मंडाले यांनी मुकुंद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली गोंडी भाषेचा फाँट तयार केला. \"कोयाबोली‘ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून गोंड समाजाला गोंडी लिपी पाहायला मिळाली. गोंडी भाषेचा फाँट तयार झाल्याने गोंड समाजाच्या विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतली पुस्तके मिळणे, परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणे शक्‍य झाले. यापूर्वी गोंडी भाषा अस्तित्वात असूनदेखील ती मुद्रणात आली नव्हती. ती हस्तलिखित स्वरूपात असल्यामुळे या भाषेतल्या लिखाणाचा मोठ्या प्रमाणात प्रसा�� होऊ शकत नव्हता. फाँटमुळे हा अडथळा दूर झाला.\nगोंडी भाषेतील काही अपरिचित शब्द[संपादन]\nअनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (चावणे), किस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका) इत्यादी.\nगोंडी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांवर लिहिली गेलेली मराठी, हिंदी, गोंडी पुस्तके आणि त्यांचे (लेखक)[संपादन]\nकंकाली (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली - जन्म २ फेब्रुवारी, १९४९; मृत्यू : ३० ऑक्टोबर २०१५)\nकुवारा भिमाल पेन सार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nकोया भीडिता गोंडी सगा बिडार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंड वाणी का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडवाना का सांस्कृतिक इतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोडवाना कोटदर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडवाना गढ़ दर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी नृत्य का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी भाषा व्याकरण (डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी भाषा शब्दकोष भाग १, २ (डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी भाषा सीखिए (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी लम्क पुन्दान (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nगोंडी लिपी सुबोध (विठ्ठलसिंग धुर्वे)\nगोंडी संस्कृतीचे संदर्भ (व्यंकटेश आत्राम)\nचांदागढ़ की महाकाली कली (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nजंगो दाई एवं ग्रामीण देवी देवताओं के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nतीन्दाना मांदी (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nते वारीना पाटांग (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nपारी कुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली) :\nबस्तर की दंतेवाडीन वेनदाई दंतेश्वरी (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nबृहद हिंदी गोंडी शब्दकोष (डॉ. मोतीरावण कंगाली)\nमुंडारा हीरोगंगा (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nशम्भु उपासक महाराजा रावण के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nसिन्धु घाटी का गोंडी में उद्वचन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)\nहिंदी गोंडी शब्दकोश (डॉ. मोतीरावण कंगाली)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगोंड • भोसले • तिसरे रघूजी भोसले • बख्तबुलंद शाह • नागपूर राज्य • नागपूर प्रांत • मध्य प्रांत • सेंट्रल प्रॉव्हिंसेस व बेरार\n• सिताबर्डीचा किल्ला • नामांतर आंदोलन • नागपूर करार\nनाग नदी • गोरेवाडा तलाव • अंबाझरी तलाव • फुटाळा तलाव • गांधीसागर • सोनेगाव तलाव\nनामपा • नासुप्र • नागपूर जिल्हा • नागपूर विभाग • नागपूर पोलिस\nरातुम विद्यापीठ • व्हीएनआयटी • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर • नागपूरातील शैक्षणिक संस्थांची यादी\nदीक्षाभूमी • महाराजबाग • रमण विज्ञान केंद्र • नामांतर शहीद स्मारक • गोंड राजाचा किल्ला • अजबबंगला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ • मिहान • नागपूर रेल्वे स्थानक • प्रस्तावित नागपूर मेट्रो • कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प\n• खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प\n१९२७ दंगे • गोवारी चेंगराचेंगरी\nबैद्यनाथ गट • दिनशॉ • हल्दिराम • इंडोरामा • महिंद्र व महिंद्र • परसिस्टंट सिस्टीम्स • विको • पूर्ती उद्योग समूह\nनागपूर (लोकसभा मतदारसंघ) • नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ • नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ • नागपूर पदवीधर मतदार संघ\nझेंडा सत्याग्रह • नागपुरी संत्री • मारबत व बडग्या • मानवी वाघ • सेवाग्राम एक्सप्रेस • तान्हा पोळा • अंबाझरी आयुध निर्माणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5586535594992777235&title=DX%20Archary%20Academy%20Started%20it's%20second%20branch%20in%20Bavdhan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-19T09:54:00Z", "digest": "sha1:6CTE7F6NSJCDLWWYMX3T625GOXHTVKJ7", "length": 7196, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "डीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन", "raw_content": "\nडीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन\nपुणे : नेमबाजी क्रीडाप्रकाराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘डीएक्स आर्चरी अॅकॅडमी’ची दुसरी शाखा बावधन येथे सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nया वेळी युवा नेते अभय सातपुते, भूगावचे माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, समता परिषदेच्या मुळशी तालुका शाखेचे अध्यक्ष विजय राऊत, अॅड. प्रदीप कचरे, सचिन इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘खेलो इंडिया’ अभियानाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रशिक्षण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे प्रमुख सुजितकुमार कांडगिरे असून, त्यांनी १९ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन नऊ पदके मिळवली आहेत. ते या प्रभागातील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. डीएक्स आर्चरी अॅकॅडमीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेले खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.\nTags: पुणेबावधनडीएक्स आर्चरी अॅकॅडमीनेमबाजीसुजितकुमार कांडगिरेअल्पना वर्पेश्रद्धा प्रभुणेदिलीप वेडे-पाटीलकिरण दगडे-पाटीलखेलो इंडियाPuneBavdhanDX Archary AcademySujitkumar KandgireDilip Vede PatilKiran Dagade PatilBOI\nबावधनमध्ये आठवडे बाजार सुरू बावधन येथे पतंगोत्सव उत्साहात पवन सिंह यांची आयएसएसएफच्या पंच समितीमध्ये निवड ‘अडचणी सोडवण्यासाठी संपर्क साधा’ ‘स्वार्थासाठी खेळू नका’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nआकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-persons/nagma-afsar-khan", "date_download": "2019-01-19T11:00:53Z", "digest": "sha1:3M6NCVIRX67I3M7LAGSBL3MYASTNVSNU", "length": 3184, "nlines": 86, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "NAGMA AFSAR KHAN | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/199-2/", "date_download": "2019-01-19T11:07:24Z", "digest": "sha1:INYBC3VIM42WT4IRLPJ4BLIZDTZGY4EH", "length": 5934, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "डाउनलोड मेक्सिको सामाजिक - मेक्सिकन डेटिंगचा नवीनतम आवृत्ती", "raw_content": "डाउनलोड मेक्सिको सामाजिक — मेक्सिकन डेटिंगचा नवीनतम आवृत्ती\nमेक्सिको सामाजिक आहे सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग सह कनेक्ट मेक्सिकन एकेरी किंवा पूर्ण करण्यासाठी मेक्सिकन एकेरी. मेक्सिको सामाजिक एक चांगला मार्ग आहे, लोक पूर्ण करण्यासाठी सुमारे आपण मेक्सिको मध्ये, नवीन मित्र बनवू आणि मिसळणे त्यांना, किंवा शोधण्यासाठी चिरस्थायी नाते-संबंध, आणि अगदी लग्न. हे सर्व येथे. आपण शोधत आहात पाहण्यासाठी मेक्सिकन मुली आणि त्यांच्या ‘बॅलेट नृत्य’ किंवा आपण शोधत आहात एक मित्र तुमचा निवास दरम्यान मेक्सिको मध्ये, मेक्सिको सामाजिक कोणीतरी आहे आपण. काय करते मेक्सिको सामाजिक अद्वितीय हा आहे: आपण पूर्ण करू शकता, लोक थेट व्हिडिओ पाहणे त्यांना. बैठक नवीन लोक, मित्र बनवणे, गप्पा मारणे, नुसती, आणि अगदी डेटिंग केले नाही की मजा. विपरीत इतर नेटवर्क आम्ही व्हिडिओ प्रोफाइल. ते म्हणतात एक चित्र किमतीची एक हजार शब्द आहे आणि एक व्हिडिओ आहे, किमान एक हजार चित्रे. आम्ही तयार एक व्हिडिओ आधारित सामाजिक अनुप्रयोग कारण, आपण व्यक्त करू शकता, स्वत: ला अधिक अचूकपणे व्हिडिओ आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा माध्यमातून असले पाहिजे. खूप लाजाळू एक व्हिडिओ अपलोड. आम्ही फोटो खूप, पण व्हिडिओ आहेत जास्त रोमांचक आहे. फोटो किंवा व्हिडिओ लोक आणि एकेरी. मग मध्ये आमच्या गप्पा खोल्या आणि संदेश लोकांना जवळच्या किंवा सर्वत्र आणखी. गप्पा स्थानिक लोक किंवा सामील जगात चॅट रूम आणि चॅट. आम्ही देखील ओळख आमच्या नवीनतम वैशिष्ट्य फ्लॅश गप्पा. फ्लॅश गप्पा, आपण चित्रे पाठवा, व्हिडिओ, किंवा अगदी ऑडिओ क्लिप होईल की हटवा स्वतः कायमचे केल्यानंतर ��पण टाइमर सेट. तो एक मजा आणि थंड वैशिष्ट्य आहे. प्रेम नवीन लोक पूर्ण करण्यासाठी, मित्र करा किंवा शोधू, एक तारीख बाहेर स्तब्ध आज रात्री. हे सोपे आहे. आपण सुरू करू शकता पाहून व्हिडिओ क्लिप एकेरी आणि तेव्हा आपण जसे कोणीतरी, फक्त क्लिक करा हृदय आहे. तर ते जसे आपण परत, आम्ही दोन्ही कनेक्ट. मदत करू इच्छित बर्फ खंडित. त्यांना पाठवण्यासाठी एक ‘हाय’. आपण हे करू शकता पाठवा अमर्यादित संदेश, फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी प्रत्येक इतर. शोधत तारीख बैठक, नवीन मित्र, चॅटींग, डेटिंग केले नाही त्यामुळे सोपे\n← साधक आणि बाधक जीवन मध्ये मेक्सिको\nमेक्सिकन डेटिंगचा नियम, आमच्या दररोज जीवन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा मेक्सिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64038", "date_download": "2019-01-19T10:41:52Z", "digest": "sha1:DSLP6D55LQ6RQXLTH5OYCFFM77XW6Z6N", "length": 11737, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चवळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चवळी\nकाही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.\nजलसमाधी मिळालेल्या भुंग्यांना पोटात घेऊन त्या चवळ्या ओल्या कचऱ्याच्या पिशवीशी ३-४ दिवस पडून होत्या. आठवड्याची ओट्याची साफसफाई करताना लक्ष गेलं. चवळ्यांची दलं वेगळी होऊन भुंग्यांची प्रेते बाजूला सारत प्रत्येकीला इंचभर मोड आणि सुंदर पोपटी अंकुर फुटला होता. मला गंमत वाटली. मी लागलीच ती ताटली हातात घेतली आणि बाहेर बागेतल्या कुंड्यांमध्ये जिथे जागा होती तिथे त्या अंकुरलेल्या चवळ्या हळुवार खोचून टाकल्या.\nथंडी संपून वसंत ऋतूची चाहूल घेत त्या चवळ्यांची रोपे मस्त तरारली आणि मागच्या दोन पावसात फुलं येऊन शेंगांनी मढलीही काळीज पोखरणाऱ्या भुंग्यांना हार न मानता जगण्याची केवढी जिद्द दाखवलीत गो… माझं बोलणं जणू काही कळतंय अशा आविर्भावात वाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली\nकृपया आहारशास्त्र व पाककृती\nकृपया आहारशास्त्र व पाककृती विभागात पूर्ण पाककृती मराठीत लिहा. ललितलेखन विभागात फक्त लिंक देऊ नका.\nही नुसतीच पाककला नसून लेख आणि\nही पाककला नसून लेख आहे...\n>>>> मी लागलीच ती ताटली हातात\n>>>> मी लागलीच ती ताटली हातात घेतली <<<\nहे वाचल्यावर मी टरकले. मला वाटले, की पुढे लिहिल की चवळीची आमटी भुंग्यामिश्रित करून खाल्ली आणि चवदार वाटली.;)\nकृपया आहारशास्त्र व पाककृती\nकृपया आहारशास्त्र व पाककृती विभागात पूर्ण पाककृती मराठीत लिहा. ललितलेखन विभागात फक्त लिंक देऊ नका.>>>\nही पाककला नसून लेख आहे...>>> सॉरी पण मला हसुच आलं\nवाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली\nमस्तच लिहीलय . खूप आवडलं.\nमस्तच लिहीलय . खूप आवडलं.\nसायली सहज-सोपं अन विषयहि अगदि\nसायली सहज-सोपं अन विषयहि अगदि घरगुती.. छान लिहिलयस..\n - च्रप्स, मनीमोहोर, भावना\nछान लेख आहे आवडला\nछान लेख आहे आवडला\nभुंगा काय प्रकार असतो, मला पहिले मुंग्याचे टायपो होत भुंग्या झाले की काय असे वाटलेले. मग कळले की वाळवीसारखा काहीतरी किडीचा प्रकार असावा.. पुढच्यावेळी फोटो नक्की काढा\nआणि तुमच्या निरिक्षणशक्ति तसेच त्या रोपांच्यासुद्धा भावना शब्द बद्ध करण्याच्या कल्पनाशक्तिला मनापासून दाद\nलेखाच्या अखेरीस नुसती लिंक देण्यासह सोबत त्या रोपांचा फोटो दिला असता तर अधिक छान झाले असते असे वाटते\n रोपाचा फोटो लिंकवर आहे.\nपुरंदरे शशांक - धन्यवाद\nपुरंदरे शशांक - धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/galleries/gallery/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD", "date_download": "2019-01-19T10:55:43Z", "digest": "sha1:SYFSVHJFYIM2FL5TE643T63SH7ERSP3B", "length": 3245, "nlines": 69, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "नागपूर रेल्वे पोलिस कल्याण पेट्रोल पंप उद्घाटन समारंभ ... | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nनागपूर रेल्वे पोलिस कल्याण पेट्रोल पंप उद्घाटन समारंभ ...\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/mumbai-news/sub-committee-for-world-class-education/amp_articleshow/65774390.cms", "date_download": "2019-01-19T10:22:27Z", "digest": "sha1:YAHPJ4C5J5ISWDSRFQSD7IUJ3EGLTC3B", "length": 8286, "nlines": 64, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "mumbai news News: sub committee for world class education - जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी उपसमिती | Maharashtra Times", "raw_content": "\nजागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी उपसमिती\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nउच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या २० संस्थांना मान्यता देण्यासाठी, तसेच राज्यात जागतिक दर्जाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज स्थापन करण्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात याकरिता राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात येणार आहे.\nदेशातील युवकांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा करण्यात येत आहेत. त्यानुसार देशात अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खासगी संस्थांबरोबरच नवीन खासगी संस्थांमधून जागतिक दर्जाच्या २० संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील १० व खाजगी क्षेत्रातील १० उच्च शिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व संशोधन संस्थांप्रमाणे सक्षम बनविण्यासाठी आवश्यक विनिमय यंत्रणा उभी करण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना देशातच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ शकणार आहे.\nअशा प्रकारच्या संस्था महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार मंजूर प्रादेशिक योजनेखाली या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार असून त्यांना ग्रॉस प्लॉट एरियावर एक इतका चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. मात्र, चटई क्षेत्राबाबतच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येणार आहे.\nकृषी जमीन धारण करण्यासाठी असलेल्या कमाल मर्यादेतून या संस्थांना सवलत देण्यात येईल. तसेच अशा संस्थांना वेगळ्या बिगरशेती परवानगीची आवश्यकता राहणार नाही. विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील, मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. या संस्थांना कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळणार नाही. या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा रद्द करण्यात येतील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\n'वातावरण बिघडण्यापूर्वी मराठ्यांना न्याय द्या'\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/temperature-increase-jalgav-43663", "date_download": "2019-01-19T10:36:43Z", "digest": "sha1:JUR325VUGAJRULYTJC656BCN55FEQLZI", "length": 13601, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "temperature increase in jalgav जळगाव पुन्हा ४४ अंशांवर | eSakal", "raw_content": "\nजळगाव पुन्हा ४४ अंशांवर\nशनिवार, 6 मे 2017\nवैशाखातील वणव्यामुळे अंगाची लाही-लाही\nजळगाव - मे महिन्यास सुरवात होताच उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. वैशाखातील वणवा खऱ्या अर्थाने पेटू लागल्याचा अनुभव जळगावकरांना येत असून, उन्हाच्या चटक्‍यांमुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जळगावातील घसरलेले तापमान पुन्हा वर चढत असून, आज तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.\nवैशाखातील वणव्यामुळे अंगाची लाही-लाही\nजळगाव - मे महिन्यास सुरवात होताच उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. वैशाखातील वणवा खऱ्या अर्थाने पेटू लागल्याचा अनुभव जळगावकरांना येत असून, उन्हाच��या चटक्‍यांमुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जळगावातील घसरलेले तापमान पुन्हा वर चढत असून, आज तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.\nजिल्ह्यात एप्रिलच्या सुरवातीला चाळीशीवर पोहोचलेला पारा मध्यंतरी खाली आला होता. परंतु मागील पाच- सहा दिवसांपूर्वी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर सूर्यदेवाने पुन्हा आग ओकणे सुरू केल्याने तापमान हळूहळू वर सरकू लागले. याशिवाय प्रचंड वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. या वाढणाऱ्या तापमानामुळे आठवड्यात जळगावातील यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे.\nवैशाख वणवा पेटू लागल्याने तापमान पुन्हा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णता वाढून रस्त्यावरून जाताना चटका लागल्याप्रमाणे अंगाला झळा असह्य होत आहेत. आज सकाळी नऊ-साडेनऊपासूनच झळांचा त्रास जाणवायला लागला. महामार्ग, रस्त्यांवरून जाणेही कठीण होत असल्याने दुपारी बारापासून रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट पाहावयास मिळाला. परिणामी अनेकजण सकाळीच कामे उरकून टाकत आहेत.\nगेल्या आठवड्यात जळगावचे तापमान ४० अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यात हळूहळू पुन्हा वाढ होऊन आज पारा ४४ अंशांवर स्थिरावला. गेल्या महिन्यात अर्थात १९ एप्रिलला ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पारा घसरल्याने तो ३९ अंशांपर्यंत आला होता. म्हणजे १९ एप्रिलनंतर आज (५ मे) जळगावातील तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले.\n40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू\nचिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता....\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\n'राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nगिरीश महाजन बारामतीत याच.. बघतो तुम्हाला\nजळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बळावर जनतेला विकत घेण्याची भाषा करीत आहे, बारामतीत जाऊन त्या ठिकाणीही आपण विजयी मिळवू, अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4820272272498051026&title=Remembering%20Diwali&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-19T10:31:28Z", "digest": "sha1:5RFZV3575P6NBEYL4LCI3RHLIFXWEU4G", "length": 13573, "nlines": 192, "source_domain": "bytesofindia.com", "title": "पणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते!", "raw_content": "\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\nबालपण रत्नागिरीत गेलेल्या आणि आता पुणेकर असलेल्या शिल्पा कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीचं केलेलं हे स्मरणरंजन...