diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0025.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0025.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0025.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,593 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T12:31:26Z", "digest": "sha1:O5BY2VWP7BXJ3663JGMPXC7PPWOKZ3C6", "length": 13647, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गावा-गावातून फिरा म्हणजे केलेला विकास दिसेल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगावा-गावातून फिरा म्हणजे केलेला विकास दिसेल\nआमदार शंभूराज देसाई यांचा उरूल येथे विरोधकांना सल्ला\nकाळगाव – तालुक्‍यातील गावात मीच नव्याने केलेल्या मोठमोठ्या रस्त्यावरुन जावून माजी आमदार पाटणकर पुत्र विचारतायत आमदारांचा विकास कुठे आहे. कोट्यावधीच्या निधीच्या त्यांच्या नुसत्याच घोषणा आहेत.यापूर्वीच्या काळात या तालुक्‍याने त्यांच्या रस्त्यांना लाखात नाहीतर कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर झालेला कधी पाहिला नाही. मतदारसंघाचा जबाबदार आ. म्हणून माझा माजी आमदारपुत्रांना स्पष्ट सल्ला आहे त्यांनी मी कोट्यावधी रुपयांचा केलेला विकास पहावयाचा असेल तर तालुक्‍यातील प्रत्येक गावातून फिरावे असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकरांना दिला.\nऊरुल, ता. पाटण येथे उरुल ते बोडकेवाडी या रस्त्यांच्या भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संचालक शशिकांत निकम, अशोकराव डिगे, बबनराव भिसे, नितीन निकम, अनिल निकम, आबदारवाडी सरपंच विजय शिंदे, सरपंच वैशाली मोकाशी, सरपंच डॉ. आण्णासो देसाई, उपसरपंच श्रीमती सुलोचना देसाई, रमेश देसाई, विवेक देसाई, विकास देसाई, अशोक सुर्वे, अरुण सुर्वे, सुशांत सुर्वे, हेमंत देसाई, दादासो देसाई, शिवाजी देसाई, बजरंग माने, आबा माने, सुर्यकांत लोहार, मंगल सुर्वे, धनाजी देसाई, विकास देसाई, राहूल देसाई, अरविंद देसाई उपस्थित होते.\nयावेळी आमदार देसाई म्हणाले, गेली साडेचार वर्षे काम करताना मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाच्या तिजोरीतून मंजूर करुन आणला आहे. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात विकासाची कामे सुरु असताना आणि माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीच्या रस्त्यांवरुनच जावून आपले विरोधक मतदारसंघाचे माजी आमदार यांचे सुपूत्र आमदारांचा कुठाय विकास त्यांच्या तर कोट्यावधीच्या नुसत्याच घोषणा आहेत, अशी सातत्याने टिमकी वाजवित आहेत. माझे त्यांना उघडपणे आवाहन आहे त्यांना माझा विकास कुठाय तो पहायचा असेल तर त्यांनी मतदारसंघातील गावागावात जावून यावे. आतापर्यंत तुमच्या काळात याच मतदारसंघातील जनतेने विकास पाहिला तो केवळ कागदावर. आताच्या काळात तो कागदावरचा विकास प्रत्यक्षात मतदारसंघातील जनतेला दिसू लागला आहे.\n2019 च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना गेल्या साडेचार वर्षात मी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास हा एकच मुद्दा आणि अजेंडा घेवून मतदारसंघातील जनतेच्या पुढे मी मते मागायला जाणार आहे. परंतु नुसत्याच गप्पा मारणारे आणि काहीही करायला न जमलेले माजी आमदार पुत्र हे कोणत्या तोंडाने मतदारांपुढे मते मागायला जाणार आहेत साडेचार वर्षाच्या कार्यकालात त्यांनी मतदारसंघातील गांवाना एक नव्या रुपयांचा निधी त्यांना देता आला नाही. जनतेची कामेच केली नाहीत तर जनतेला मते मागायचा यांना अधिकारच नसल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.\nयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सरपंच वैशाली मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले. तर आभार विजय पाटील यांनी मानले. यावेळी उरुल, ठोमसे व बोडकेवाडी येथील पदाधिकारी व ग्रामस्थ,महिला या मोठया संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर���नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458557", "date_download": "2019-01-16T12:39:50Z", "digest": "sha1:SA5K3DBLYTLMEQ6ERQQOKKTKNYNYWS62", "length": 4898, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माजी फुटबॉलपटू बॅनर्जी कालवश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » माजी फुटबॉलपटू बॅनर्जी कालवश\nमाजी फुटबॉलपटू बॅनर्जी कालवश\nमोहन बागानचे माजी फुटबॉल गोलरक्षक शिबाजी बॅनर्जी यांचे सोमवारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. बॅनर्जी यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 11 वर्षे मोहन बागानचे प्रतिनिधीत्व केले होते.\n1977 साली मोहन बागान आणि न्यूयार्क कॉसमॉस यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात ब्राझीलचे फुटबॉलसम्राट पेले यांनी फ्री कीकवर मारलेला अचूक फटका गोलरक्षक बॅनर्जी यांनी थोपविला होता. 1977 ते 1980 कालावधीत मोहन बागान संघाकडून गोलरक्षण करताना अव्वल प्रतिस्पर्धी इस्ट बंगालकडून एकही गोल आपल्या संघावर नोंदविण्याची संधी दिली नाही. मोहन बागान तसेच कोलकात्यातील विविध फुटबॉल संघांकडून बॅनर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nहरिकृष्ण संयुक्त दुसऱया स्थानावर\nला लीगा स्पर्धेत 2018 पासून व्हिडिओ रेफरल\nकर्नाटकचा सलग सहावा विजय\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्था��िक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/465685", "date_download": "2019-01-16T12:39:08Z", "digest": "sha1:UDZHEQREY54RGMRA3C3XS64ZVU3HYOFS", "length": 4724, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017\nमेष: लॉटरी, मटका, शेअरबाजार यात जपून रहा.\nवृषभ: नोकरी व विवाहासाठी प्रयत्न करा.\nमिथुन: विमा अथवा तत्सम मार्गाने धनलाभाचे योग.\nकर्क: इस्टेट संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर यश मिळेल.\nसिंह: गैरसमज निवळतील, फसवणूक दूर होईल.\nकन्या: करणीबाधेसारखे प्रकार उलटण्याची शक्मयता.\nतुळ: काही प्रसंगाने शत्रूही मित्रत्त्वाने वागू लागतील.\nवृश्चिक: तिऱहाईतांशी कोणत्याही प्रकारचे वाद करू नका.\nधनु: जामिनकी अंगलट येईल, यापुढे सावध रहा.\nमकर: नोकरीतील त्रास कमी होतील.\nकुंभ: ऐनवेळी आलेल्या पाहुण्यामुळे सांसारिक जीवनात तणाव.\nमीन: सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, व्यापार व्यवसायात नफा.\nवृश्चिक रास : वार्षिक राशीभविष्य 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 27 एप्रिल 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 26 फेब्रुवारी 2018\nराशिभविष्य वृद्धांचा मान ठेवाल तर शनिची कृपा लाभेल\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529837", "date_download": "2019-01-16T12:49:51Z", "digest": "sha1:ADXKVIFGWEEFPZN4XOXWFWEZ4OFTETGQ", "length": 8832, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिनेस्टाईल लुटले ‘बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्र’चे सत्तर लाख - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सिनेस्टाईल लुटले ‘बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्र’चे सत्तर लाख\nसिनेस्टाईल लुटले ‘बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्र’चे सत्तर लाख\nएखादा अधिकारी वाहनामधून रोकड घेवून जातो. त्यानंतर ठराविक अंतर गेल्यावर अज्ञात वाहनांची धडक होते. संबधित अधिकाऱयांच्या डोळयांत चटणी टाकून त्यांची लूट होते. त्यानंतर चोर पोबारा होतात. अन् हा अधिकारी पोलिसात जातो. ही घटना कुठल्या चित्रपटातील नसून पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे बुधवारी घडली.