\nदिवाळी हा सगळ्यांचा आवडता सण. मला दिवाळी आठवते ती लहानपणीची. साधारण १९८२ ते १९८५ या काळातली दिवाळी... कोकणातली म्हणजेच रत्नागिरीतली. तेव्हा आताप्रमाणे बारा महिने चिवडा, चकल्या, लाडू, शंकरपाळी होत नसत. तो हक्क फक्त दिवाळीचा होता. एकमेकांच्या घरी फराळाचं करायला मदतीला जायची बायकांची धांदल असायची. आम्हा मुलांना पण त्या हाताखाली घेत. करंज्या, चकल्या दिवस ठरवून केल्या जात. यात कोणीही तुझं-माझं करत नसे. आज तुझ्या घरी, तर उद्या माझ्या घरी. वादविवादाला जागाच नव्हती. आणि खूप आपलेपणानं हे सगळं केलं जाई.\nनवे कपडेसुद्धा दिवाळीतच घेतले जात. आता आपण कधीही खरेदी करतो, मनात येईल तेव्हा; पण तरीही अजूनही दिवाळीसाठीचे कपडे आवर्जून घेतोच. कपडे आणि फटाके हे दिवाळीचं मुख्य आकर्षण. फटाक्यांची तर मजाच. ते फटाके कौलावर ठेवून त्याला ऊन द्यायचं. आपटबार, झाड, नागगोळ्या, लक्ष्मी माळ, भुईचक्रं... खूपच मजा यायची.\nनरक चतुर्दशीदिवशी अभ्यंगस्नान. पहाटे चार वाजता उठायचंच असा बाबांचा आदेशच असायचा. खरं तर झोपच लागत नसे. कधी एकदा चार वाजतायत आणि उठून पणत्या, आकाशकंदील लावतो, असं होऊन जायचं. हळूहळू सगळी जणं जागी व्हायची. आई सगळ्यांना उटणं लावून आंघोळ घालायची. आणि खास आकर्षण मोती साबणाचं. बरोबर पाच वाजेपर्यंत सगळ्यांचं स्नान आवरायचं. फटाके लावले जायचे. पहिला फटाका कोण लावतो, यावरूनसुद्धा चढाओढ असायची; पण या दिवशीचं आमच्या बाबांचं खास आकर्षण म्हणजे रेडिओवर लागणारं कीर्तन. दर दिवाळीला नरकचतुर्दशी दिवशी तेच कीर्तन असायचं; पण ते न चुकता ऐकायचे आणि आम्हालाही ऐकायला लावायचे. त्यातील एक संवाद मला आजही आठवतो,\n‘आणि श्रीकृष्णाने नरकासुराला बाण मारला, सूऽऽऽटणाणाऽऽ’\nआम्हाला खूप हसू यायचं; पण हसलं तर बाबा रागावतील म्हणून अगदी चुपचाप बसून असायचो. कधी एकदा ते कीर्तन संपतं आणि बाहेर पळतो असं होऊन जायचं; पण आता मात्र दर दिवाळीला आम्ही भावंडं त्या कीर्तनाची आठवण काढल्याशिवाय राहत नाही.\nमाझा भाऊ अजूनही दर दिवाळीला बरोबर चार वाजता आम्हा बहिणींना फोन करतो आणि म्हणतो,\n‘हो,’ म्हटलं की म्हणतो,\n‘तेच बघत होतो. बाबांचे संस्कार विसरली नाहीस ना.’\nआधी बाबांच्या धाकाने, आता भावाच्या धाकाने मी अजूनही दर दिवाळीला पहाटे चार वाजता उठतेच; पण आता लोकांचा तो उत्साह, ती धावपळ कमी झाल्याचं दिसून येतं. आता नुसता बडेजाव लायटिंग. पणत्यांच्या रोषणाईतली ती दिवाळीच मला भावते. तेव्हाच्या नवीन कपड्यांचा सुगंध अजून मनात ताजा आहे.\nनंतर आवरून देवळात जायचो आणि आल्यावर आईच्या हातचे मस्त दहीपोहे, दूध-गूळ पोहे. लाजवाब आणि सोबत फराळ. चकल्या, लाडू, कडबोळी, अनारसे. रत्नागिरीत दिवाळीत संध्याकाळी देखावे असायचे. संध्याकाळी रस्त्यावर खूप गर्दी असायची ते देखावे पाहायला.\nदर वर्षी दिवाळी आली, की बालपणीची दिवाळी मनात रुंजी घालते. त्या आठवणी मनात साठवत साठवत आताच्या दिवाळीला मन सामोरं जातं.\n सर्वांना ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो.\n- शिल्पा पराग कुलकर्णी, कोथरूड, पुणे\nमोबाइ�� : ८०८७२ ६७२६५\n(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: ColumnShilpa Kulkarniशिल्पा कुलकर्णीआठवणीतली दिवाळीDiwali 2018दिवाळी २०१८Ratnagiriदीपावलीरोषणाईपणत्यारत्नागिरीकीर्तननरक चतुर्दशीBOIAathvanitali DiwaliShilpa Kulkarni\nधनंजय (प्रसाद) माईणकर About 74 Days ago\n गत काळाची आठवण करून देणारा. ३० वर्षे मागे फ्लॅशबॅक मध्ये घेऊन गेला.\nछानच. तुझी स्मरणशक्ती लय भारी.\nदिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी ‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग’ ‘लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व’ पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91792393f924/93593094d924941933", "date_download": "2019-01-19T10:48:28Z", "digest": "sha1:TUSCETXRZGHKVMINPAKXELBZWALEXCBJ", "length": 33995, "nlines": 285, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वर्तुळ — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / गणित व सांख्यिकी / वर्तुळ\nवर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो.\nवर्तुळ : वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र म्हणतात व ठराविक अंतरास त्रिज्या म्हणतात.\nआ. १. वर्तुळाशी संबंधित रेषावर्तुळाशी संबंधित रेषा : वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेस जीवा म्हणतात. जीवा वर्तुळमध्यातून जात असल्यास तिला वर्तुळाचा व्यास म्हणतात. वर्तुळास दोन बिंदूंत छेदणाऱ्या रेषेस छेदिका म्हणतात. क व ख वर्तुळावरील दोन बिंदू असून बिंदू ख वर्तुळावरून क च्या जवळ सरकतो तेव्हा कख च्या सीमावस्येस स्पर्शिका म्हणतात. वर्तुळाला व स्पर्शिकेला एकच बिंदू समाईक असतो. (आ. १).\nवर्तुळाचा कंस : (आ. २). वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमधील वर्तुळाच्या भागास कंस म्हणतात. हे दोन बिंदू व्यासाची टोके असल्यास त्या कंसाला अर्धवर्तुळ म्हणतात. वर्तुळाची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ होय.\nआ. २. वर्तुळाशी संबंधित कंस, कोन व खंड.वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू व्यासाची टोके नसल्यास वर्तुळ परिघाचे दोन भाग पडतात; एक लघू कंस (कगख) व दुसरा विशाल कंस (कपख). कंसाची टोके कंसावरील कोणत्याही बिंदूस जोडली असता तयार होणाऱ्या कोनास परिघ कोन (∠ कपख) म्हणतात. कंसाची टोके वर्तुळमध्यास जोडली असता तयार होणाऱ्या कोनास मध्यकोन (∠ कमख) म्हणतात. जीवा आणि तिने छेदलेला कंस यांमध्ये बंदिस्त असलेल्या वर्तुळाच्या भागास वर्तुळ जीवा खंड (कगख) म्हणतात. तसेच दोन त्रिज्या आणि त्यांनी छेदलेला कंस यांमध्ये बंदिस्त असलेल्या भागास वर्तुळखंड (मकगख) म्हणतात.\nपुढील प्रमेये वर्तुळाचे गुणधर्म स्पष्ट करतात.\nवर्तुळमध्यापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे दोन सारखे भाग करतो. यावरून कोणत्याही तीन बिंदूंतून एक आणि एकच वर्तुळ काढता येते, हे सिद्ध करता येते.\nवर्तुळातील कोणत्याही कंसासमोरील परिघ कोन हा त्याच कंसासमोरील मध्यकोनाच्या निम्मा असतो (उदा., आ. २ मधील ∠कपख = १/२ ∠ कमख). त्यामुळे एकाच कंसातील सर्व परिघ कोन समान असतात. अर्धवर्तुळातील कोणत्याही बिंदूजवळ तयार होणारा परिघ कोन काटकोन असतो.\nचक्रीय चौकोनात (ज्याचे सर्व शिरोबिंदू एकाच वर्तुळावर आहेत अशा चौकोनात) समोरासमोरील कोनांची बेरीज दोन काटकोन असते. जर प्रतलातील चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्यांपैकी कोणत्याही जोडीची बेरीज दोन काटकोन असेल, तर चौकोनाच्या चारी शिरोबिंदूंमधून जाणारे वर्तुळ काढता येते.\nएका बिंदूत काढलेल्या स्पर्शिका व जीवा यांमधील कोन विरुद्ध कंसातील कोनाबरोबर असतो.\nस्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या यांमधील कोन काटकोन असतो. यावरून दिलेला बिंदू वर्तुळमध्य आणि दिलेली रेषा स्पर्शिका म्हणून असेल असे फक्त एकच वर्तुळ काढता येणे शक्य असते.\nदोन जीवा छेदत असल्यास छेदनबिंदूने पडलेल्या जीवांच्या भागांनी तयार होणारे आयत सारख्याच क्षेत्रफळाचे असतात.\nवर्तुळाचे अनेक गुणधर्म त्याच्या सममिती व नियमितप���ा यांमुळे सरळ मिळतात; उदा., जर एकाच वर्तुळातील दोन जीवा समान असतील, तर त्यांच्याशी संगत असलेले कंस समान असतात; जर एकाच वर्तुळातील दोन वर्तुळखंडांचे कोन समान असतील, तर त्यांचे कंस व त्यांची समाविष्ट क्षेत्रफळे समान असतात.\nभूमितीय रचनांमध्ये वर्तुळाला फार महत्त्व आहे, कारण परंपरेने भूमितीमधील प्रश्नांची उकल करताना रचना फक्त सरळपट्टी व कंपास यांनीच करावयाच्या असतात. त्यामुळे दिलेल्या अटी पूर्ण करणारी वर्तुळे काढण्याचा अभ्यास आवश्यक आहे.\nतीन बिंदूंतून जाणारे वर्तुळ\nक, ख, ग या तीन बिंदूंतून जाणारे वर्तुळ पुढील रचनेने मिळते. कख व खग यांचे लंबदुभाजक म मध्ये मिळत असतील, तर म हा पाहिजे असलेल्या वर्तुळाचा मध्य असतो आणि मक = मख = मग ही त्रिज्या असते. या वर्तुळाला त्रिकोण कखग चे परिवर्तुळ म्हणतात.\nआ. ३. नऊ - बिंदू वर्तुळ तीन रेषांना स्पर्श करणारे वर्तुळ : ∆ कखग च्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ पुढीलप्रमाणे मिळेल. ∠ क आणि ∠ ख यांचे दुभाजक न मध्ये मिळत असल्यास न हा वर्तुळमध्य होईल व न पासून बाजूवर टाकलेला लंब ही त्रिज्या होईल. या वर्तुळाला अंतर्लिखित वर्तुळ म्हणतात. दोन बिंदूंतून जाणारे व दिलेल्या रेषेला स्पर्श करणारे वर्तुळ काढता येते. तसेच दिलेल्या जीवेवर दिलेला कोन असणारा वर्तुळकंस काढता येतो. दिलेल्या तीन वर्तुळांना स्पर्श करणारे वर्तुळ काढणे हा प्रश्न ‘अ‍ॅपोलोनियस समस्या’ म्हणून प्रसिद्ध आहे. दोन बिंदूंतून जाणाऱ्या वर्तुळाचा मध्य हा त्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेच्या लंबदुभाजकावर असतो आणि दोन रेषांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा मध्य त्या रेषांनी तयार होणाऱ्या कोनाच्या दुभाजकावर असतो. एखादा बिंदू दिलेल्या अटी पूर्ण करून फिरत असता काही वेळा त्याचा बिंदुपथ वर्तुळ असतो. जसे त्रिकोणाचा पाया स्थिर असून उरलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर अचल असेल, तर शिरोबिंदूचा बिंदुपथ एक वर्तुळ असते. या वर्तुळाला ‘ अ‍ॅपोलोनियस वर्तुळ ’ म्हणतात.\n(आ. ३). त्रिकोणाशी संबंधित असलेले हे महत्वाचे वर्तुळ पुढील नऊ बिंदूंमधून जाते : (१) ∆ कखग मधील खग, गक व कख या बाजूंचे अनुक्रमे क’, ख’ आणि ग’ हे मध्यबिंदू, (२) कोनबिंदू व लंबसंपात बिंदू जोडणाऱ्या खल, गल व कल या रेषांचे अनुक्रमे ख'', ग'' व क'' हे मध्यबिंदू, (३) शिरोबिंदूंतून समोरच्या बाजूंवर टाकलेल्या लंबांचे ड, इ �� फ हे पादबिंदू.\nआ. ४. वृत्तशंकूच्या छेदाने तयार झालेले वर्तुळवैश्लेषिक भूमितीच्या पद्धती : वर्तुळ हा एक ⇨ शंकुच्छेद आहे. वृत्तशंकूच्या (वर्तुळाकृती पाया असलेल्या शंकूच्या) अक्षाला लंब असलेल्या पण शिरोबिंदूतून न जाणाऱ्या प्रतलाने वृत्तशंकूचा छेद घेतल्यास मिळणारा छेदवक्र वर्तुळ असते (आ. ४). जात्य देकार्तीय सहनिर्देशक पद्धतीमध्ये (‘भूमिति’ या नोंदीतील ‘वैश्लेषिक भूमिती’ हा भाग पहावा) (क, ख) हा वर्तुळमध्य आणि र ही त्रिज्या लांबी असल्यास वर्तुळाचे प्रमाणभूत समीकरण पुढीलप्रमाणे मिळते.\nवर्तुळमध्य हा आदिबिंदूच्या ठिकाणी असल्यास क = ख = ° होऊन वर्तुळाचे समीकरण क्ष२ + य२ = र२ असे रूपांतरित होते.\nआ. ५. वर्तुळाचे समीकरणजर क्ष अक्ष व त्रिज्या यांतील कोन θ असेल, तर क्ष = र कोज्या θ आणि य = र ज्या θ अशी समीकरणे मिळतात. यांना वर्तुळाची प्रचलीय समीकरणे (प्रचल θ) किंवा एकाच चलातील समीकरणे म्हणतात. क्ष व य यांची ही मूल्ये क्ष२ + य२ = र२ या वर्तुळ समीकरणाची पूर्तता करतात, हे सहज दिसून येईल. वर्तुळाचे व्यापक समीकरण पुढीलप्रमाणे असते (आ. ५).\nयेथे त, थ आणि द हे स्थिरांक आहेत. याचे प्रमाणभूत समीकरण (क्ष + त)२ + (य + थ)२ = त२ + थ२ - द असे मांडता येते. या वर्तुळाचा मध्य [ -त, -थ ] आणि त्रिज्या √त२+थ२-द असते. दिलेल्या तीन बिंदूंतून वर्तुळ जात असेल, तर या बिंदूंच्या सहनिर्देशकांची मूल्ये समी. (२) मधील क्ष व य करिता घातली असता तीन समीकरणे मिळतात आणि त्यांवरून त, थ व द या स्थिरांकांची मूल्ये काढता येतात. जर बिंदू वर्तुळाबाहेर असेल, तर समी. (२) ची डावी बाजू शून्याबरोबर नसते.\nसमी. (२) ने निदर्शित केलेल्या वर्तुळाला (क्ष१ , य१) या बिंदूत स्पर्शिका काढल्यास तिचे समीकरण पुढीलप्रमाणे मिळते.\nक्ष क्ष१ + य य१ + त (क्ष+क्ष१) + थ (य+य१) + द = o ...... (३)\n(क्ष१, य१) बिंदू वर्तुळावर नसल्यास समी. (३) हे (क्ष१, य१) या बिंदूची ध्रुवीय रेषा निर्देशित करते.\n(क्ष१, य१) या बिंदूपासून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकेची लांबी √क्ष१२+य१२+२त क्ष१+२ थ य १+द असते. यावरून दोन वर्तुळांना (क्ष, य) पासून काढलेल्या स्पर्शिका समान असल्यास √— क्ष२+य२+२त क्ष+२थ य+द = √क्ष२+य२+२ त'क्ष+२थ य+द हे समीकरण मिळते. म्हणून (क्ष, य) चा बिंदुपथ २ (त-त’) क्ष + २ (थ- थ’) य + द - द’ = o ही रेषा मिळते. या रेषेला दोन वर्तुळांचा समस्पर्शिका अक्ष म्हणतात.\nध्रुवीय सहनिर्देशक पद्धतीने वर्��ुळाचे समीकरण\n(स१, θ१), हा वर्तुळमध्य आणि र ही त्रिज्या असल्यास र२= स२ + स१२ - २ सस१ कोज्या ( θ-θ१) असे वर्तुळाचे व्यापक समीकरण मिळते. जर वर्तुळमध्य [ ०, ०० ] या ठिकाणी असेल, तर स= र असे समीकरण मिळते.\nप्रतलावर काढलेल्या सर्व वर्तुळांच्या बाबतीत परिघ आणि व्यास यांच्या लांबींचे गुणोत्तर एकच (कायम) असते. हे गुणोत्तर नेहमी π (= ३.१४१५९२६५ आठ दशांश स्थळांपर्यंत) या चिन्हाने दर्शविले जाते [⟶ पाय् (π)]. π करिता स्थूल आसन्न (अंदाजी) मूल्य २२/७ वापरण्यात येते. जर वर्तुळाचा व्यास ड आणि त्रिज्या र असेल, तर परिघाची लांबी = π ड किंवा २ π र असते.\nआ. ६. वर्तुळाशी संबंधित महत्वमापनहिपार्कस (इ. स. पू. १२६ मृत्यू) यांनी राशिचक्राच्या खाल्डियन विभाजनावर आधारित वर्तुळाचे ३६० अंशांमध्ये विभाजन केले. त्रिज्येच्या लांबीइतक्या कंसाने आंतरित केलेला मध्यकोन म्हणजे १ अरीयमान किंवा १ रेडियन (= ५७.२९५७८०) होय. अशा प्रकारे ३६०० चे २ π रेडियन होतात. वर्तुळाच्या कंसाची लांबी जरी प्रत्यक्ष मिळविता येत नसली, तरी कंस तर त्रिज्येच्या मानाने लहान असेल, तर त्याच्या लांबीचे आसन्नमूल्य काढण्याकरिता पुढील पद्धत उपयोगी पडते (आ. ६) : कख ही जीवा ग पर्यंत अशी वाढवा की, खग = १/२ कख. ग मध्य घेऊन कग त्रिज्येचे वर्तुळ काढा. हे वर्तुळ ख बिंदूतील स्पर्शिकेला प मध्ये मिळत असल्यास खप रेषेची लांबी म्हणजे कसख कंसाच्या लांबीचे आसन्नमूल्य असते. परिघाच्या १/४ भागाकरिता या पद्धतीने काढलेल्या लांबीमध्ये ३०० मध्ये १ भाग एवढी त्रुटी येते. परिघाच्या १/३६ भागामध्ये ही त्रुटी दहा लाखामध्ये एक एवढी असते.\nसमजा स ही कख कंसाची लांबी, त ही कख जीवेची लांबी आणि थ हे कंसाच्या मध्यापासून जीवेपर्यंतचे अंतर आहे. कमख वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचे आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे विभाजन करून अनेक लहान त्रिकोणांची बेरीज केली असता असे अनुमान करता येते की, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ = १/२ र·स म्हणून संपूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ = १/२ र X २ π र = π र२ येते.\nकंपास व अंशांकन (लांबीचे अंश दाखविणाऱ्या खुणा) न केलेली सरळपट्टी यांच्या साहाय्याने वर्तुळाच्या परिघाच्या लांबीची रेषा काढणे किंवा वर्तुळाएवढे क्षेत्रफळ असलेला चौरस रचणे हा प्रश्न अठराव्या शतकापर्यंत अनिर्वाहित म्हणून गणला जात होता. र त्रिज्येच्या वर्तुळाचा समक्षेत्र चौरस काढावयाचा म्हणजे त्याचे क्षेत्रफळ π र२ असले पाहिजे. र = १ मानल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ π असले पाहिजे म्हणजे चौरसाची बाजू √π असली पाहिजे; परंतु π ही संख्या बैजिक नसून बीजातीत (परिमेय संख्या सहगुणक असलेल्या कोणत्याही समीकरणाची बीज नसलेली) असल्याचे सी. एल्. फर्दिनांद लिंडेमान (१८५२ - १९३९) यांनी १८८२ मध्ये दाखविले. म्हणून वर्तुळाचे चौरसीकरण ही रचना अशक्य असल्याचे सिद्ध झाले.\nलेखक - स. ज. ओक / वि. ल. सूर्यवंशी\nस्त्रोत - मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (35 मते)\nतारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nभारतीय अंक मोजण्याची पद्धती\nसमाकल समीकरणे व रूपांतरे\nसामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता\nकथा, कविता व गाणी\nमेंदू विकार आणि मानसशास्‍त्र\nशिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)\nमहाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Dec 03, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-19T10:44:57Z", "digest": "sha1:IXO4KGGHTHITST7NLO2VG7WHTPZQINXK", "length": 9467, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापारयुद्धाच्या काळात भारत निर्यात वाढविणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यापारयुद्धाच्या काळात भारत निर्यात वाढविणार\nनवी दिल्ली: अमेरिका -चीन दरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा लाभ घेण्यासाठी भारताकडून पावले टाकण्यात येत आहेत. यानुसार चीनमधील बाजारपेठेत अमेरिकन वस्तूंची मोठ्या प्रमा���ात असलेली मागणी पाहता त्या वस्तूंची यादी तयार करण्यात येत आहे. भारताकडून अशा 40 वस्तूंची यादी अद्यापपर्यंत तयार करण्यात आली आहे.\nअमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे अमेरिकेतील वस्तूंची चीनमध्ये निर्यात करणे महाग झाले आहे. अशा वस्तूंची यादी आता चीनकडून तयार करण्यात येत आहे. या यादीमध्ये ताजी द्राक्षे, कापड, तंबाखू, स्टील बॉयलर अशा वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. चीनमध्ये अशा वस्तूंची निर्यात करण्यात आल्याने दोन्ही देशांना व्यापारासाठी लाभ होईल. सध्या चीनबरोबरची भारताची व्यापार तूट 63 अब्ज डॉलर्सची आहे, ती घटविण्यास मदत होईल.\nमास, बदाम अशा 20 वस्तूंची चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात करणे शक्‍य आहे. सध्या या वस्तूंची निर्यात करण्यास भारताला आवश्‍यक त्या प्रमाणात संधी मिळाली नव्हती. एका अहवालानुसार भारतातून 80 वस्तूंची चीनमध्ये निर्यात करता येते. चीन मोठ्या प्रमाणात निर्यात करता येईल अशा वस्तूंची यादी करण्यासाठी भारत सरकारकडून विभाग आणि उद्योग संघटनांना सांगण्यात आले आहे. व्यापारयुद्धामुळे नवीन पुरवठा साखळी निर्माण होत आहे. भारतातील उत्पादन वाढण्यास मदत होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-dhule-jawan-killed-in-pakistan-firing/", "date_download": "2019-01-19T10:17:24Z", "digest": "sha1:ES6L5VLUEOHQLL5RPTSVPMKLBYSGJ43A", "length": 3733, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाकच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पाकच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद\nपाकच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद\nजम्‍मू काश्मीर येथे पाकिस्‍तानने केलेल्‍या गोळीबाराला चोख प्रत्‍युत्‍तर देताना धुळे जिल्‍ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाने हे शहीद झाले.\nजम्‍मू काश्मीर राज्‍यातील राजोरी सुंदरबनी सेक्‍टरमध्ये गस्तीवर असताना पाकिस्‍तानी सैनिकांकडून शस्‍त्रसंधीचे अल्‍लघन करत गोळीबार सुरू झाला. यावेळी योगेश आणि त्‍यांच्या सहकार्यानीही या गोळीबाराला चोख प्रत्‍युत्‍तर देण्यात सुरुवात केली. यावेळी सीमेपलिकडील गोळीबारात योगेश भदाने शहीद झाले.\nयोगेश भदाने हे २८ वर्षांचे होते. ते धुळे जिल्‍ह्यातील खलाने गावातले रहिवासी होते. योगेश शहीद झाल्याची माहीती धुळयात येवुन पोहोचल्यावर धुळे जिल्हा आणि खलाणे गावावर शोककळा पसरली आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Due-to-the-flood-situation-in-Kerala-the-cost-of-the-spice-is-expensive/", "date_download": "2019-01-19T11:16:12Z", "digest": "sha1:ABSOHFNNYB2BGYTMJSQJRQLPMNO5ZBQM", "length": 6893, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले\nकेरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले\nकेरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येथून आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीच्या भावात प्रतिकिलोमागे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून आगामी काळात या सर्व जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे.\nकेरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज, तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या जिनसांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे. दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापुर्वी शेतकर्‍यांनी घेतले असून बहुतांश मालाचा गोडाऊनमध्ये साठा करून ठेवण्यात आला आहे. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने 90 टक्क्यांहून अधिक माल भिजल्याने त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसत असल्याचे दिसून येत आहे.\nगेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांची आवक झाली नसल्याचे सांगून व्यापारी चंद्रकांत लेले म्हणाले, सध्यस्थितीत बाजारात शिल्लक असलेल्या मालाची विक्री करण्यात येत आहे. केरळ येथील गोदामांमध्ये ठेवलेल्या मालालाही पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणार्‍या मसाल्याच्या जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत जायफळ प्रतिकिलोमागे 200 रुपये, जावित्री 400 रुपये, काळीमिळी 50 ते 60 रुपये, सुंठ 50 रुपये तर विलायची 200 ते 250 रुपयांनी महागली आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (��्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T10:47:34Z", "digest": "sha1:52P2HXPGTTPLXZLLYNQ7ZM4MICCPDWEB", "length": 8626, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानाचा तिसरा गणपती : गुरूजी तालीम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमानाचा तिसरा गणपती : गुरूजी तालीम\nयंदाचे मंडळाचे वर्ष १३१ वे\nमिरवणुकीस प्रारंभ सकाळी १० वाजता\nश्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजता\nमानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरूजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली आहे. विशेष म्हणजे हिंदु-मुस्लिमांनी एकत्र येत स्थापना या मंडळाची स्थापना केली आहे. भिकु पांडुरंग शिंदे, नानासाहेब खासगीवाले, रुस्तुमभाई आणि लालाभाई या बंधूनी एकत्र येत मंडळाची स्थापना केली आहे. मुषकावर विराजमान “श्री’ची ही मूर्ती आहे. “पुण्याचा राजा’ अशी या मंडळाची ओळख आहे. सध्या प्रवीण परदेशी मंडळाचे अध्यक्ष आहेत.\nसुभाष सरपाळे यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक सकाळी 10 वाजता गणपती चौकापासून निघणार आहे. लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्‍वरी मंदिर चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल. नादब्रह्म, गर्जना, सासवडचे शिवरुद्र आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल-ताशापथक, अश्‍वराज बॅंड, जयंत नगरकर यांच्या नगरावादनाचा समावेश असणार आहे. दुपारी 1 वाजता उद्योजक आदित्य शर्मा यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\nजामखेडमध्ये 127 गणेश मंडळांनी दिला गणरायाला निरोप\nढोलताशाच्या गजरात शेवगावात ‘श्री’ ला निरोप\nकोपरगावात आठ तास चालली मिरवणूक\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T10:53:31Z", "digest": "sha1:47ZPD4IDLA3CVEGIHCUEBWRZRS3LXOAB", "length": 8343, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने ओढली गाडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने ओढली गाडी\nपिंपरी – दिवसें-दिवस वाढणा-या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) दोरी लावून गाडी ओढण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले.\nसकाळी साडेदहा वाजता चिंचवड स्टेशन येथून पदयात्रेला सुरुवात झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला अध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, निलेश पांढारकर, नगरसेविका सुलक्षणा धर, कविता खराडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, युवकचे विशाल काळभोर, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.\nसंजोग वाघेरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी होत असताना भाजपा प्रणित केंद्र सरकार मात्र, नागरिकांच्या माथी पेट्रोल, डिझेलची भाववाढ लादत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातील वाहतूकीचा खर्च वाढल्यामुळे बेसुमार भाववाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस जीएसटी अंतर्गत घेतला पाहिजे. कच्चा तेलाच्या दरानुसार पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.\nदररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. सरकार त्यावर नियंत्रण आणत नाही. या महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पदयात्रा काढण्यात आल्याचे, वि���ाल वाकडकर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2019-01-19T10:45:59Z", "digest": "sha1:XG43ETMNJQWATTFYH5M2TBUNLGBIEZHO", "length": 59301, "nlines": 391, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्नाटक - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १,९१,७९१ चौ. किमी[१]\n• घनता ५,२८,५०,५६२ (९ वा) (२००१)\nराज्यपाल हंस राज भारद्वाज\nविधानसभा (जागा) विधानसभा, विधान परिषद (२२४ + ७५)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-KA\nसंकेतस्थळ: कर्नाटक सरकार संकेतस्थळ\nकर्नाटक Karnataka (कन्नड भाषेत :ಕರ್ನಾಟಕ, उच्चार [kəɾˈnɑːʈəkɑː] (मदत·माहिती)) हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.\nकर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमीळ ह्याही भाषा बोलल्या जातात.\nकर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर ��ढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.[२]\nकर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून, आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.\nकर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्याच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात.[३][४] बौद्ध कालात कर्नाटक मगध साम्राज्याचा भाग होता व नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाचे अनेक शिलालेख कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंब व पश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती.[५][६] पश्चिमी गंगा घराण्याने तलक्कड येथे राजधानी स्थापली होती.[७][८]\nह्या घराण्याने कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरूवात केली. पाचव्या शतकातील बनावसी येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो.[९][१०] ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले.[११][१२] the Rashtrakuta Empire of Manyakheta[१३][१४] and the Western Chalukya Empire,[१५][१६] चालुक्यांनी दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. चालुक्यांची चालू ��ेलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली.[१७][१८].\nदक्षिणेकडील चोल साम्राज्य ९ व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता.[१९] राजाराज चोलाने (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार राजेंद्र चोलाच्या (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला.[१९] सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबिज केली. राजाराज चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ कोलार येथे स्तंभ उभा केला होता.[२०]\n११ व्या शतकात होयसाळांचे राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकिर्द ही कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानली जाते.[२१][२२][२३][२४] होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तमिळनाडूचेही भाग काबिज केले होते. चौदाव्या शतकात हरिहर-बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी तुंगभद्रेच्या काठी होशपट्टण येथे केली. याच गावाचे नाव नंतर विजयनगर म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणाऱ्या इस्लामी आक्रमणांना बऱ्याच काळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. राजा रामदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत.[२५][२६]\nसन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा तालिकोटा येथील लढाईत इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये (निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही) विभाजन झाले.[२७] विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपुष्टात आणली.[२८][२९] बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. गोल घुमट हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे.[३०]\nमराठा साम्राज्याच्या विस्तारकालात पूर्वी विजयनगर साम्रा��्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये अजूनही स्वतंत्र होती[३१]. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली याने (....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा टिपू सुलतान[३२] हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबिज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.\nसंस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.[३३]\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. म्हैसूर संस्थान व आजूबाजूचा विलीन झालेला प्रदेश यांचे म्हैसूर राज्य झाले. पुढे १९७३ साली [३४] राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले आणि कर्नाटक असे झाले.\nमुख्य पाने: कर्नाटकाचा भूगोल व कर्नाटकातील पर्जन्यमान\nकर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये होतो. .[३५] कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची १,९२९ मीटर (६,३२९ फूट) इतकी आहे. कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.\nभूस्तरशास्त्रीयदृष्ट्या कर्नाटकाचे चार भाग आहेत.[३६]\nधारवाड शिस्ट आणि ग्रॅनाईट नाइसचे आर्चियन कॉम्प्लेक्स\nकलडगी आणि भीमथडीचे प्रोटेरोझॉइक कालातील नॉन-फॉसिलिेरस सेडिमेंटरी दगड\nदख्खन ट्रॅपियन आणि आंतर-ट्रॅपियन दगड\nआधुनिक जांभ्या आणि नदीच्या गाळातून निर्मित खडक\nराज्यातील अंदाजे ६०% भूभाग आर्चियन कॉम्प्लेक्सने बनलेला असून त्यान नाइस, ग्रॅनाईट आणि चार्नोकाइट खडक आढळतात. जांभ्या दगड हा सुरुवातीच्या टर्शियरी कालखंडातील ज्वालामुखी उद्रेक संपल्यावर तयार झाला.\nकर्नाटकात अकरा प्रकारच्य��� माती आढळतात. यांचे शेतकीशास्त्रानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे - लाल माती, जांभी माती , काळी माती, ॲलुव्हियो-कॉलुव्हियल, जंगलमाती आणि किनारी माती.\nकर्नाटकात चार प्रमुख ऋतू आहेत. सौम्य हिवाळा(जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा(मार्च ते मे), पावसाळा(जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा(ऑक्टोबर ते डिसेंबर). हवामानाच्या दृष्टीने कर्नाटकाचे चार भाग पाडता येतील. पहिला, समुद्रकिनाऱ्यालग दमट हवामानाचा. या किनारपट्टीच्या भागात पावसाळ्यात जबरदस्त पाऊस पडतो. इथली पावसाची वार्षिक सरासरी ३६३८ मिलीमीटर इतकी आहे. हे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.[३७] कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक ४५.६° सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर २.८° सेल्सियस येथे नोंदवले गेले आहे. उत्तरेकडचा भाग व दक्षिणेकडचा भाग हे सौम्य प्रकारच्या हवामानात मोडतात.कर्नाटक हे एक सांस्कृतिक वारसा असलेल राज्य आहे\nकर्नाटकची २० टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते. याशिवाय म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते.\nयावरील विस्तृत लेख पहा - कर्नाटकातील जिल्हे\nकर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे.[३८] कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता.[३९]\nवार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे भारतातले, २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होणारे राज्य आहे, असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजरात आहेत..[४०] सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्याऱ्या भारतातील राज्यांत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.[४१] कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे.[४२] २००६-०७ या आर्थिक वर्षात र���ज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.[४३] कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.[४४]\nराज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे.[४५] राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.२३१ कोटी हेक्टर शेती-वापरासाठी आहे.[४६] राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.[४६]\nकर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. इस्त्रो, राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.\nकर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. सध्या कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत.[४७] या कंपन्यांकडून होणाऱ्या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे.[४७]. सॉफ्टवेर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.\nकर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत.[४८] तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे.[४९]\nदेशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडीकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका म��ळच्या कर्नाटकमधील आहेत.[५०] उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारतातील बँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे.[५१]\nरेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .[५२][५३]\nकर्नाटक मध्ये इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा अस्तित्वात आहे. तसेच विधान परिषद ही आस्तित्वात आहे. विधानसभा हे कनिष्ट सभागृह तर विधान परिषद हे वरिष्ट कायम-सभागृह आहे. विधानसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होतात व एकूण २२४ आमदार निवडले जातात.[५४] विधान परिषदेत ७५ आमदार असून १/३ आमदारांची दर दोन वर्षांनी नियुक्ती होते. विधान परिषदेतील आमदाराचा कार्यकाल एकूण ६ वर्षाचा असतो.[५४]\nकर्नाटकातील हवाई वाहतूक फारशी विकसित झालेली नाही. बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे. मंगळूर, हुबळी, बेळगाव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे व बंगळूरहून बहुतेक जोडली आहेत.[५५] भारतातील खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एअर डेक्कन ह्या बेंगलोरमधल्या कंपन्या आहेत.\nकर्नाटक मध्ये ३०८९ किमी लांबीचे लोहमार्ग आहेत. किनारपट्टीच्या भागातील रेल्वे कोकण रेल्वेच्या अंतर्गत येते तर बहुतेक इतर भाग नैरुत्य विभागात येतात. रेल्वेचा काही भाग दक्षिण रेल्वे मध्येही मोडतो..[५६] बेंगलोरचे इतर शहरांशी लोहमार्गाचे जाळे विस्तृत आहे. परंतु इतर शहरांचे एकमेकांशी जाळे तेवढे विकसित झालेले नाही.[५७][५८]\nकर्नाटकात एकूण ११ बंदरे आहेत. मेंगलोर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.[५९]\nराज्याची मुख्य वाहतूक राज्य व ‍राष्ट्रीय महामार्गावरून होते. राज्यात एकूण १४,००० किमी लांबीचे रस्ते आहेत. कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था असून २५,००० लोक काम करतात. जे दिवसाला सरासरी २२ लाख प्रवाशांची वाहतूक करतात.[६०]\nमुख्य पान: कर्नाटकातील पर्यटन\nकर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, राज्याचा प्राचीन कालापासूनचा इतिहास व इथली असंख्य ऐतिहासिक स्थळे, यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो.[६१],[६२] राज्यसरकारने आत्तापर्यंत ७५२ स्थळे संरक्षित केली आहेत. या स्थळांव्यतिरिक्त आणखी २५००० स्थळे संरक्षित करण्याजोगी आहेत.[६३][६४]\nराज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत कुद्रेमुख, मडिकेरी आणि अगुंबे यांसारखी सृष्टीसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत. हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष व पट्टडकल येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात. क्लोरिटिक खडक वापरून बांधलेली बेलूरची आणि हळेबीडची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत येण्याची शक्यता आहे.[६५] विजापूरचा गोलघुमट हा दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.[६६]\nभारतातील दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत. जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारतातील सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत.[६७] जोग धबधबा हा भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.\nअलीकडेच कर्नाटकने आरोग्य पर्यटनात आघाडी घेतली आहे. केरळ मधील आयुर्वेदिक उपचार केंद्रांच्या धर्तीवर कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अशा प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात.[६८]\nलाक्कुंडी . सुदी . बादामी . ऐहोळे . पट्टडकल . हनगळ . हलासी . बनवासी . हळेबीड . बेळुर . इटगी . हूळी . सन्नाटी . हंपी . अनेगुंडी . मस्की . कोप्पळ\nगजेंद्रगड . सौंदत्ती . बेल्लारी . पारसगड . कित्तुर . बेळगाव . बिदर . गुलबर्गा . बसवकल्याण . कोप्पल\nलक्कुंडी . सुदी . बादामी . ऐहोळे . पट्टडकल . हनगळ . हलासी . बनवासी . हळेबीड . बेळुर . सोमनाथपूर . इटगी . हूळी . सन्नाटी . हंपी . अनेगुंडी . गलगनाथ . चौदय्यदनपूर . बीदर · गुलब��्गा · विजापूर · रायचूर\n^ \"राज्यानुसार अभयारण्यांचे विभाजन\". भारतीय अभयारण्य संस्थान संकेतस्थळ. भारत सरकार. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १२ जून २००७ रोजी पाहिले.\n^ Ninan, Prem Paul (2005-11-01). \"History in the making\". Deccan Herald. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ आॅगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2007-07-24 रोजी पाहिले.\nकोल्लूर मल्लाप्पा, हैदराबाद-कर्नाटक गांधी\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/category/need-a-business", "date_download": "2019-01-19T10:39:23Z", "digest": "sha1:2P2OFEQLEQ3JNJSRFR2KRG62K43HURIW", "length": 37838, "nlines": 600, "source_domain": "business.global-article.ws", "title": "व्यवसाय गरज | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nघाऊक मान्यता: मी एक व्यवसाय परवाना किंवा कर आयडी आवश्यक आहे\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > व्यवसाय गरज\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nअजूनही घाऊक व्यवसाय प्रचलित आहेत की मान्यता एक व्यवसाय परवाना आणि कर I.D घाऊक यश साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. हे नंतर एक खरं म्हणून अशा एक मत एक मोठी चूक आहे इंटरनेटवर व्हायरल अशा संदेश बनवण्यासाठी सर्व. सर्व व्यवसाय परवाना I.D खरोखर आवश्यक आहे मिळत प्रथम आपल्या घाऊक किंवा पुनर्विक्री व्यवसाय अंतर्भूत करण्याची योजना करताना करण्यासाठी खरा आवश्यक पाऊल आहे. माझे आगाऊ घाऊक व्यवसाय मते, तो impo आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपण आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी अधिक पैसे आवश्यक आहे का जर हो, आपण व्यवसाय योजना आवश्यक आहे. आपण व्यवसाय सुरू आहेत, तर, सहभागी काम न जुमानता, पुढे अडचणीमुळे व्यवसाय योजना आपण तयार आणि आपल्या यश खात्री मदत करू शकता. व्यवसाय योजना निर्माण करणे व्यवसाय करणे शक्य अडथळे चिंतन करण्यासाठी आपण सक्ती आणि तुम्ही त्यांना रोखू मदत करेल उपाय शोधण्यासाठी आपण तयार. अनेक लहान कंपन्या सर्वात तयार करण्यात अयशस्वी, मात्र, अनेक व्यवसाय मालक अविचल था आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nका मी एक व्यवसाय योजनेची आवश्यकता आहे का\nएक चांगला व्यवसाय योजना अर्थ प्राप्त होतो का हा लेख विश्लेषण.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय योजना सॉफ्टवेअर: आपण हे आवश्यक आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक यशस्वी व्यवसाय योजना तयार करण्यासाठी कसे\nमी अनेकदा दोन समान प्रश्न विचारले आहे. मी एक व्यवसाय योजना आवश्यक आहे का मी माझा व्यवसाय योजना काय समाविष्ट पाहिजे मी माझा व्यवसाय योजना काय समाविष्ट पाहिजे हा लेख लिहित असताना मी या प्रश्नांची उत्तरे जात आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमी एक व्यवसाय परवाना आणि कर ID आवश्यक आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक स्टार्टअप व्यवसाय योजना लिहा कसे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले लहान व्यवसाय एक वेब साइट आहे नाही घेऊ शकता\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघाऊक – व्यवसाय येणे कसे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक आभासी सहाय्यक होत: सतत विचारले जाणारे प्रश्न\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nका आपण व्यवसाय अस्तित्व आवश्यक आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमी एक व्यवसाय योजनेची आवश्यकता नाही…मी करू\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nव्यवसाय खरेदी मार्गदर्शक – तपशील\nविपणन प्रो रॉड Stinson एक पाऊल प्रणाली समाविष्टीत आहे\nकार्यकारी प्रमुख हंटर शिकार\nमी माझ्या आभासी सहाय्यक दळणवळण कसे नाही\n3 ऑफ-लाइन जाहिरात नीती साधे पण शक्तिशाली & 10 क्लासिक ई-संदेशलेखन इत्यादी जाहिरात टिपा.\nप्रदर्शित दर्शवा व्यापार परिचय\nविपणन मध्ये उल्कासंबधीचा Successes तयार\nघाऊक मणी एक मार्गदर्शक\nएक काम व्याख्या मुख्यपृष्ठ कॉल सेंटर एजंट\nआपले ग्राहक आकडेवारी नाही आहे\nएक आर्थिक संकट टाळणे: आपले लहान व्यवसाय जगायचे कसे\nज्ञान तेव्हा योग्य लागू\nस्क्रीन प्रिंटिंग वर डिजिटल प्रिंटींग आधुनिक मेटाफिजिकल परिणाम\nEBay, विक्रेते आणि ड्रॉप-shippers उत्पादन किंमत वाहतूक टिपा\nमाझे मांजर सभांना येणे शक्य नाही का\nशिपिंग – महत्वाची माहिती आपल्याला माहित असणे आवश्यक.\nघर व्यवसाय मालक कमी खर्चात क्रांतिकारी नवीन इमारत घोषणा\nविक्री सांगा नका – काम की विक्री टिपा\nसंलग्न विपणन मोफत वाहतूक मिळवत\nमनी ऑनलाईन मिळविण्याचे सर्वात सोयीस्कर मार्ग\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nए�� वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | स��न मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/meera-suresh-kalmadi-threshold-politics-present-first-time-public-program/", "date_download": "2019-01-19T11:27:59Z", "digest": "sha1:BHOJKPVFXSS75RRISGCNYF4DQPD4VOFY", "length": 31923, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Meera Suresh Kalmadi On The Threshold Of Politics; Present For The First Time In The Public Program | मीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पत��� पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजप�� नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे ��नपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nमीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित\nमीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित\nशहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.\nमीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित\nठळक मुद्दे मीरा कलमाडी यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोर्चेबांधणी काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाच्या सांगतेचा मुहूर्त\nपुणे : शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाच्या सांगतेचा मुहूर्त त्यासाठी त्यांनी निवडला आहे.\nइंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय बालगुडे यांनी पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला होता. त्यांची सांगता २९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील नितू मांडके सभागृहात होत आहे. मीरा कलमाडी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आहेत. शहरातील राजकीय पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची ही संभाव्य उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे.\nसुरेश कलमाडी गेल्या काही वर्षापासून राजकीय विजनवासातच आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तरीही त्यांचे राजकीय महत्त्व अद्याप अबाधित आहे. त्यामुळेच मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच भेटीत मीरा कलमाडी यांना पुढे आणण्याचा विषय झाला असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.\nलोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसकडे सध्यातरी बलाढ्य उमेदवार नाही. विश्वजीत कदम मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले नाहीत व पुण्यात त्यांच्या उमेदवारीला पक���षातूनच तीव्र विरोध आहे. त्यामुळेच मीरा कलमाडी यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.\nबालगुडे यांनी सांगितले, की आपण त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व त्यांनी स्वीकारले. त्यांच्याशिवाय आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हेही कार्यक्रमात निमंत्रित आहेत. हे सगळेही काँग्रेसकडून सन २०१९ची लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्यास इच्छूक आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविधानसभा निवडणूक यशाचा जिल्हा काँग्रेसतर्फे जल्लोष\nलायसन्स सस्पेंड करण्याच्या नावाखाली उकळली जाते लाच; वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून पकडले\nकाँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन\nनिरोपाचा सामना न खेळायला मिळाल्याची खंत अजिबातही नाही - गौतम गंभीर\nधावता धावता कॅन्सरवर मात करण्याची 'मनीषा' केली पूर्ण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणा; आध्यात्मिक गुरूंची मागणी\nशाहरूख खानसह अनेकांनी केली चंद्रावर जमीन खरेदी\nम्हशींचा रॅम्पवॉक, ‘कमांडो रेडा’ आकर्षण\nबनावट नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश\n‘ग्रीन फेस्टिव्हल’मध्ये रमणबागेचे वर्चस्व\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव��हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vashim/mangarul-peer-congress-corporator-mirza-ude-beig-jahid-beag-suspend-party/", "date_download": "2019-01-19T11:27:07Z", "digest": "sha1:FFB3ZTMLT2GD7KZAQVGPURNDUNC7UE2M", "length": 31169, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mangarul Peer: Congress Corporator Mirza Ude Beig Jahid Beag Suspend From The Party! | मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nलातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर\nIndia vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने ते�� ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ���यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nमंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी\n | मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी\nमंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी\nमंगरुळपीर : येथील काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा उबेद बेग यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पालीकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मदन भरगड यांनी ही कारवाई केली.\nमंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी\nठळक मुद्दे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याचे कारण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मदन भरगड यांनी केली निलंबनाची कारवाई\nमंगरुळपीर : येथील काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा उबेद बेग यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पालीकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मदन भरगड यांनी ही कारवाई केली.\nकाँग्रेसतर्फे मिर्झा यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे की, आपण मंगरुळपीर नगर पालिकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर निवडून आलेले सदस्य आहात. ३० डिसेंबर २०१७ रोजी नगर पालिकेची उपाध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली असता या निवडणुकीत आपण भाजप उमेदवाराला मतदान करू नये अशा सूचना आपणास व्हीपद्वारे व तोंडीसुद्धा देण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भाजप उमेदवाराला मतदान केले आहे, असा अहवाल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश इंगोले व शहर अध्यक्ष जावेद सौदागर यांच्याकडून मिळाला आहे.आपली ही कृती पक्ष विरोधी व पक्ष शिस्तीचा भंग करणारी असल्याने आपल्यास काँग्रेस पक्षातून निलंबीत करण्यात येत असून आपले म्हणणे सात दिवसांच्या आत लेखी कळवावे अन्यथा आपणास काहीही सांगायचे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही आपणाविरुद्ध करण्यात येईल असे म्हटले आहे. यामूळे पालिका राजकारणात खळबळ माजली असून पक्ष विरोधी भूमिका घेतल्यास कारवाई होते हे स्पष्ट झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया\nराजस्थानच्या 'पायलट सीट'वर अशोक गहलोत, सचिन पायलट उपमुख्यमंत्री\nकॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक\nसांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज, अंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ\n'संसदेची सभागृहे जनतेच्या व्यथांचा आवाज उठवण्यासाठी'\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\nसंत झोलेबाबा यात्रा महोत्सवनिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा\nगुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा - खासदार भावना गवळी\nवृक्ष वाचविण्यासाठी संक्रातिच्या सुगड्यांचा वापर\nवाशिम जिल्हयात २० गावांत दिली जाणार रेशन दुकाने\nबेस्टभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनकुंभ मेळापेट्रोलशिवस्मारकलडाखअक्षय कुमार10 ईअर चॅलेंजस्त्रीलिंग पुल्लिंग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nहे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nहळदीकुंकवाच्या वाणासाठी 'हे' आहेत काही हटके पर्याय\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केल��� अभिनंदन\nVIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा\nबेकायदेशीर कंटेनर यार्डवर सिडकोने केली कारवाई\nमुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग सामील\nयवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा\n सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा\n...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी\nगायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Scrape-Controversy-Firing-on-merchants/", "date_download": "2019-01-19T10:15:01Z", "digest": "sha1:F3A6HEU73CRL6LUTXFVW5UJG3KQP5PGA", "length": 5541, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर गोळीबार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर गोळीबार\nऑगस्ट महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात अंधेरीतील व्यापारी अस्लम वली खान (58) यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश करण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या गोळीबाराची सुपारी देणारा व्यापारी आणि मुख्य आरोपी सिंकद रजान सय्यद सिकंदर बिपल्ला साहा याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून आर्थिक वादातून सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.\nअस्लम खान यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथील मरोळ चर्चजवळील जार्ज सेंटर अपार्टमेंटच्या एक विंगमधील रुम क्रमांक 401 मध्ये राहतात. शनिवारी 3 ऑगस्टला ते कामावरुन रात्री सव्वाबारा वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी आले होते. कार पार्क केल्यानंतर ते घराच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे बाईकवरुन दोन तरुण आले, या दोघांनी त्यांच्या तोंडावर रुमाल बांधले होते, काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. ही गोळी पोटात घुसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अलीकडेच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.\nयासंदर्भात अस्लम खान यांच्या जबानीनंतर हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाल्याचे उघडकीस आले. आग्रीपाडा परिसरात राहणार्‍या सिंकद साहा या व्यापार्‍याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने अस्लम खान यांच्यावर गोळीबार करण्यासाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिल्याचे सांगितले.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/photographers/1482017/", "date_download": "2019-01-19T10:53:47Z", "digest": "sha1:FLCHTMBMTS4FVR32ALXHITL6OYG3XF3I", "length": 2323, "nlines": 64, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "गांधीनगर मधील DC images हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nगांधीनगर मधील DC images फोटोग्राफर\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 6)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64638", "date_download": "2019-01-19T10:38:55Z", "digest": "sha1:NZYIR7OTJLP6SQO7ARXTRI5JU2T4UTRY", "length": 4613, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घेउन येते ओला श्रावण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घेउन येते ओला ��्रावण\nघेउन येते ओला श्रावण\nघेउन येते ओला श्रावण\nनसताना ती शुष्क जीवनी रखरखलेपण\nयेते तेंव्हा घेउन येते ओला श्रावण\nजरा तुझी चाहूल लागता आठवातुनी\nरोमांचांना फुलावयाची आस विलक्षण\nतुलाच ठावे अमाप माझ्या दु:खावरती\nकसे करावे आनंदाचे प्रत्त्यारोपण\nविशेषता अपुल्या नात्याची अशी असे की,\nवीण असोनी जुनी, कुठेही नाही उसवण\nतू आल्याने मीपण माझे निघून गेले\nदुजा भाव गेला अन् उरले फक्त समर्पण\nसर्व चांगले अनुभवलेले नोंद करू या\nदु:ख भोगले त्याचे आता नको समिक्षण\nअंतरात मी बघता दिसतो तुझाच वावर\nअशक्य आहे करणे आता आत्मनिरिक्षण\nकधीच नसते सत्वपरिक्षा प्रेमामध्ये\nकाकण हातीचे बघण्याला कशास दर्पण\nमनी कसा \"निशिकांत\" नांदतो वसंत अजुनी\nकलंदराला वावर्धक्याचे नसते दडपण\nनिशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=446&Itemid=636&limitstart=2", "date_download": "2019-01-19T10:35:06Z", "digest": "sha1:7C432N3IMBT54ZWSLXQHDZY42KGZWMJD", "length": 9813, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला\nआशिया, युरोप, आफ्रिका, पॅसिफिक, अ‍ॅटलांटिक आणि हिंदी महासागरांतील विस्तृत भागांत भीषण युध्द चालू होते. युध्दातील सारे महाभयंकर प्रकार घडत होते. चीनमध्ये सात वर्षे युध्द चालले होते; युरोप आणि अफ्रिकेमध्ये साडेचार वर्षे आणि सर्व जगभर युध्द सुरू होऊन दोन-अडीच वर्षे झाली होती. फॅसिस्टवाद नि नाझीवाद यांच्या विरुध्द हे युध्द होते. तसेच जगावर अधिसत्ता मिळविण्यासाठीही ते होते. या युध्दकाळातील तीन वर्षे मी तुरुंगात काढली. या किल्ल्यात नि हिंदुस्थानातील इतर तुरुंगांत काढली. नाझी आणि फॅसिस्ट संप्रदायाच्या प्रारंभकाळात माझ्या मनावर—माझ्यावर नव्हे तर, हिंदुस्थानातील अनेकांच्या मनावर—कोणत्या क्रिया-प्रतिक्रिया झाल्या त्याची मला चांगलीच आठवण आहे. आणखी असे आठवते की, जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा सार्‍या हिंदुस्थानचे हृदय हलले. चीनशी असलेली जुनी मैत्री नवी झाली; तिला नवीन पालवी फुटली. ���टलीने अ‍ॅबिसिनियावर बळजबरी केली त्याची आपल्याला चीड आली; झेकोस्लोव्हाकियाला दगा दिला त्याची शिसारी आली— मन अगदी विटले. भावना पुरत्या दुखावल्या. स्पेनमध्ये असीम शौयाने व चिकाटीने लढा देता देता लोकशाही पडली, त्यामुळे मला स्वत:ला व इतर अनेकांना आपण स्वत:च पडल्याचे दु:ख झाले.\nनाझींनी व फॅसिस्टांनी चौफेर चढाई करून धुमाकूळ घातला. त्याबरोबरच जे नीच पशुतुल्य अत्याचार चालविले ते तर महाभयंकरच; पण त्यांनी जाहीरपणे डांगोरा पिटून ज्या मतांचा, ज्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार चालविला होता व स्वत:ही तसेच वागण्याचा प्रयत्न करीत होते ती मते व ते तत्त्वज्ञान महाभयंकर वाटे. कारण युगेच्या युगे आपण जे मानीत आलो, आज घटकेला आपली ज्यावर श्रध्दा आहे त्या सगळ्या मतांवर व तत्त्वज्ञानावर हे बोळा फिरविल्यासारखे होते. वंशाची सारी आठवण बुजली. जुन्याचे सारे घरबंध सुटले तरी प्रत्यक्ष आपल्याला परकीय राजसत्तेचा जो अनुभव आला त्याने (त्यांनी लाजेकाजेखातर का होईना काही सोंगे उभी केली असली तरी) अशी अद्दल घडली आहे की, जीवनविषयक व राज्यशासनविषयक नाझी मतप्रणाली व तत्त्वज्ञान म्हणजे काय याचा आपल्याला पुरेपूर उमज पडला आहे. याच तत्त्वांनुसार व शासनपध्दतीनुसार हिंदी जनतेचे बलिदान चालले आहे. म्हणूनच तर या फॅसिस्टवादाचे व नाझीवादाचे नाव निघाल्याबरोबर आपल्या मनात चटकन तिडीक उठली \nतो १९३६ चा मार्च महिना होता. त्या महिन्याच्या पहिल्या दिवसातच सिनॉर मुसोलिनीचे भेटीचे आमंत्रण मला आले होते. ते आग्रहाचे आमंत्रण मी का झिडकारले ते मला आठवते आहे. इटलीचा युध्दात पराभव झाल्यानंतर मुसोलिनीबद्दल वाटेल ते बोलणारे, त्याला शिव्याशाप देणारे प्रमुख ब्रिटिश मुत्सद्दीदेखील अगोदर मुसोलिनीचे नाव निघाले की अगदी जिव्हाळ्याने त्याचे कौतुक करीत आणि त्याच्या राजवटीची व उपाययोजनांची तोंड भरून स्तुती करीत.\nपुढे दोन वर्षांनी, म्युनिच प्रकरणाच्या आधी उन्हाळ्यात, नाझी सरकारने जर्मनीला भेट देण्याबद्दल मला आमंत्रण दिले होते. ''तुमचा नाझी संप्रदायाला विरोध आहे हे आम्हाला माहीत आहे, तरीही आपण जर्मनी बघून जावे असे आम्हाला वाटते.'' असे त्या आमंत्रणात नमूद केले होते. त्यांचा पाहुणा म्हणून किंवा खाजगी रीत्या, नाव बदलून, गुप्तपणे किंवा जहीरपणे जेथे इच्छा असेल तेथे जायला मुभा आ��े वगैरे सारे त्या आमंत्रणात होते. तरी तेही आमंत्रण मी साभार नाकारले. जर्मनीत जाण्याऐवजी मी झेकोस्लोव्हाकियात गेलो. तो दूरचा देश त्या वेळच्या इंग्लंडच्या पंतप्रधानांना त्याच्याविषयी फारशी माहिती नव्हती.\nम्युनिच प्रकरणाआधी इंग्लंडमधील मंत्रिमंडळातील काही सभासदांना व इतर काही प्रमुख राजकारणी लोकांना मी भेटलो होतो. माझे फॅसिझम व नाझिझम विरुध्दचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा मी धीर केला. परंतु मला दिसले की माझे विचार त्यांना रुचले नाहीत. इतर अनेक गोष्टींचा विचार करून त्याही ध्यानात घेतल्या पाहिजेत असे त्यांचे म्हणणे पडले.