\nसांगोला येथून पंढरपूरकडे येणारी बँक ऑफ्ढ महाराष्ट्रची सत्तर लाख रूपयांची रोकड काही अज्ञातांनी लुटली. सदरची घटना तालुक्यातील खर्डी येथे घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nयाबाबत अधिक माहिती अशी, बॅंक ऑफ्ढ महाराष्ट्रच्या सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले आपल्या खासगी कारमधून (एम.एच.45 एन. 5831) 70 लाखांची रोकड घेऊन पंढरपूरकडे येत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासमवेत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. त्याच्यासमवेत बॅंकेचे एक नागनाथ शिकरे नामक कर्मचारी उपस्थित होते. भोसले आपल्या वाहनामधून पंढरपूरडे येत असताना, खर्डीजवळ असणाऱया जगताप मळा येथे दबा धरून बसलेल्या बोलेरो गाडीतील चार दरोडेखोरांनी व्यवस्थापक भोसले यांच्या गाडीला मागून धडक दिली. यानंतर भोसले यांनी गाडी थांबवल्यानंतर काच फ्ढाsडून त्यांच्या डोळयात चटणी टाकली आणि गाडीतील सत्तर लाख घेऊन दरोडेखोरांनी पोबोरा केला.\nविशेष म्हणजे या प्रकरणानंतर व्यवस्थापक भोसले यांनी तात्काळ खर्डी येथे येऊन पोलिसांना याबाबत सुचित केले. यानंतर पोलिसांनी देखिल त्यांच्या तपासांची चक्रे फ्ढिरवित तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळें यांनी घटनास्थाळास भेट दिली. आणि तपासाला गती देण्यचाही प्रयत्न केला.\nया धाडसी चोरीनंतर बंकेची रक्कम खासगी वाहनामधून घेवून जाता येते का तसेच जरी ही रक्कम खासगी वाहनामधून घेऊन जात असेल. तरी त्यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक का नाही तसेच जरी ही रक्कम खासगी वाहनामधून घेऊन जात असेल. तरी त्यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक का नाही असा सवाल य��निमित्ताने उपस्थित झाला आहे.\nसदरचा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर केवळ सुरक्षा रक्षक नसल्याने या प्रकरणामध्ये शंकेला वाव निर्माण झाला आहे. याबाबत बुधवारी दुपारनंतर उलट सुलट चर्चा देखील सुरू झाली होती. यामध्ये बॅकेमधीलच काही कर्मचारी दरोडेखोरांशी मिलिभगत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये शंकेला वाव निर्माण झाला आहे. मात्र याबाबतचे खरं सत्य हे पोलिसांच्या तपासानंतर पुढे येणार आहे.\nमिरज अंबाबाई मंदिरातील पशुबळी बंद होणार\nतासगावात राधा के संग गीतों के रंग मैफीलीस उत्स्फूर्त दाद\nवाहून जाणारे पाणी दुष्काळीभागाला द्या\nफडणवीस सरकार बरखास्त करा\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/536965", "date_download": "2019-01-16T12:45:24Z", "digest": "sha1:P6RSGDK2ONOUIUL6AXVWQSRWUAQOER7H", "length": 7817, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खोला येथे बस उलटून 14 प्रवासी जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » खोला येथे बस उलटून 14 प्रवासी जखमी\nखोला येथे बस उलटून 14 प्रवासी जखमी\nमाटावेमळ – खोला येथील पारयेकट्टा उणस वळणावरील धारदार उतरणीवर एका मिनीबसला झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले. जखमीवर उपचार चालू आहेत.