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/petrol-pumps-maharashtra-will-remain-open-says-girish-bapat-44966", "date_download": "2019-01-19T11:16:07Z", "digest": "sha1:TXR7DU3TA4JY7KCBBODTRMAR3XRD3IAQ", "length": 12989, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petrol Pumps in Maharashtra will remain open, says Girish Bapat पेट्रोल पंप रविवारीही सुरू राहणार! | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल पंप रविवारीही सुरू राहणार\nशनिवार, 13 मे 2017\nपुणे : 'सर्वसामान्य नागरिकांना त्रास न देण्यासाठी पेेट्रोलपंप सुरू ठेवा अन्यथा 'मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करु', असा इशारा दिल्यानंतर रविवारी पेट्रोलपंप बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.\nराज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.\nपुणे : 'सर्वसामान्य नागरिकांना त्रास न देण्यासाठी पेेट्रोलपंप सुरू ठेवा अन्यथा 'मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करु', असा इशारा दिल्यानंतर रविवारी पेट्रोलपंप बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.\nराज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.\nया बैठकीतील निर्णयावर पालकमंत्री बापट म्हणाले, ''राज्यातील पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांवर पुन्हा बैठक होणार आहे. रविवारी पंप बंद ठेवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाल्यास 'मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करू, असा इशारा दिल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.''\nयावर पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी म्हणाले, ''केंद्र सरकारच्या महागाई निर्देंशांकाच्या प्रमाणात पेट्रोलचे प्रक्रिया दर ठरवा, अशी आमची मागणी होती. येत्या 17 मे रोजी मुंबईमध्ये राज्य सरकारबरोबर यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात या मागणीवरील निर्णय होणार असल्याने रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे.''\nकेंद्र सरकारच्या अपूर्वा चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मुंबईत 17 मे रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nमोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत\nजकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes?b_start:int=50", "date_download": "2019-01-19T10:48:38Z", "digest": "sha1:ZFFLWHYQKZSAAAWAYZI3QVGYSJ5SJVTX", "length": 24415, "nlines": 325, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "धोरणे व योजना — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना\nया विभागात शेती, फळबागा, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास इत्यादींविषयी धोरणे आणि योजनांविषयी माहिती यामध्ये दिली आहे.\nदेशी जनावर पैदास धोरण\nदेशी जनावरांसाठीचे पैदास धोरण याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nमेंढी व शेळीसाठी धोरण पैदास\nमेंढी व शेळीसाठी पैदास धोरण याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nगुरांमधील प्रजनन धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (एनपीसीबीबी) मुद्दयांना अनुसरुन आहे.आनुवंशिक सुधारणेने गायींचे उत्पादन वाढणे हे उद्दिष्ट आहे.\nम्हशींच्या पैदास धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (NPCBB) मुद्दयांना अनुसरुन आहे.अनुवांशिक सुधारणा करून म्हशींच्या उत्पादनात वाढ करणे हे उद्दिष्ट आहे.\nमेंढी व शेळीसाठी पैदास धोरण\nमेंढी व शेळी पैदास धोरण प्रामुख्याने मांस उत्पादन वाढीसाठी आणि लोकरीची स्थानिक मागणी भागविण्यासाठी मेंढ्यांसाठी या सारखा उद्देश आहे लोकरचे उत्पादनसुध्दा वाढविणे.\nजनावरांचे गट वाटप योजना\nपशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची जनावरांचे गट वाटप योजना\nपशुधन - केंद्र पुरस्कृत योजना\nराष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना\nपशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रोग नियंत्रण योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे.\nशेळयांचे गट वाटप करणे\nरा.कृ.वि.यो अंतर्गत ग्रामीण भागात ठाणबंद पध्दतीने संगोपनासाठी 40 + 2 शेळयांचे गट वाटप करणे.\nवैरण विकास कार्यक्रम राबविणे\nरा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प\nशेतकरी - अपघात विमा योजना\nबी - बियाणे बांधावर\nमधमाशी पालन - अहमदनगर\nसबलीकरण व स्वाभिमान योजना\nसिंचन विकास कार्यक्रम - विदर्भ\nजलयुक्त गाव अभियान - पुणे\nपशुसंवर्धन विभाग - राज्य योजना\nहरित महाराष��ट्र अभियान योजना\nधान्य चाळणी खरेदीवर अनुदान\nहमाल भवन अनूदान योजना\nमहाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळ\nखाजण जागा वाटप योजना\nराष्ट्रीय कल्याण निधी योजना\nपाणी साठवा - गाव वाचवा\nकेळी पीक विमा योजना\nरेशीम शेती - विविध योजना\nजलयुक्त शिवार अभियान - महाराष्ट्र\nफळपीक गारपीट विमा योजना\nदेशी जनावर पैदास धोरण\nमेंढी व शेळीसाठी धोरण पैदास\nमेंढी व शेळीसाठी पैदास धोरण\nजनावरांचे गट वाटप योजना\nपशुधन - केंद्र पुरस्कृत योजना\nशेळयांचे गट वाटप करणे\nवैरण विकास कार्यक्रम राबविणे\nठाणबंद पध्दतीने शेळी पालन\nलसमात्रा प्राप्त करावयाची पध्दत\nशेळी व मेंढी पालन प्रशिक्षण\nमहाराष्ट्र पशुधन विकास मंडळ\nगुरे व महिष विकास प्रकल्प\nपंतप्रधान विशेष पॅकेज योजना\nकेंद्र पुरस्कृत पशुविमा योजना\nशेतकरी - विशेष मदत\nविविध योजना - पालघर जिल्हा\nकृषि उद्योजकता विकास (भाग-1)\nकृषी उद्योजकता विकास (भाग-2)\nमृद आरोग्य पत्रिका अभियान\nआपत्कालीन पर्यायी पीक योजना\nठिबक सिंचन - सातारा जिल्हा\nवसंतराव नाईक कृषि भूषण\nवसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार\nवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न & डॉ.जे.के.बसू शेती पुरस्कार\nस्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nशेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना\n\"मागेल त्याला शेततळे\" योजना\nफलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी\nविहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )\nमागेल त्याला शेततळे अनुदान\nमराठवाड्यातील दुष्काळाला वरदान - हायड्रोफोनिक्स चारा\nमृद आरोग्‍य पत्रिका योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nकृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती\nपश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प\nसमजावून घ्या विमा योजना...\nप्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज\nक्रॉपसॅप प्रकल्प ठरला देशास भूषणावह\nप्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान\nदुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना\nआदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना\nप्रधानमंत्री पीक विमा योजना; पंचनामा कार्यपद्धती\nराष्ट्रीय पशुधन अभियान (NLM)\nशाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान\nपरंपरागत कृषि विकास योजना\nराज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यासदौरे\nकाजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना\nसेंद्रिय शेतीकरिता आहेत विविध योजना ...\nहवामानावर आधारित फळपीक विमा योजना\nरब्बी हंगामातील पिकांसाठी विमा योजना\nशेतकरयांना समृद्ध करणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nकृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण - घेवाण\nशेतकरी हिताची शेतमाल तारण योजना\n‘आत्‍मा’ संस्‍था शेतकऱ्यांचा मार्गदर्शक\nजलयुक्त शिवार अभियानाचा परिणाम ; भूजल पातळीत वाढ\nपीक उत्पादनासाठीचा प्रत्येक थेंब मोलाचा…\nवन संधारण आणि विकास\nगाळयुक्त शिवार, शेतीला संजीवनी\nप्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना\nराज्यात 34 जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरु\nपशुधन हिताय: बहुजन सुखाय\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nफायदेशीर शेतीसाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’\nराष्ट्रीय तेलबिया, तेलताड अभियान\nजिल्‍हा परिषदेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या योजना\nगोड्या पाण्यात नीलक्रांतीला चालना\nशेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nधान शेतकऱ्यांना मामा तलावांचा आधार\nना जामीन, ना तारण ‘मुद्रा’ चे हेच धोरण…\nशेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान, बीजभांडवल योजना\nनिलक्रांती योजनेअंतर्गत सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जल - भूमी संधारण अभियान\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना\nसंरक्षित शेतीसाठी शासनाच्या योजना\nशेतजमिनीच्या आरोग्यासाठी योजना मृद आरोग्य पत्रिकेची\nकोरडवाहू जमीन फुलवणारी....मागेल त्याला शेततळे योजना\n'यशदा\"'तील जलसाक्षरता केंद्र:जलजागृतीचा स्रोत\nऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याची योजना\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना\nशेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी गटशेतीस चालना\n‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान\nजिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग\nअटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने\nशेतात, बांधावर वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना\nबांधावर वृक्ष लागवड योजना\nशाश्वत सिंचन सुविधा देणारी ‘मागेल त्याला शेततळे योजना’\nकृषी विकास सेंद्रीय शेती योजना\nमुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना\nशेतमाल तारण कर्ज योजना\nशेतमाल तारण कर्ज योजना\nहवामानावर आधारित फळपिक विमा योजना\nहवामानावर आधारित फळपिक विमा योजना\nप्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण\nतुती रेशीम उद्योग - एक शेती पूरक उद्योग\nशेतमालतारण कर्ज योजना : शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापनाची सुवर्णसंधी\nशेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-19T10:47:30Z", "digest": "sha1:RBMBM76B4PSKRCWAUV3YKLQ6KTG2GN7Q", "length": 8187, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिक वापरणाऱ्यांकडून 45 हजार वसूल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्लॅस्टिक वापरणाऱ्यांकडून 45 हजार वसूल\nवाकी- शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानाही प्लॅस्टिकचा सर्रासपणे व मोठ्याप्रमाणावर वापर करणाऱ्या महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील व्यापारी व दुकानदारांवर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाईचा बडगा उगारून केलेल्या कारवाईत एकूण 45 हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली.\nप्लॅस्टिक बंदीवर कारवाई व्हावी, याकरिता संपूर्ण गावात जनजागृती करून या संदर्भात तातडीची ग्रामसभा घेण्यात आली. प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे, यावर सर्वानुमते ठराव मंजूर झाला असतानाही गावा���ील काही व्यापारी व दुकानदार सर्रासपणे शासनाचा आदेश झुगारून प्लॅस्टिक वापरत होते. यासाठी गावात प्लॅस्टिक विरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच विशाल भोसले, ग्रामपंचायतीच्या सदस्या ऍड. कृतिका वाळके, सुनील मिंडे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पारासुर, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष प्रकाश महाळुंगकर आदींनी भाग घेतला होता. या कारवाईत एकूण 45 हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली. सरपंच कल्पना कांबळे यांनी यावेळी सांगितले की, प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदार अथवा व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने अखंडपणे कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. याची दक्षता संबंधित दुकानदारांनी घेण्याची गरज आहे. त्यानंतर होणाऱ्या दंडात्मक कारवाईला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nउत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू\nकॉंग्रेस मर्यादेचे उल्लंघन न करणारा पक्ष\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nभाजप सरकारची सीबीआय आणि ईडी सोबत युती ; अनेक अधिकाऱ्यांना धोका- अखिलेश यादव\nकन्हैया सीपीआयकडून निवडणूक लढविणार\nमहापालिकेकडूनच 85 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/dr-ambedkars-statue-unveiled-at-koyasan-university-in-japan/articleshow/48906743.cms", "date_download": "2019-01-19T10:50:33Z", "digest": "sha1:UMO57LB3WN4S4ZSJVOGMKVGRIYHP3IQO", "length": 11624, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: Dr Ambedkar's statue unveiled at Koyasan University in Japan - डॉ. आंबेडकरांना जपानमध्ये मानवंदना | Maharashtra Times", "raw_content": "\n, मग 'ही' काळजी घ्या\n, मग 'ही' काळजी घ्या\nडॉ. आंबेडकरांना जपानमध्ये मानवंदना\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा १२५वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असताना काल, गुरुवारी जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\nपूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा १२५वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असताना काल, गुरुवारी जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\n‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडून कोयासन आणि जपानच्या नागरिकांना दिलेली एक अमूल्य भेट आहे’, असे उद्‍गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते. ‘बाबासाहेबांची जगभर ओळख प्रख्यात विधिज्ञ, नेते आणि समाजसुधारक अशी होती. बुद्ध धम्माची तत्त्वे आणि शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली, त्यातून त्यांनी अनेकांचे आयुष्य समृद्ध केले’, असेही फडणवीस यांनी नमूद केले. वाकायामाचे गव्हर्नर निसाका यावेळी म्हणाले, ‘जपानमधील कोयासनसारख्या बौद्धसंस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अध्ययन केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे ही बाब अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद आहे.’ या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही उत्साहात भगवे फेटे बांधले. तुतारी वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले.\nयाच कार्यक्रमात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित होते.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\n, मग 'ही' काळजी घ्या\nममता बॅनजी यांच्या विरोधी पक्षांच्या संयुक्त भारत मेळाव्याचे...\nनागपूर: 'लेंगा-पायजमा' महिलांच्या टोळीला दारु तस्करी करताना\nपंजाब: ग्रामीण भागातील सरकारी शाळा झाली स्मार्ट\nगुजरात : हझीरा येथे पंतप्रधानांनी केली रणगाड्यांची पाहणी\nगुजरात:गांधीनगर येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३डी लेझर प्रोजेक्...\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडॉ. आंबेडकरांना जपानमध्ये मानवंदना...\nअखिलेश यांचे ‘व्हायब्रंट यूपी’...\n‘चौहान हटाव’साठी तीन विद्यार्थ्यांचे उपोषण...\n'हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला नव्हे'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=446&Itemid=636&limitstart=8", "date_download": "2019-01-19T10:15:56Z", "digest": "sha1:7PONQHPNQGH3A6HNG7XMHEXX5ZOVSGJ7", "length": 12092, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला\nएका अमेरिकन प्रकाशकाने सहासात वर्षांपूर्वी 'माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान' या विषयावर मला एक लेख लिहायची विनंती केली होती. अशा प्रकारचे लेख जमवून त्यांचा तो एक संग्रह प्रसिध्द करणार होता. ती कल्पना मला आकर्षक वाटली. परंतु मला धीर होईना. मी जसजसा अधिक विचार करू लागलो तसतसा लिहिण्याचा बेत दूर होत चालला आणि शेवटी माझ्या हातून तो लेख लिहिला गेला नाही.\nजीवनासंबंधीचे माझे काय तत्त्वज्ञान होते काही वर्षापूर्वी लिहायला मी संकोच केला नसता; पुढेमागे करीत बसलो नसतो. त्या वेळेस माझ्या विचारसरणीचे स्वरूप निश्चित होते, निश्चित असे उद्देश माझ्यासमोर होते, परंतु आज ही निश्चितता, नि:शंकता निघून गेली आहे. भविष्यकाळासंबंधीची निश्चित अशी कल्पना माझ्या मनात होती, परंतु हिंदुस्थान, चीन, युरोप आणि सर्व जगातच गेल्या काही वर्षांत ज्या घडामोडी झाल्या त्याने मी गोंधळून गेलो आहे. सर्वत्र उलथापालथी होत आहेत, सर्वत्र अस्वस्थता आहे. त्यामुळे पुढचे स्वच्छ असे काहीच दिसत नाही. सारा भविष्यकाळ अस्पष्ट छायामय असा वाटतो.\nअर्थात जीवनाचे तत्त्वज्ञान अशासारख्या मूलग्राही प्रश्नावरच्या या शंका किंवा अडचणी यामुळे चालू कामापुरते तूर्त काम करावयाचे म्हणून शंका घेऊन मी कधी स्वस्थ बसलो नाही. पण जे करावे त्यात तडफ कमीच. माझ्या तारुण्यात धनुष्यापासून निघालेल्या बाणाप्रमाणे मी सरळ माझ्या लक्ष्याकडे सणाणून जात असे. त्याशिवाय मला दुसरे काहीही दिस�� नसे. पण पुढे पुढे ही एकमार्गी वृत्ती सुटली, तरीही मी काम करीतच राहिलो. कारण कर्मप्रेरणा तर होती आणी माझी जी ध्येये त्यांच्याशी माझ्या या कर्मप्रेरणेचा खरा व काल्पनिक संबंध आहे ही भावनाही मनात होती. परंतु मला दिसायला लागले होते की, राजकारणाचा मला वीटच येत चालला होता. जीवनाकडे बघण्याच्या माझ्या एकंदर दृष्टीतच हळूहळू परंतु मोठा बदल होत होता.\nपूर्वीची ध्येये, पूर्वीचे साध्य तेच कायम राहिले, परंतु त्यांच्या भोवतालचे तेजोवलय जरा कमी झालेले वाटे, आणि जसजसे त्यांच्या अधिक जवळ जावे तसतशी ती अधिकच फिक्की दिसू लागत. त्यांचे तेज, त्यांचे सौंदर्य कमी होई. ज्यामुळे त्यांच्याकडे जायला मन आनंदित होत असे, शरीरास चैतन्य आल्यासारखे होते असे ते सारे नाहीसे झाल्यासारखे वाटे. खोट्याचा बोलबाला तर होतच होता, पण त्यापेक्षा वाईट हे की जे सत्य मानीत आलो त्याचेही तोंड फिरलेले, भेसूर दिसे. मनुष्याची हल्ली असलेली भोगलालसा, हिंसा, प्रतारणा यांनी भारलेली पशुवृत्ती जाऊन मानवजात विवेकाने वागण्याच्या उच्च पातळीवर पोचायला शिकत असताना दु:ख व संकटाच्या अनुभवाची युगेच्या युगे अद्यापिही लागावी इतका मनुष्यस्वभाव वाईट आहे का आणि ह्या अवधीत मनुष्यस्वभाव एकदम पालटून टाकण्याचे चाललेले सर्व प्रयत्न फुकट जावे असा योगायोग तर नव्हे \nसाध्य व साधने यांची एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया होता होता अशी गुंतागुंत तर नाही ना होत की ज्यामुळे वाईट साधनांमुळे साध्याचा अगदी विचका व्हावा, क्वचित वेळी साध्याचा नाशही व्हावा. परंतु मनुष्य हा स्वभावाने दुबळा आहे, स्वार्थी आहे. योग्य साधने वापरणे त्याच्या शक्तीपलीकडचे असणेही शक्य आहे, तर मग करायचे तरी काय काही न करता स्वस्थ बसणे म्हणजे आपले काही चालत नाही असे मानून आसुरी वृत्तीला शरण जाणे असे होऊ लागले. काही करू म्हटले तर त्या आसुरी वृत्तीच्या एखाद्या रूपाशी काही तडजोड करावी लागे व त्याचे व्हायचे ते सर्व वाईट परिणाम हात.\nजीवनातील प्रश्नांकडे बघण्याची माझी वृत्ती प्रथम प्रथम शास्त्रीय होती. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील आरंभीच्या काळातील शास्त्रांनीं निर्माण केलेला सहजसोपा आशावाद मला पटत होता. सुखी, सुसंरक्षित असे जीवन, आणि माझा नैसर्गिक उत्साह नि आत्मविश्वास, यामुळे आशावादीपणाची ती भावना बळावतच गेली. एक प्रकारचा निर्विकल्प, अंधुक असा मानवतावाद मला आवडे.\nधर्माचे जे आचारात स्वरूप दिसे तसा विचारांनीसुध्दा स्वीकारलेला धर्म, मग तो हिंदू, मुसलमान, बुध्द, ख्रिस्त वा कोणताही असो मला त्याची ओढ कधीच लागली नाही. धर्म म्हणजे भोळसट रूढी व हटवादी अंधश्रध्दा यांचा निकटचा संबंध वाटे व नित्य व्यवहारात येणार्‍या अडचणींविषयी त्या धर्माचा दृष्टिकोण विज्ञानशास्त्राचा नाही असेही वाटत असे. मंत्रतंत्र, अंधश्रध्दा, अद्भुतावर भरवसा ठेवणे हा त्या धर्मातला एक भाग वाटे.\nपरंतु मनुष्याच्या अंतर्मुख वृत्तीला लागलेल्या कसल्यातरी ओढीचे समाधान धर्माने होत असलेले स्पष्ट दिसे. पृथ्वीवरील कोट्यवधी मानवांचे कोणतातरी धर्म असल्याशिवाय चालत नाही. धर्मामुळेच अति थोर अशा स्त्रीपुरुषांचे आदर्श आपणास लाभले आहेत; त्याचप्रमाणे संकुचित कडव्या वृत्तीचे, दुष्ट व क्रूर असे धर्मांध लोकही लाभले आहेत. धर्मांमुळे जीवनाला, मानवी जीवनाला काही मूल्यमापने दिली आहेत. त्या मूल्यांपैकी काहींचा आज जरी उपयोग नसला, आज जरी ती मूल्ये कदाचित अपायकारकही ठरली तरी, इतर काही मूल्येच आजच्या नैतिक जीवनाचा अधार झाली आहेत.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5050312836741075423&title=National%20Handloom%20Cloth%20Exhibition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-19T11:13:42Z", "digest": "sha1:42VKIBVM5O7RC5T34T7GVS7WT7TD5ZZW", "length": 8096, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन", "raw_content": "\nराष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन\nपुणे : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर आणि इंद्रायणी हँडलूम्स यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत आरटीओजवळील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय हातमाग वस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे व्यवसथापकीय संचालक संजय मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी भारत सरकारच्या केंद्रीय हातमाग मंत्रालयातील उपसंचालक आर. एम. परमार, व्यवस्थापकी�� सहसंचालक विजय निमजे, इंद्रायणी हँडलूम्सची ब्रँड अॅीम्बेसडर व मिसेस युनिव्हर्स (लव्हली) शिल्पा अगरवाल आणि डिझायनर निधी गांधी उपस्थित होते.\nहातमाग व्यावसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हातमाग प्रदर्शन आयोजित केले जात आहे. राज्य शासनाच्या सहकार्यातून यंदा हे प्रदर्शन पाच वर्षानंतर पुण्यात होत आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, जम्मु अँड काश्मीर, मध्यप्रदेश, हरियाना, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली आदी तेरा राज्यांतील ७३ संस्था सहभागी झाल्या आहेत. जवळपास पंचेचाळीसहजार चौरस फूट आकाराचे दालन यासाठी उभारले गेले आहे.\n(या प्रदर्शनाविषयी माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: पुणेराष्ट्रीय हातमाग वस्त्र प्रदर्शनइंद्रायणी हँडलूम्समिसेस युनिव्हर्स शिल्पा अगरवालPuneNational Handloom Cloth exhibitionIndrayani HandloomsRTOAISSMS Groundप्रेस रिलीज\nराष्ट्रीय हातमाग प्रदर्शन हातमाग व्यावसायिकांना मिळतोय पुणेकरांचा प्रतिसाद राहुल घंबरेची ‘आरटीओ’पदी निवड साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=446&Itemid=636&limitstart=9", "date_download": "2019-01-19T10:04:03Z", "digest": "sha1:NRL6NFAW5AHYV4BP5H2BBSY7J6OIJYMQ", "length": 12622, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला", "raw_content": "शनिवार, जानेवारी 19, 2019\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला\nधर्माचा व्यापक अर्थ घेतला तर धर्म अशा क्षेत्रात वावरतो की जेथे रूढ सत्ता नाही. जेथे शास्त्राची विज्ञानाची गती नसते. विज्ञानवेष्टित क्षेत्रापलीकडे धर्म वावरत असतो. विज्ञानांकित प्रदेशाचे, ज्ञात प्रदेशाचे सीमावर्धन धर्म करीत असतो. धर्म व��ज्ञानाला ज्ञात असलेल्या मर्यादांपलीकडे जातो. परंतु विज्ञानपध्दती नि धर्मपध्दती या मात्र परस्परांपासून अगदी भिन्न आहेत. ज्या प्रांतात ते काम करतात, ज्या गोष्टींमध्ये वावरतात, ज्या साधनांचा ते उपयोग करतात ती अगदी वेगळी. आपल्या सभोवती अज्ञात असा अनंत प्रदेश उभा आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आणि विज्ञानाची प्रचंड आणि आश्चर्यकारक वाढ झाली असली तरी त्याला या अज्ञानाचे फारसे ज्ञान आहे असे म्हणता येणार नाही. त्या बाजूने विज्ञान हळूहळू भीत भीत पावले टाकीत होते ही गोष्ट खरी. परंतु सारे प्रायोगिक आहे. शिवाय विज्ञानाची पध्दती म्हणजे प्रत्यक्ष पध्दती. त्या प्रत्यक्ष जगाचा, जीवनाच्या रीतिगतींचा ते शास्त्र अभ्यास करते; अदृश्य सृष्टीतील कलात्मक अतींद्रिय आध्यात्मिक गोष्टींचा अभ्यास करायला या शास्त्राची पध्दती कितीशी उपयोगी पडणार आपण पाहतो, अनुभवतो, भावतो ते दिक् व काल या सापेक्ष कल्पनेनुरूप पदोपदी बदलणारे असे जग म्हणजे संपूर्ण विश्व नव्हे. अदृश्य असेही एक जगत आहे. ते कदाचित अधिक स्थिर असेल किंवा या दृश्य जगाप्रमाणेच बदलणारे असेल. त्या अदृश्य जगाला ह्या आपल्या लहान दृश्य जगाचा पदोपदी स्पर्श होत असतो. कोणीही विचारी मनुष्य या अदृश्य जगाची उपेक्षा करू शकत नाही.\nजीवनाचा हेतू काय याविषयी शास्त्र फारसे काही सांगू शकत नाही, काहीच सांगू शकत नाही म्हणाना. विज्ञान स्वत:च्या मर्यादा वाढवीत आहे आणि लौकरच अदृश्य व अज्ञात जगावरही ते स्वारी करील असा संभव आहे. व्यापक अर्थाने जीवनाचा हेतू समजून घ्यायला कदाचित विज्ञानशास्त्र आपणास पुढेमागे केव्हातरी साहाय्य करील. मानवी जीवनाच्या प्रश्नावर प्रकाश पाडणार्‍या काही गोष्टींचे अंधुक दर्शन तरी ते शास्त्र आपणास घडवील. विज्ञान व धर्म यांच्यात चाललेला तो सनातन वाद—त्याला निराळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे भावनात्मक अनुभव, धार्मिक अनुभव यांना विज्ञानशास्त्राची पध्दती लावून बघण्यात येते.\nधर्म शेवटी गुढवाद, अध्यात्म, तत्वज्ञान यांत जाऊन मिसळतो. जगात असे काही मोठेमोठे गुढवादी लोक होऊन गेले की त्यांच्याकडे हटकून लक्ष जाते. त्यांनी आत्मवंचना केली, ते वेडे होते असा शेरा मारून त्यांची वासलात आपणास लावता येणार नाही. परंतु गुढवादाची मला चीड आहे. हा गूढवाद म्हणजे सारा भोंगळपणा, सारा अस्पष्टपणा, सारे मऊ मऊ, गोडगोड. सारा शरणागतीचा, दुबळेपणाचा प्रकार आहे. विचारशक्तीला काटेकोरपणे श्रम देण्याऐवजी ती शक्ती, ती बुध्दीच टाकून देऊन, स्वत्व सोडून देऊन उचंबळलेल्या भावनांनिशी त्या समुद्रात मारलेली ही बुडी आहे. सहजासहजी न समजणार्‍या काही गूढ मनोव्यापारांचे ज्ञान या अनुभवाने क्वचितप्रसंगी होत असेल, पण त्याप्रमाणे असाही संभव आहे की, त्या अनुभवात साधकाची दिशाभूल होऊन तो सर्व त्याचा भ्रम ठरेल.\nअध्यात्म व तत्त्वज्ञान किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान यांकडे मनाची अधिक ओढ असते ही गोष्ट खरी. परंतु त्या शास्त्राचा अभ्यास करायला खूप खोल विचार करण्याची जरूरी असते. तर्कशास्त्र नि बुध्दिवाद यांचा तेथे उपयोग केला पाहिजे. परंतु तर्कबुध्दी चालविली तरी या अध्यात्म तत्त्वज्ञानात काही सिध्दान्त स्वयंसिध्द गृहीत धरून मग तर्क व बुध्दी चालवावी लागते. मग असा संभव निर्माण होतो की हे सिध्दान्तच खरे नसले तर पुढचे काहीच निश्चित नाही. सारेच विचारवंत पुरुष कमी अधिक प्रमाणात अध्यात्मात, तत्त्वज्ञानात मधून मधून शिरतात. कारण तसे न करणे म्हणजे आपल्या या विश्वाच्या बर्‍याचशा भागांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे होते. काहींना इतरांपेक्षा या अध्यात्माची अधिक गोडी, अधिक आकर्षकता असते. त्या त्या युगाप्रमाणे त्याच्यावर कमी अधिक जोर दिला जात असतो. प्राचीन काळी युरोपात काय किंवा आशियात काय, दृश्य जगापेक्षा त्याच्या पलीकडील अदृश्य जगाला अधिक महत्व देण्यात येत असे. त्यामुळे अध्यात्म व तत्त्वज्ञान इकडेच बुध्दी वळली. अर्वाचीन मनुष्य बाह्य वस्तु-जगातच अधिक गुरफटलेला असतो. तथापि तोही आणीबाणीच्या वेळेस, मानसिक अशान्ततेच्या क्षणी तत्त्वज्ञानाकडे वळतो व आध्यात्मिक चिंतनात रमतो.\nआपणा सर्वांजवळ जीवनाचे तत्त्वज्ञान असते. कोणाजवळ अस्पष्ट असते, कोणाजवळ अधिक स्पष्ट असते. आपण ज्या काळात असतो, त्या काळातील जीवनाकडे पाहण्याची अशी जी दृष्टी असते. तीच आपण, साधारणपणे विचार न करता घेत असतो. तसेच ज्या धर्मात आपण वाढतो, त्या धर्मातील काही आध्यात्मिक कल्पना आपल्या जीवनात आलेल्या असतात. अध्यात्माकडे माझा मुळीच ओढा नाही. अस्पष्ट, अंधुक अशा चिंतनात राहायला मला मुळीच आवडत नाही. तरीही प्राचीनांच्या किंवा अर्वाचीनांच्या आध्यात्मिक नि तात्त्विक विचारांच्या पाठोपाठ कधी कधी जाण्यात माझ्या बुध्दीला एक प्रकारचा आनंद वाटतो, एक प्रकारची मोहिनी पडते. परंतु तेथे मोकळेपणा मला कधीच वाटला नाही, आपल्या प्रांतात असल्याची जाणीव कधी झाली नाही. त्या मोहिनीतून कसा तरी निघालो की मला सुटलो एकदाचा असे समाधान वाटे.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11696", "date_download": "2019-01-19T11:24:23Z", "digest": "sha1:AUGH7U7UJKTM6GBW2SXXAU6FDAPWPGER", "length": 29457, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, processing products of Dragan Fruit | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम, प्युरी\nड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम, प्युरी\nडॉ. आर. टी. पाटील\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nकमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे महत्त्वाचे फळ आहे. भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे. या फळांपासून प्रक्रिया पदार्थाची निर्मिती केल्यास मागणी वाढू शकेल.\nकमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे महत्त्वाचे फळ आहे. भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे. या फळांपासून प्रक्रिया पदार्थाची निर्मिती केल्यास मागणी वाढू शकेल.\nड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वनस्पती असून, ती वेगवेगळ्या हवामानामध्ये येते. अत्यंत काटक असलेल्या या वनस्पतीची लागवड आपल्याकडेही कमी- अधिक क्षेत्रावर होऊ लागली आहे. लागवडीनंतर सुमारे १५ महिन्यांनी उत्पादनाला सुरवात होत असली तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन हाती येण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागतो. काढणीचा काळ साधारणतः मे ते सप्टेंबर या दरम्यान असतो. एकरी सरासरी सुमारे पाच टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.\nड्रॅगन फ्रूट ः हे फळ मूळ मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील आहे. या फळामध्ये मलईदार गर असून, त्याला विशिष्ट असा सुगंध असतो. फळ कापल्यानंतर गर सहजतेने काढता येतो. त्यात असलेल्या काळ्या छोट्या बियांमुळे खाताना त्याचा पोत एकाच वेळी मलईदार आणि कुरकुरीत लागतो.\nगर कच्चा खाताना किचिंत गोड लागतो. त्याला कॅलरीचे प्रमाण कमी आहे. त्यातील बिया खाता येतात. बियांना किचिंत मातकट बदामासारखी चव लागते. या फळामध्ये भरपूर पाणी, खनिजे आणि पोषक घटक असतात.\nगुलाबी गर असलेल्या फळाला अधिक मागणी असली तरी अन्य पांढऱ्या गराचा विशेष चाहता वर्ग आहे.\nया फळांना ताज्या स्वरूपामध्ये मोठी मागणी असते.\nत्याचप्रमाणे मूल्यवर्धित पदार्थाच्या निर्मितीलाही वाव आहे. या फळापासून फ्रूट बार, आइस्क्रीम, जेली, मार्मालेड, रस, पेस्ट्री, गर आणि गोड दही (योगर्ट) तयार करता येते.\nया पिकाच्या शेतीचा अंतर्भाव कृषी पर्यटनामध्ये करता येईल. नव्या पिकाच्या आकर्षणाने शहरी लोक व ग्राहक नक्कीच जोडले जातील.\nआरोग्यपूर्ण गुणधर्मामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते. भारतामध्ये हे फळ तुलनेने नवीन असल्याने ग्राहकांची मागणी व अन्य बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. परदेशातून आयात फळांच्या तुलनेत भारतीय फळांना अधिक गोडी असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थांची जोड उपयुक्त ठरू शकते.\nक जीवनसत्त्वाने परिपूर्ण असून, प्रतिकारकक्षमता वाढवते.\nयाच्या गरामध्ये उत्तम बहू असंपृक्त मेदाम्ले असतात. त्यात फॅट्स मेंदूसाठी फायद्याचे असून, शरीराचे वजन कमी करण्यासाठी साह्य करते.\nब जीवनसत्त्व भरपूर असतात.\nकॅल्शिअमचे प्रमाण उच्च असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात.\nकॅरोटिन असून, बियांतील ओमेगा ३ मेदाम्ले डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतात. डोळ्यांची दृष्टी सुधारते.\nकोलेस्टेरॉल कमी करणे, पोटाच्या विकारावर, रक्तातील शर्करा कमी करणे या प्रकारे उपयुक्त.\nहिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका टाळता येतो.\nशरीराचे वजन व्यवस्थापनात फायदेशीर.\nकर्करोग व जन्मजात काचबिंदू (कॉन्जिनीटाल ग्लुकोमा) रोखण्यास मदत करते.\nसंधिवातातील वेदना कमी करते.\nदात आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.\nशरीरातील पेशीच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त.\nहे कमी कॅलरीयुक्त अन्न आहे. काही अभ्यासामध्ये यामध्ये रक्तातील शर्करा कमी करण्याची क्षमता असल्याचे पुढे आले आहे.\nमर्यादा ः या फळामध्ये तंतूमय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे त्यातील उच्च फ्रु��्टोज सावकाश कमी होते. हे शर्करा असलेल्या लोकांसाठी फारसे योग्य मानले जात नाही.\nड्रॅगन फ्रूटची आकर्षक फुले मे - जून या कालावधीत येतात, तर फळे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र होऊ शकतात. साधारण एक वर्षानंतर फलधारणेला प्रारंभ होतो.\nफुलोऱ्यानंतर एक महिन्याने फळ काढणीसाठी तयार होते. कच्च्या फळाचा रंग तेजस्वी हिरवा असतो. काही दिवसांत तो हळूहळू गडद लाल होतो. फळाच्या सालीचा रंग बदलण्यास सुरवात झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत फळाची काढणी करावी. हा काळ उत्तम असतो. फळाची काढणी करण्यासाठी कोयत्याचा वापर करावा. एकरी पाच ते सहा टन ड्रॅगन फ्रूट मिळू शकतात.\nड्रॅगन फ्रूट उत्पादने ः\nड्रगन फळांचा गर काढणे ः\nफळाचा गर काढणे अत्यंत सोपे आहे. दोन भागांत तुकडे करून, चमच्याच्या साह्याने गर सहजतेने काढता येतो. नुसत्या गराची विक्री प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांपर्यंत होऊ शकते.\nगरयुक्त रस - पूर्णपणे पिकलेली फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. चाकूने त्यावरील साल काढून त्यातील बिया वेगळ्या करून घ्याव्यात. ब्लेंडिंग यंत्राच्या साह्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. हा रस गोठवून ठेवल्यास दीर्घकाळपर्यंत वापरता येतो.\nएक किलो जेली बनवण्यासाठी ४५० ग्रॅम गाळलेला ड्रॅगन फ्रूटचा रस घ्यावा. त्यात ५५० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावा. यामध्ये ५, १० आणि १५ ग्रॅम पेक्टीन मिसळून आवश्यकतेनुसार वेगवेगळी फॉर्म्युलेशन्स तयार करता येतात. त्यासाठी एका स्टेनलेस स्टिलच्या भांड्यामध्ये पेक्टीन इतक्या प्रमाणामध्ये साखर घेऊन चांगले मिसळून घ्यावे. उर्वरित साखर ही ड्रॅगन फ्रूटच्या रसामध्ये मिसळावी. त्याला उष्णता द्यावी. या द्रावणाचा टीएसएस ५५० ब्रिक्स होईपर्यंत साखर मिसळावी. त्यानंतर पेक्टीन व साखरेचे मिश्रण त्यात मिसळावे. साधारणपणे टीएसएस ५८० ब्रिक्स येईपर्यंत उष्णता देणे सुरू ठेवावे. या वेळी त्यात सायट्रिक अॅसिड मिसळावे. जेलीचा टीएसएस ६७० ब्रिक्स झाल्यानंतर त्यात केएमएस मिसळावे. हे मिश्रण निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावे. झाकण लावून पॅराफिनच्या साह्याने हवाबंद करावे.\nव्यवस्थित साठवण केल्यास साठवणीच्या विविध अभ्यासामध्ये या जेलीतील रंग, चव, पोत, टीएसएस आणि सामू अशा निकषांमध्ये चार महिन्यांमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसून आले आहे.\nड्रॅगन फ्रूटचा गर २८ टक्के, पाणी १६.५ टक्के, पांढरी साखर ५० टक्के, पेक्टीन भुकटी ५ टक्के, सायट्रिक अॅसिड ०.५ टक्के, सोबिक अॅसिड ०.०५ टक्के (परिरक्षक -प्रीझर्वेटिव्ह)\nतयार करण्याची पद्धत ः\nपक्व फळे स्वच्छ धुऊन, त्यांची साल काढून घ्यावी. त्यांचा गर काढावा. त्यात वरील प्रमाणात पाणी मिसळून सावकाश मिसळून घ्यावे. गर रगडून, ब्लेंड करून पाणी मिसळत जावे.\nपांढरी साखर, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड मोजून योग्य प्रमाणात तयार ठेवावे. त्याचप्रमाणे काचेच्या बाटल्या उकळत्या पाण्यामध्ये (१०० अंश सेल्सिअस) पाच मिनिटे ठेवून निर्जंतूक करून ठेवाव्यात.\nएका भांड्यात ब्लेंडिंग केलेला गर आणि थोडेसे पाणी घेऊन चांगला शिजवावा. त्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात पांढरी साखर, पेक्टिन पावडर, सायट्रिक अॅसिड, परिरक्षक मिसळून विरघळेपर्यंत सावकाश हलवावे. त्यानंतर आणखी १० ते १५ मिनिटे शिजू द्यावे.\nमिश्रणाचे जेलमध्ये रूपांतर होऊ लागताच, उष्णता देणे बंद करावे. चमच्याने जेलीचे काही ठिपके थंड पाण्यात टाकून चाचणी घ्यावी. जर पाण्यातही जेली एकत्र व घट्ट राहत असल्यास जेली तयार झाल्याचे मानावे. थर्मामीटर उपलब्ध असेल, तर मिश्रणामध्ये बुडवून तापमान १०४ अंश सेल्सिअस असल्याची खात्री करावी.\nकाचेच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ७५ टक्के अल्कोहोल द्रावणाचा वापर करावा. अशा निर्जंतूक बाटल्यांमध्ये जेली भरून त्याला झाकणाच्या साह्याने हवाबंद करावे.\nया बाटल्या उलट्या ठेवाव्यात. म्हणजे त्यातून उत्सर्जित होणारा वायू आतमध्ये राहील. त्यानंतर एक रात्रभर सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्याव्यात.\nड्रॅगन फ्रूट प्युरी ही लाल जांभळ्या रंगाची असते. त्यात साखरेचे प्रमाण १२.६ अंश ब्रिक्स असते. ड्रॅगन फ्रूटचा रस हा सामान्यतः पारदर्शक लाल रंगाचा असतो. त्याचे पॅकिंग करावे. उभ्या राहू शकणाऱ्या पॅकिंग पाऊचचा साठवण कालावधी १२ महिने, तर काचेच्या बाटल्यांमध्ये केलेल्या पॅकिंगचा साठवण कालावधी ५ महिने राहू शकतो.\nभारत हवामान गुलाब rose शेती पर्यटन tourism आरोग्य health जीवनसत्त्व हृदय कर्करोग पर्यटक यंत्र machine साखर ब्रिक्स\nड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रियायुक्त उत्पादने\nड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रियायुक्त उत्पादने\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’\nण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे वाढलेले दर, वाढता पीक उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा पि\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास\nसंपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवू\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'\nनवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरक\nसंत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर\nनागपूर ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा समावेश\nरोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात संपर्क\nनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या ‘राष्ट्रवादी’ला आता बारामतीची ‘पॉवर’\nबांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...\nआधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...\n'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...\nनंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...\n...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...\nकिमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...\nदराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक : आज ना उद्या दर वाढला, की...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nतहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...\nसाखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nपाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...\nपणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...