\nआगोंद वाल येथील एका कपेलमध्ये प्रार्थना होती आणि या प्रार्थनेला असोळणे येथील काही भावीक सदर मिनीबसमधून जात होते. पारयेकट्टा उणस ��ेथील धोकादायक वळणावर बसचे ब्रेक फेल झाल्याने बस चालकाने प्रसंगावधान राखून बाजुकडील एका विजेच्या खांब्याला धडक दिली व नंतर बसने दोन कोलांटय़ा घेतल्या असे बस चालक दाऊद नदाफ याने इस्पितळात उपचारानंतर सांगातले.\nया अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशीः अफिना कार्दोझ (49), रुमानिया फर्नाडिस ( 78), प्रिती डिसौझा (36), प्रेसिलवा कार्दोझ (36), सुनिता बार्रेटो (42), फॅड्रीक फर्नाडिस (46), सेवेरिना कार्दोझ (71), पेर्पेत फर्नाडिस (35), रोस्टन फर्नाडिस (40) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात आले आहे तर बस चालक दाऊद नदाफ, एलिझाबोथ फर्नाडिस, आश्विना फर्नाडिस व रोनन फर्नाडिस यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.\nअपघाताची खबर कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना खासगी वाहनांतून तसेच ऍम्बलुन्समधून काणकोणच्या आरोग्य केंद्रत नेले.\nअपघाताची खबर कळताच आगोंदचे उपसरपंच आबेल बोर्जीस तसेच खोला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोला पंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार इजीदोर फर्नाडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमींची विचारपूस केली.\nखोला पारयेकट्टा येथील धोकादायक वळणावर संरक्षक भींत उभारण्यात यावी तसेच या धोकादायक वळणासंबंधी सुचना देणारे फलक उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मात्र या मागणीकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे. दोन वर्षापूर्वी याच वळणावर एक बस उलटून सहलीसाठी आलेले अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या जागी संरक्षक भींत बांधण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे.\nविक्रमी मतांनी पार्सेकरांना विजयी करा\nआंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन\nफोमेंतो कंपनीच्या कामगारांनी घेतली नगरविकासमंत्र्यांची भेट\nमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणार\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला ���ोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538747", "date_download": "2019-01-16T12:37:33Z", "digest": "sha1:FX7HEYFPJGU3OSBBPEFX4LJ2P2LC3A4C", "length": 13817, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » जुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात\nजुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात\nजुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे फेस्त सोमवार दि. 4 रोजी दिवसभर जुने गोवे येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस झेवियरचे उत्साहात साजरे करण्यात आले. प्रमुख प्रार्थनासभेला उडपीचे आर्चबिशप जेराल्ड लोबो, गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव, सिंधुदुर्गचे आर्चबिशप ऑल्वीन बार्रेटो, आर्चबिशप आलेक्स डायस, पॅट्रोसियो फर्नांडिस व अन्य ज्ये÷ धर्मगुरूंच्या उपस्थितीत झाली.\nया प्रार्थनासभेचा मोठय़ा संस्थेतील भाविकांनी लाभ घेतला. फेस्ताच्या पुर्वसंध्येला व दिवसभर देश विदेशातील पर्यटक व मोठय़ा संस्थेतील गोवेकर यांनी जुने गोवे येथे फेस्ताला उपस्थिती लावली. दिवसभरात फेस्ताला उपस्थित राहिलेल्या भाविकांची संस्था दीड दोन लाखांच्या घरात होती.