\n'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/youth-winner-supercross-47781", "date_download": "2019-01-19T11:16:26Z", "digest": "sha1:JO2LLZ4ZHHHFLTUGQHKQK5DEOSCUFMWK", "length": 11257, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth Winner in Supercross सुपरक्रॉसमध्ये युवराज विजेता | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 25 मे 2017\nपुणे - पुण्याचा उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे-देशमुख याने कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली.\nयुवराजने मार्च महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई मोटोक्रॉस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. तो मूळचा खेडशिवापूरचा आहे. १२ वर्षांचा युवराज यानंतर आशियाई मालिकेतील तिसऱ्या फेरीत सहभागी होईल. ही स्पर्धा फिलिपिन्समध्ये ११ जून रोजी होईल. युवराज अजमेरा आय-लॅंड रेसिंग ॲकॅडमीत रुस्तम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.\nपुणे - पुण्याचा उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे-देशमुख याने कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली.\nयुवराजने मार्च महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई मोटोक्रॉस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. तो मूळचा खेडशिवापूरचा आहे. १२ वर्षांचा युवराज यानंतर आशियाई मालिकेतील तिसऱ्या फेरीत सहभागी होईल. ही स्पर्धा फिलिपिन्समध्ये ११ जून रोजी होईल. युवराज अजमेरा आय-लॅंड रेसिंग ॲकॅडमीत रुस्तम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/cricket/washington-beautiful-nomenclature/", "date_download": "2019-01-19T11:25:33Z", "digest": "sha1:YFOXV3ZSNV23MHFOK2TR6VYBDZQXRGHS", "length": 22903, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Washington Beautiful Nomenclature | वॉशिंगटन सुंदरच्या नावामागची कहाणी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १९ जानेवारी २०१९\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन\nरिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nशीधापत्रिका धारकांच्या जेवणातून ‘वरण’ गायब; शासकीय धान्य गोदामात तूरदाळ उपलब्ध नाही\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\n'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण\n‘BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र\nमजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल\n'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या\nसारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई \nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nअभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत\nमराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nइथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल\nआरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश\nहिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'\nहिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की\nमुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का पुन्हा एकदा विचार करून पाहा\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nयवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.\nमुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक\nमोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी\nडोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी\nवरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.\nरायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nमी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह\nगडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घ��ना.\nनागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला\nदेशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\nनाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.\nAll post in लाइव न्यूज़\nवॉशिंगटन सुंदरच्या नावामागची कहाणी\nवॉशिंगटन सुंदरच्या नावामागची कहाणी\nमोहाली येथे भारताचा दुसरा क्रिकेट सामना श्रीलंकेविरुद्ध झाला, ह्या सामन्यात आपण रो हिट वादळ अनुभवले. आणि त्याने पूर्ण सामना षटकारमय करून टाकला होता. मात्र हा सामना भारताच्या इतर नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाचा होता. ते म्हणजे श्रेयस अय्यर आणि वॉशिंगटन सुंदर. 18 व्या वर्षी भारतीय संघाची निळी टोपी मिळवणारा वॉशिंगटन सुंदर हा सातवा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला.\nलष्करावर आणखी चित्रपट करायला आवडतील- विकी कौशल\nमाझ्या कानात हवा गेली नाहीये म्हणून माझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत - आश्विनी महांगडे\n'सर्व लाईन व्यस्त आहेत'च्या कलाकारमध्ये रंगली मकरसंक्राती निमित्त हि खास स्पर्धा\nमीनाताई ठाकरेंच्या लुकमध्ये अमृता राव 'शिवतीर्था' वर जाते तेव्हा...\n'गली बॉय'च्या ट्रेलर लाँचला रणवीर सिंगचा हिप हॉप\n'चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत रंगली गाण्यांची मैफिल, कलाकारांनी गायली आपली आवडती गाणी\nलिओनेल मेस्सीची विक्रमी कामगिरी, स्पॅनिश लीगमध्ये 400 वा गोल\nIND vs AUS ODI : महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा खरा मार्गदर्शक, रोहित शर्मा\nभारतीय खेळाडूंचा बॉलिवूडच्या गाण्यांवर बेभान डान्स\nvideo : कुलदीप यादवची गोलंदाजी का आहे खास, सांगत आहेत भारताचे प्रशिक्षक\nIND vs AUS 4th Test : आर. अश्विनबाबत कर्णधार विराट कोहलीचा मोठा खुलासा\nIND vs AUS 4th Test : भारतीय संघाचा सिडनी कसोटीसाठी कसून सराव\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nWorld Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं\nBeing Bhukkad या फूड व्हिडिओ सीरिजमध्ये आज भेट देऊया लोअर परेल येथील 'ढाबा कॅफे'ला\nभारतातील सर्वात उंच गाव तुम्हाला माहीत आहे का\n तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nInternational Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा\nगायवळ लघु पाटबंधारे य���जनेस सुधारित प्रशासकीय मान्यता\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nविराट आणि अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nमिका सिंग गाणार 'या' मराठी सिनेमासाठी गाणे\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\n...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा\nखंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप\n...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध\nलोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी\nIND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर\nLive Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-gangadhar-pantawane-felicitated/articleshow/51759761.cms", "date_download": "2019-01-19T11:14:19Z", "digest": "sha1:R4L2RU27JMZ76LNDV2O6A7CNDAQSL4XQ", "length": 15981, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: Nagpur Gangadhar Pantawane felicitated - बाबासाहेबांना हवे होते त्रिभाजन | Maharashtra Times", "raw_content": "\n, मग 'ही' काळजी घ्या\n, मग 'ही' काळजी घ्या\nबाबासाहेबांना हवे होते त्रिभाजन\n‘महाराष्ट्राचे दोन किंवा चार भाग करावेत,’ अशा संकल्पना आज अनेक लोक मांडत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या त्रिभाजनाची संकल्पना मांडली होती. त्याबाबतचे चिंतन आणि नकाशाही त्यांच्याकडे होता, असा दावा ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केला.\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\n‘महाराष्ट्राचे दोन किंवा चार भाग करावेत,’ अशा संकल्पना आज अनेक लोक मांडत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या त्रिभाजनाची संकल्पना मांडली होती. त्याबाबतचे चिंतन आणि नकाशाही त्यांच्याकडे होता, असा दावा ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केला.\n‘आंबेडकराइट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर’ यांच्या वतीने पानतावणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात इतर साहित्यविषयक पुरस्कारदेखील देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. अशोक गोडघाटे होते, तर प्रमुख अति���ी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम उपस्थित होते. याशिवाय, पुरस्कारप्राप्त साहित्यिकदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.\n‘पूर्व, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र असे राज्याचे तीन भाग करण्याचा विचार डॉ. आंबेडकरांनी मांडला होता आणि अनेकांना त्यांनी ती संकल्पना नकाशातून समजावूनही सांगितली होती. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असतानाही हिंदी हीच राष्ट्रभाषा व्हावी, असा आग्रह त्यांनी केला होता. आज अनेकजण बाबासाहेबांच्या विचारांना ठिगळे लावण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक, त्यांचे तत्त्वज्ञान स्वयंभू आणि स्वयंप्रकाशी होते,’ असे डॉ. पानतावणे म्हणाले.\nलेखकांनी शब्दप्रयोग करताना भान राखावे. विलोभनीय शब्द म्हणजे, उत्तम साहित्यनिर्मिती नव्हे. डॉ. आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याची भाषा दिली. ती साहित्यातून प्रकट व्हावी, अशी अपेक्षा डॉ. पानतावणे यांनी व्यक्त केली. पानतावणे यांना दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.\nडॉ. गोडघाटे तसेच डॉ. मेश्राम यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले. सर्व लेखकांनीही यावेळी विचार मांडले. संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी प्रास्ताविक केले. अभिवादन गीताचे गायन छाया वानखडे-गजभिये यांनी, तर सन्मानपत्राचे वाचन पल्लवी जीवनतारे यांनी केले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी संचालन, तर राजन वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले.\nडॉ. भवरे यांनी यावेळी आपला पुरस्कार आंबेडकराइट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर संस्थेला दिला, तर डॉ. किरवले यांनी आपल्या पुरस्काराच्या रकमेत पाच हजार रुपयांची भर घालून पानतावणे यांच्या अस्मितादर्श संस्थेला ती रक्कम दिली.\nनागपूरच्या आठवणींना पानतावणेंचा उजाळा\nगंगाधर पानतावणे यांचे जन्मस्थान नागपूर असून, त्यांचे शिक्षणदेखील नागपूरला झाले आहे. अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेत शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर नागपूर येथे आले होते. त्यावेळी शाहू महाराजांचे भाषण ऐकून वडील विठोबा पानतावणे प्रेरित झाले होते. त्यांनी आणि त्यांच्या तरुण मित्रांनी नागपुरात अस्पृश्य मुलींची शाळा काढली होती. तिचे रूपांतर सध्याच्या एससीएस गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आहे, अशी आठवण डॉ. गंगाधर पानतावणे यांनी सांगितली. आंबेडकर चळवळीतील अनेकांनी चांगली कामे केली आहेत. त्यांच्या कामांबद्दल लिहिले गेले पाहिजे, असेही मत त्यांनी नोंद‌विले.\nराज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि विजेते वसंत मून वैचारिक / संशोधन पुरस्कार\n- डॉ. कृष्णा किरवले (दलित चळवळ व साहित्य)\nबाबूराव बागुल कादंबरी पुरस्कार- डॉ. प्रकाश खरात (यशोधरा)\nअश्वघोष नाट्य पुरस्कार- प्रकाश त्रिभुवन (सत्तेमेव जयते)\nनामदेव ढसाळ काव्य पुरस्कार- डॉ. महेंद्र भवरे (महासत्तेचे पीडादान) दया पवार\nआत्मकथन पुरस्कार- सुजाता लोखंडे (माझे नर्सिंगः शोध अस्तित्वाचा)\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\n, मग 'ही' काळजी घ्या\nममता बॅनजी यांच्या विरोधी पक्षांच्या संयुक्त भारत मेळाव्याचे...\nनागपूर: 'लेंगा-पायजमा' महिलांच्या टोळीला दारु तस्करी करताना\nपंजाब: ग्रामीण भागातील सरकारी शाळा झाली स्मार्ट\nगुजरात : हझीरा येथे पंतप्रधानांनी केली रणगाड्यांची पाहणी\nगुजरात:गांधीनगर येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३डी लेझर प्रोजेक्...\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबाबासाहेबांना हवे होते त्रिभाजन...\nआणखी एका भिकाऱ्याचा खून...\nमाहिती आयुक्तांच्या तीन जागा रिक्त...\nताजी भाजी एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lalu-disapproves-corruption-charges-against-misa-45243", "date_download": "2019-01-19T11:11:44Z", "digest": "sha1:UTIW3HPIKKZ5GQL2O6YADUBWYN6C7CGL", "length": 10509, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "lalu disapproves off corruption charges against misa कन्या मिसा यांच्यावरील आरोप लालूंना अमान्य | eSakal", "raw_content": "\nकन्या मिसा यांच्यावरील आरोप लालूंना अमान्य\nसोमवार, 15 मे 2017\nलालूप्रसाद यांनी हे सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचा, ��सेच मिसा भारती यांचे प्रतिमाहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला.\nपाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज त्यांची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले आहेत.\nमिसा भारती यांनी बनावट कंपनी स्थापन करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप एका वृत्तवाहिनीने केला होता. त्याचा आधार घेत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनीही हा आरोप केला.\nलालूप्रसाद यांनी मात्र हे सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचा, तसेच मिसा भारती यांचे प्रतिमाहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला. तसेच आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीसही बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.\nकाकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते\nजालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्रा���ब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ayudhadventures.blogspot.com/2017/07/", "date_download": "2019-01-19T10:39:40Z", "digest": "sha1:JR2ONPTFRMWNZR7HDB3TDGASAQQHB2Y6", "length": 16078, "nlines": 110, "source_domain": "ayudhadventures.blogspot.com", "title": "AYUDH ADVENTURES: July 2017", "raw_content": "\nनाणेघाट दुर्गभांडार आणि ऐतिहासिक महत्व\nनानेघाट हा सातवाहन काळातला २००० वर्षांपूर्वीचा एक व्यापारी राजमार्ग आहे. इथनं समुद्रमार्गाने येणारे जे विदेशी व्यापारी असतील किंवा कोकणातले लोक असतील ते त्यांचा माल घेऊन या मार्गे त्या काळी घाटावर येत असत.\nनाणेघाटाकडे जाणारी पायवाट - घाटवाटांचे सोबती सुरेश देवकर यांच्यासोबत\nत्या काळी सातवाहन काळामध्ये (सातवाहन काळ म्हणजे इ. स. १५० व इ. स. पू. १५० ). सातवाहन लोक जे होते, सातवाहन सत्ता होती, तय सत्तेमध्ये पहिला राजा सातकर्णी याने आपल्या कारकीर्दीमध्ये हा नानेघाट बनवला होता आणि इथ ज़कातीच्या स्वरुपामध्ये नाणी गोळा केली जायची म्हणून त्याला नानेघाट अस नाव पडलं.\nजकात (नाणी) जमा करण्यासाठी असलेला दगडी रांजण - सोबत मधुकर धुरी\nजकात (नाणी) जमा करण्यासाठी असलेला दगडी रांजण सुरेश देवकर व साबळे मामा सोबत\nम्हणजे मग तो टोल आत्ता सुद्धा आहे का\nखर तर टोल आत्ता बंद आहे. परन्तु नानेघाट आजपण वापरला जातो फक्त नाणी नाही टाकत. सुरुवातीला घाटाच्या सुरुवातीला एक रांजण असायचा आणि एक पहारेदार असायच. जे व्यापारी खालनं माल घेऊन देशावरती येत असत त्यांच्याकडनं ते जकात जमा करायचे.\nनाणेघाट उतरताना - नेहमीचे सोबती साबळे मामा - राहणार सावर्णे\nपण मग हा कोणी बांधला असा टोल रोड\nहा बांधला गेला कारण परदेशी जे व्यापारी होते ते व्यपारासाठी माल घेऊन आपल्या ठिकाणी भारतामध्ये यायचे. तसेच आपल्या कोकणातले कही व्यापारी असतील ते देशावरती यायचे. तर त्यांना येण्यासाठी आपण बघतो की खुप मार्ग आहेत मालशेज वगैरे, तसे मार्ग त्या वेळेस नव्हते ही गोष्ट साधारण २००० वर्षपूर्वीची आहे. तर त्या वेळेस तय सातकर्णी राजाने व्यापाराचा मार्ग बनला जावा म्हणून हा नानेघाट बनवला होता.\nजुन्नरमार्गे नाणेघाटावर येणारा डांबरी मार्ग\nह्याबद्दल अजुन सांगयच झाल तर नाणेघाटाच्या जवळ जुन��नर शहर आहे. जुन्नर शहर हे सातवाहन बाजारची उपराजधानी होती आणि आपलं पैठण जे आहे, पैठण त्यांची बाजराची मुख्य राजधानी होती.\nनाणेघाटाचं वैशिष्ट्य म्हणजे लेण्या. जगभर एकूण १२०० ते १२५० लेण्या आहेत. पण त्यापैकी ३००-४०० लेण्या आपल्याला जुन्नर मध्ये पहावयास मिळतात. आणि अजून त्यामध्ये आवड निर्माण करणारी गोष्ट अशी की लेण्यामध्ये एकूण ३ प्रकार असतात.\n१)चैत्य लेण्या : चैत्य लेण्या ज्या असतात त्या बहुतकरुन बौद्ध भिक्कू माहीत असतील तुम्हाला, तर बौद्ध भिक्कूना त्यांच्या धार्मिक कामासाठी वापरायच्या\n२) विहार लेण्या : विहार लेण्या ज्या असतील त्या इतर गोष्टींसाठी म्हणूयात किंवा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्या वापरायच्या.\n३)आहग लेण्या: आणि ही आहग लेणी असत, ती आहग लेणी, जो पहिला राजा सातकर्णी होता, त्या सातकर्णी राजाची बायको होती नायनिका. तिने आपल्या पूर्वजांच्या मूर्ति होत्या त्यांना आपण पुतळे म्हणूयात, ते पुतळे तिने त्या आहग लेणी मध्ये स्थापन केले होते तिथे आजसुद्धा त्या पुतळ्यांचे सात खड्डे आपल्याला पहायला मिळतात. तर त्या खड्ड्यांमध्ये पुतळे स्थापन केले होते, त्यांच्या वरती त्याच्या नावाची पाटी बनवून ठेवली होती.\nअशी ही आहग लेणी तुम्हाला जगात कुठेच पहायला मिळत नाही, हे जगातल एक आश्चर्य ते फक्त जुन्नरमध्ये नाणेघाटातच पहायला मिळतं.\nतुम्ही चैत्य आणि विहार लेण्या जगात कोठेही पाहू शकता, पण जर तुम्हाला आहग लेणी पहायची असेल तर तुम्हाला सम्पूर्ण जगभरातनं जुन्नरमध्ये नाणेघाटातच याव लागतं.\nकोकणातून वर आले की डाव्या आणि उजव्या बाजूला आपणास पाण्याची टाकी दिसतात. बाराही महीने पानी असलेली ही टाकी नक्कीच इथन वाटचाल कारणाऱ्यांसाठी पाण्याचा एक मुख्य स्त्रोत होता. जवळच तिथे सातवाहन कालीन गुहा आहे. गुहेच्या भिंतींवर ब्राम्हीलिपीत कोरलेले काही माहिती सुद्धा आपल्याला पहायला मिळते. या गुहेमध्ये एका वेळेस ५० लोक विश्रांती घेऊ शकतील इतकी जागा आहे.\nइथून पुढे नाणेघाटाच्या माथ्यावर पोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात याच पायऱ्यावरून धो धो पाणी वाहत असते.\nनानाच्या अंगठ्यावर पोचताना प्रचंड वारा असतो तिथे टोकावर काळजी घेणे फार गरजेचे आहे. आजकाल सेल्फी काढताना बरेच अपघात होतात याची जाण असावी. समोरच आपल्याला जीवधन किल्ल्याची भिंत दिसते आणि ���्या बाजूला उभा असलेला वानरलिंगी सुळका.\nनानाच्या अंगठ्यावरून - श्री सुरेश देवकर निरीक्षण करताना\nसमोर दिसणारा जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका\nअसा हा सुंदर नाणेघाट पाहण्याचा अनुभव प्रत्येकानेच घ्यायला हवा.\nAyudh Adventures तर्फे ६ ऑगस्ट २०१७ रोजी महिलांसाठी विशेष नाणेघाट ट्रेक आयोजित केला आहे.\nहा ट्रेकमध्ये नवख्या ट्रेकर्स ना सुद्धा सहभाग घेता येऊ शकतो. नोंदणीसाठी अथवा काही माहिती हवी असल्यास ९३२०३०९६३६ वर संपर्क करावा.\nफेसबुक इव्हेंट ची लिंक खाली देत आहोत.\nमहिन्याभरापूर्वी राहुल बसणकर ने विचारणा केली होती एक अनवट वाटेची आणि मी लगेच हो म ्हणून आम्ही १४-१५ ऑक्टोबर च्या ट्रेकचा बेत नक्की केला. ...\nनाणेघाट दुर्गभांडार आणि ऐतिहासिक महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/nasikroad-fir-january-2019", "date_download": "2019-01-19T11:09:24Z", "digest": "sha1:VC6MMSLG7Y46WRLDY2HQXQGYBFEWH6YY", "length": 3140, "nlines": 76, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "NASIKROAD FIR JANUARY 2019 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-01-19T09:58:13Z", "digest": "sha1:WB4UVC7ZZDEY2AOEVBZCZUHJULHW6JD7", "length": 9415, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोवोसिबिर्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nनोवोसिबिर्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २८ सप्टेंबर १९३७\nक्षेत्रफळ १,७८,२०० चौ. किमी (६८,८०० चौ. मैल)\nघनता १५.१ /चौ. किमी (३९ /चौ. मैल)\nनोवोसिबिर्स्क ओब्लास्त (रशियन: Новосибирская область) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. दक्षिण सायबेरियामध्ये कझाकस्तानच्या सीमेवर वसलेल्या ह्या ओब्लास्तची प्रशासकीय राजधानी नोवोसिबिर्स्क येथे आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-��ेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/information-act", "date_download": "2019-01-19T10:50:47Z", "digest": "sha1:O6FM7VA7Z3TJRECQEJ73NZ6ARIOIREN7", "length": 3351, "nlines": 97, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Information Act | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-persons/pramod-ingle", "date_download": "2019-01-19T11:05:13Z", "digest": "sha1:DOBWWEUE7QE7GSPKTY3DUD6ZVWMPEXVP", "length": 3255, "nlines": 84, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "PRAMOD INGLE | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/OTS-6283-farmers-4-day-deadline/", "date_download": "2019-01-19T10:14:23Z", "digest": "sha1:PYEPIIAWZ7WWOWC3RYIJ53YHA6YEP7AC", "length": 6056, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ओटीएस’: ६२८३ शेतकर्‍यांना ४ दिवसांची मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘ओटीएस’: ६२८३ शेतकर्‍यांना ४ दिवसांची मुदत\n‘ओटीएस’: ६२८३ शेतकर्‍यांना ४ दिवसांची मुदत\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकरकमी कर्जफेडसाठी (ओटीएस) दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरण्यास दि. 31 मार्च 2018 अंतिम मुदत आहेत. पात्र 6283 शेतकर्‍यांनी अद्याप ‘ओटीएस’चा लाभ घेतलेला नाही. त्यांनी दि. 31 मार्चपर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले.\n‘ओटीएस’साठी बँकेकडील 7 हजार 37 शेतकरी पात्र आहेत. दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरल्यास दीड लाखांपर्यंतची रक्कम माफ होणार आहे. आतापर्यंत केवळ 754 शेतकर्‍यांनी 1.50 कोटी रुपये भरून 9.74 कोटी कर्जमाफीचा लाभ मिळविला आहे. उर्वरीत 6283 शेतकर्‍यांनीही ‘ओटीएस’चा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nजिल्हा बँकेने दि. 31 मार्चपर्यंत 5300 कोटी ठेवीचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. त्याची पूर्तता व वसुलीसाठी बँकेच्या सर्व 217 शाखा दि. 29 व 30 मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.\nजिल्हा बँकेचा 91 वा वर्धापन दिन बुधवारी आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने बँकेच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सांगली डीसीसी डॉट कॉम या नव्या वेबसाईटचे उद्घाटन बुधवारी सकाळी 10.30 वाजता बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संचालक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nजिल्हा बँकेत मंगळवारी कार्यकारी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. शेती व बिगरशेती 19 कोटी 12 लाख 25 हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.maharashtratimes.com/business/real-estate-news/redevelopment-column/amp_articleshow/65462417.cms", "date_download": "2019-01-19T10:11:20Z", "digest": "sha1:CP7HTXDO7OA3VXPVCPTBDJHTHPRMGUW4", "length": 14647, "nlines": 65, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "real estate news News: redevelopment column - पुनर्विकास कॉलम | Maharashtra Times", "raw_content": "\nस्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वी चंद्रशेखर प्रभू आपल्या स्तंभातून आपण सतत स्वयंपुनर्विकासावर भर देताना आढळता...\nस्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वी\nआपल्या स्तंभातून आपण सतत स्वयंपुनर्विकासावर भर देताना आढळता. तुम्ही मुंबई-पुण्यातील स्वयंपुनर्विकासाचे असे एखादे उदाहरण देऊ शकाल का असा एखादा प्रकल्प पूर्ण झाल्याचे अद्याप माझ्या तरी ऐकण्यात नाही. असे का असा एखादा प्रकल्प पूर्ण झाल्याचे अद्याप माझ्या तरी ऐकण्यात नाही. असे का\nहे आपले अज्ञान आहे. संपूर्ण मुंबईची वाढ ही स्वयंपुनर्विकासातूनच झाली आहे. १९१५मध्ये पहिली खासगी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापण्यात आली. त्यांनी जमिनी खरेदी केल्या. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले. आर्किटेक्ट, काँट्रॅक्टर नेमले आणि इमारती बांधल्या. तेव्हापासून जवळजवळ १९६५पर्यंत बिल्डर नावाची संस्था ही अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे मूळ मुंबईचा विकास हा स्वयंपुनर्वकासातूनच झाला याची आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटते. १९६५पासून हळुहळू विकासक मजबूत होत गेले. सुरुवातीला त्या���नी राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीत आर्थिक मदत केली. कालांतराने राजकीय पुढाऱ्यांकडे भ्रष्टाचारातून जमा झालेली माया विकासकाकडे गुंतवणूक म्हणून देण्याची प्रथा सुरू झाली. त्यातून पुढारी, विकासक आणि अधिकारी यांची अभद्र युती झाली. काही काळाने पुढाऱ्यांना लक्षात आले, की आपल्यामुळे बिल्डर मोठे झाले, त्यामुळे पुढारी बिल्डरांचे भागीदार झाले व नफ्याचे वाटेकरीही झाले. काही काळाने पुढाऱ्यांना वाटले, की आपल्या पैशाने बिल्डर मोठा होतो, पण नफ्यातला केवळ अमुक वाटाच मिळतोय. त्यामुळे पुढाऱ्यांनीच बिल्डर म्हणून उडी टाकली. आपल्या नातेवाईकांना बिल्डरच्या कंपनीत संचालक करावे ही अट टाकण्यात आली. हे पाहिल्यावर बिल्डर सावध झाले. त्यांना वाटले, की पुढारीच जर बिल्डर झाले तर आपला धंदा कसा चालेल... आणि मग बिल्डरच पुढारी झाले. वेगवेगळ्या बिल्डरांनी वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश केला आणि त्या पक्षातून निवडणुका लढण्यासाठी तिकीटे विकत घेतली. आज अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी हे बिल्डरच आहेत. विविध पक्षांतले बिल्डर हे एकमेकांच्या संपर्कातच असतात.. इतकेच नव्हे, तर ते एकत्रित कारवायाही करत असतात. विक्रीचा दर भरमसाट वाढवणे, खरेदीदारांची फसवणूक करणे, त्याहूनही अधिक शासनाची फसवणूक करणे या सर्व गोष्टी बिल्डर सहज करतात. ते जरी असले, तरी स्वयंविकास होतच राहिला. मुंबईतल्या वरळीत स्वयंविकासाने बांधलेल्या अंदाजे ४० इमारती आहेत. आपला पत्ता वरळीचा आहे नि आपणास याची माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते. बिल्डरांच्या मदतीशिवाय गेल्या २०/२५ वर्षांत स्वयंविकास केलेल्या इमारतींची नावे अशी.. सागर तरंग, स्पोर्टस् फिल्ड, वरळी सागर, पूर्णा, वैतरणा, गोदावरी, वैनगंगा, वेण्णा इत्यादी नद्यांच्या नावाने बांधलेल्या इमारती या स्वयंविकासात बांधलेल्या आहेत. तसेच सुखदा व शुभदा, पौर्णिमा, प्रिया या सर्व इमारती वरळी सी फेस येथे स्वयंविकासाने बांधलेल्या आहेत. यापैकी एकाही इमारतीच्या विकासात बिल्डरांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. आता अलीकडे स्वयंविकासातल्या इमारतींची नावे पाहा... गोरेगावची अजितकुमार सोसायटी (बांधकाम पूर्ण), तसेच जिंद प्रेम, म्हाडाच्या जमिनीवर असणाऱ्या शेल कॉलनी येथे चित्रा सोसायटी, पंतनगर घाटकोपर येथे साईधाम सोसायटी, मुलुंड येथे पूर्वरंग सोसायटी, बांद्रा पू. य��थे श्रीराम सोसायटी, आश्रय सोसायटी तसेच गांधीनगरमधील समाधान सोसायटी या सगळ्या सोसायट्यांमध्ये स्वयंविकासाचा मार्गच मंजूर केलेला आहे. आणखी २०/२५ सोसायट्या आहेत, पण जागेअभावी देत नाही. गेल्या वर्षभरात ५३७ सोसायट्यांनी पुनर्विकासाचे ठराव केले. विशेष म्हणजे, नवीन टिळकनगर येथील पत्रकार सोसायटी, गोरगाव प. येथील पत्रकार सोसायटी, तसेच मागाठाणे येथील पत्रकार सोसायटी या सर्वांनी स्वयंविकास अवलंबला. पत्रकार असल्यामुळे त्यांना स्वयंपुनर्विकासाची पूर्ण माहिती उपलब्ध होती व याच्या आधारे आकलनामुळे त्यांनी स्वत:चा फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात माहितगार आणि हुशार सभासदांनी स्वयंविकासच्या मार्गातून स्वत:चा योग्य फायदा करून घेतला व काही जण मात्र स्वयंपुनर्विकासाच्या पर्यायावरच शंका घेतात. नागरिकांमध्ये आता स्वयंपुनर्विकास रुळला आहे व सर्वच ठिकाणी लोक बिल्डरांना व दलालांना आपली जागा दाखवत आहेत. समाजात ही एक प्रकारची नवी चळवळ निर्माण झाली आहे. आम्ही केवळ प्रबोधनाचे काम करतो. केवळ योग्य मार्ग कोणता, हे आमच्या स्तंभाच्या माध्यमातून लोकांना सांगतो. पुढील निर्णय मात्र सहकारी गृहनिर्माण सोसायटी घेते. संस्थांनी स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांना विनामूल्य सल्ला व लागेल तितकी मदत देण्याचे जाहीर मान्य केले आहे.\n'पुनर्विकास' सदरासाठी प्रश्न पाठवताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्त्याची रुंदी, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत, मुंबई बेट की उपनगर, जमिनीची मूळ मालकी, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर 'पुनर्विकास सदरासाठी' असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.\nइन्व्हेस्को ईटी इन क्लासरूम\n२०१० पूर्वीची पार्किंगखरेदी वैध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Congratulations-of-Dr-Yogesh-Jadhav-in-kolhapur-MNC-ZP/", "date_download": "2019-01-19T10:24:05Z", "digest": "sha1:J2FVVNC5F635F3AZKPU37US2JLMFPN4S", "length": 6991, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा, जि.प.त डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मनपा, जि.प.त डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर\nमनपा, जि.प.त डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर\nउर्वषरत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचे अभिनंदन करणारा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत मंगळवारी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेतही अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.\nजिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत झालेल्या ठरावाला अरुण इंगवले सूचक असून राजवर्धन नाईक-निंबाळकर अनुमोदक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. जाधव यांची नियुक्‍ती केली असून मंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात राजधानी मुंबईसह राज्यातील 16 जिल्हे व 161 तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील 63 टक्के लोकसंख्या व एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ मंडळाच्या कार्यक्षेत्रात येते. राज्यातील सहा महसुली विभागांपैकी तीन महसुली विभाग मंडळांतर्गत येतात. यात पुणे, नाशिक व कोकण विभागीय आयुक्‍तांचा समावेश आहे. डॉ. जाधव यांच्या नियुक्‍तीने विकासकामांना अधिक गती येणार आहे. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी डॉ. जाधव यांच्यावर राज्य शासनाने अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, असे ठरावात म्हटले आहे.\nमहापालिकेत मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेता विलास वास्कर हे सूचक आहेत. ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी हे अनुमोदक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदावर झालेली त्यांची निवड कोल्हापूरच्या नावलौकिकात भर टाकणारी आहे. डॉ. जाधव हे दै. ‘पुढारी’च्या व्यवस्थापकीय संपादकपदासह अनेक सामाजिक संस्थांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी विविध सामाजिक प्रश्‍नांवर सडेतोड भूमिका घेऊन सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची निवड केली आहे, असे ठरावात म्हटले आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Recruitment-of-Center-Chief-to-be-soon-in-the-state/", "date_download": "2019-01-19T11:24:39Z", "digest": "sha1:QYHC4XPIF6AHPRZ6Q5IZB2BGPDSARE7Y", "length": 8593, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात लवकरच होणार केंद्रप्रमुखांची भरती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राज्यात लवकरच होणार केंद्रप्रमुखांची भरती\nराज्यात लवकरच होणार केंद्रप्रमुखांची भरती\nकागल : बा. ल. वंदूरकर\nप्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता या अभियानासंबंधी गठित केलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकविणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता एकूण 4 हजार 860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळेकरिता प्रशिक्षित पदवीधर केंद्र प्रमुखाचे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात आले आहे. तसेच विशेष वेतनश्रेणी ही मंजूर करण्यात आली आहे. ही पदे जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांकरिता एक या प्रमाणात निश्‍चित करण्यात आलेली आहेत. आता नवीन आदेशानुसार केंद्रप्रमुखांची 40 टक्के पदे सरळसेवेने आणि 30 टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेने भरली जाणार आहेत. तर उर्वरित 30 टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत.\nशिक्षकांच्या वेतनश्रेणीतील पदे सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या निकषांनुसार प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गातील त्यांच्या सेवाज्ये��्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. केंद्रप्रमुख पदाची सेवा प्रवेश नियमावली ग्रामविकास विभागाने दि. 10 जून 2014 रोजी अधिसूचीत केली. त्यामुळे सरळसेवा विभागीय मर्यादित परीक्षा व पदोन्नतीने नियुक्तीकरिता विहित केलेले प्रमाण 40.30.30 अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू झाले. केंद्रप्रमुख पदाचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित होईपर्यंत दि. 2 फेबु्रवारी 2010 ते दि. 10 जून 2014 या कालावधीत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजाणी होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता अभियानसंदर्भात शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, शिक्षणाचा दर्जा उंचावणे त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अभावितपणे भरण्यात आलेली केंद्रप्रमुखाची पदे नियमित करण्याबाबत तसेच केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवा, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.\nकेंद्रप्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेल्या 2 फेबु्रवारी 2010 चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला असून दि. 2 फेबु्रवारी 2010 ते दि. 10 जून 2014 या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांची नियुक्ती 100 टक्के पदोन्नतीमध्ये मोडत असल्याने या शिक्षकांच्या सेवा केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्यात आल्या असल्याचे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दि. 10 जून 2014 रोजी अथवा त्यानंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळणार आहे. तसेच सरळसेवा आणि विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदावर करण्यात येणारी पदभरती ही अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघ�� लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/CM-devendra-Fadanvis-Ratnagiri-Tour-will-Helpful-to-BJP-/", "date_download": "2019-01-19T11:23:57Z", "digest": "sha1:CDC4UDX2HHS7IQW2SSAEZWZN4UMFQWHK", "length": 8057, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांचा दौरा भाजपला देणार नवसंजीवनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांचा दौरा भाजपला देणार नवसंजीवनी\nमुख्यमंत्र्यांचा दौरा भाजपला देणार नवसंजीवनी\nरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर\nरत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभा मतदार संघ काबिज करण्याच्या दिशेने भाजपने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यमंत्री तथा भाजप जिल्हा संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड वारंवार जिल्ह्याचे दौरे करून स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना बळ देऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दौरा निश्‍चित करण्याची धावपळ सुरू झाली आहे.\nभाजपच्या वरिष्ठ नेतृत्व पातळीवर राज्यात एकहाती सत्ता आणण्याचा विचार पक्‍का झाला आहे. राज्यात आमदार आणण्याच्या गणितात रत्नागिरी जिल्ह्यातून तीन आमदार असावेत, असे समीकरण ठरले आहे. निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे येथील प्रयत्न नुकतेच सुरू झाले आहेत. विधान परिषदेचे आ. प्रसाद लाड यांना जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्यांचा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी देऊन मतदारांना आकर्षित केले जाणार आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप सदस्यांना सेनेकडून अपेक्षित सहकार्य लाभत नाही. भाजप सदस्यांची विकासकामे रखडू नयेत यासाठी आ. लाड यांचा आमदार निधी वापरला जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्यांनी कामांच्या याद्या बनवण्यास प्रारंभ केला आहे. जोडीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांसोबत येऊन आ. लाड यांनी भाजप स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासही प्राधान्य दिले आहे.\nजिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सत्तेवर सेना असल्याने अधिकारी वर्गालाही त्यांच्या कलेने जावे लागते. अशा अधिकार्‍यांना ना. चव्हाण व आ. लाड यांनी आपले राजकीय कौशल्य अवगत करून देण्याचाही सपाटा लावला आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी, गुहागर, देवरूख न. पं. मुख्याधिकार्‍यांसह भाजप सदस्यांना सोमवारी मुंबईत एकत्र आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nमतदार संघ काबिज करण्यासाठी त्या-त्या ठिकाणच्या 2014च्या मतदानाची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला 54,449 मते मिळाली होती. पाचही मतदार संघांपैकी रत्नागिरीत सर्वाधिक मते असल्याने या मतदार संघातील जोर वाढवण्यात आला आहे.\nपाठोपाठ गुहागर मतदार संघातील भाजप उमेदवाराला 39,761 मते मिळाली असून, तिसरा मतदार संघ दापोली आहे. येथून भाजप उमेदवाराला 13,971 मते मिळाली आहेत. राजापुरातून 9,953 तर चिपळूण मतदार संघात 9,143 मते मिळाली आहेत. 2014 च्या निवडणुकीतील मताधिक्यानुसार भाजपने प्राधान्यक्रमानुसार हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. जिथे सेनेत धुसफूस आहे तेथे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे.\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\n'आमची आघाडी देशातील लोकांशी, भाजपची आघाडी सीबीआय आणि ईडीबरोबर'\nबापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार\nवनडे मालिकेतील 'तिहेरी योगायोग'\nPM मोदी 'के९ वज्र-टी' रणगाड्‍यावर झाले विराजमान (व्डिडिओ)\nवादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकला ईडीचा दणका; पुणे आणि मुंबईमधील संपत्तीवर टाच\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662893.38/wet/CC-MAIN-20190119095153-20190119121153-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}