\nबेसिलिका बॉ जीझसच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपातील आकर्षक वेधीवर पहिली प्रार्थना सभा पहाटे 4 वाजता संपन्न झाली. मध्यरात्री व पहाटेपासूनच भाविकांनी सेंट झेव्हियरच्या दर्शनासाठी व प्रार्थनासभासाठी उपस्थित राहण्यासाठी चर्च परिसरात रांगा लावल्या होत्या. दूसरी पहाटेची प्रार्थनासभा 5 वाजता संपन्न झाली. यानंतर सकाळच्या सत्रातील 6, 7, 8 व 9 वाजता आयोजित केलेल्या उर्वरित सभाही संपन्न झाल्या. फेस्ताची मुख्य प्रार्थनासभा सकाळी 10.30 वा. याच वेधीवर संपन्न झाली.\nप्रमुख यजमान यांच्या मुखातील आशिर्वचनाचा लाभ मोठया संस्थेने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी घेतला. या प्रार्थना सभेला गोव्यातील कानाकोपऱयातील भाविक तसेच शेजारील राज्यातील भाविक उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रमुख यजमानाच्या उपदेशपर संदेशाचा येथे लाभ घेतला. दुपारच्या सत्रातील प्रार्थना सभा दुपारी 12.30 वाजता सुरू झाली. यानंतर संध्याकाळी 3 वा. स्पॅनीश व 4 वा. शेवटी 6 वा. इंग्रजी प्रार्थनासभा संपन्न झाली. प्रमुख प्रार्थनेबरोबर दिवसभरातील अन्य प्रार्थना सभांनाही प्रचंड गर्दी होती. चर्चला जोडणाऱया रस्त्यावर वाहने अडवून पडू नयेत यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्याचा अमल मात्र झाला नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य अंतर्गत मार्गावर ताण पडला. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठिक ठिकाणी गोवा पोलिस तैनात करण्यात आले होते.\nबॉ जीझस बेसलीकामध्ये बंद पेटीत असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे शवाचे दर्शन दुरून घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. गर्दी अपेक्षित असल्याने भाविकांना चर्चमध्ये रांगेत प्रवेश दिला गेला. यामुळे भाविकाना सुरळीतपणे चर्चमध्ये प्रवेश घेता आला.\nयावेळी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, नगरविकासमंत्री विजय सरदेसाई, सौ. गावडे, आमदार चर्चिल आलेमांव, आमदार रेजिनार्ड लॉरेन्स, आमदार ग्रेन टिकलो, माजी खासदार एदुआर्द फालेरो, तसेच आजी-माजी राजकीय पुढारी, जुने गोवेचे सरपंच जनिता मडकईकर,धर्मगुरु, सिस्टर्स, ब्रदर्स, राज्यभरातील चर्च प्रतिनिधीही आज या वार्षिक फेस्ताला उपस्थित राहिले. जुने गोवे येथील या फेस्तानिमित्त ख्रिश्चन, हिंदू व अन्य धर्माचे भाविक आदिंनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून सेंट झेव्हियरचे दर्शन घेतले. दिवसभरात प्रार्थनासभा चालू असल्याने पुरा प्रार्थना मंडप व चर्च परिसर गजबजून राहिला. से कॅथेड्रल परिसरातहीमोठी गर्दी होती.\nरस्त्यांच्या दुतर्फा दुकाने थाटली\nफेस्तानिमित्त गांधी सर्कल जवळील तिन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या दुतर्फा थाटलेल्या दुकानात ग्राहकांनी लाखेंची खरेदी केली. त्यांनी आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी केली. वस्तूंचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांनी खरेदीत कोणतीच कसर सोडली नाही. यात मेणाच्या वाती, आंगवणीसाठीचे मेणाचे अवयव, फुले, फुलांचे हार आदिंची प्रचंड खरेदी स��य, पोलिस बंदोबस्त चोख होता तरीही किरकोळ गोष्टी वगळता भाविकांना जबर त्रास झाला नसल्याने काही भाविकांनी आपल्या माहितीत सांगितले.\nभाविक प्रामुख्याने जुने गोवे येथे फेस्ताला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील प्रमुख महामार्गाचा वापर केला. येथील बॉम जीझस आणि से कॅथेड्रल चर्च परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजलेला होता. येथील हिरवळीवर अनेकांनी आज विश्रांतीही घेतली. फेस्ताच्या काळात येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती स्थानिक पोलिस सुत्रांनी दिली.\nताज खाजे, भाजलेले चणे, खाद्य पदार्थ, थंड पेय, पावभाजी, रेवडया, खेळणी , रेडिमेड कपडे, भांडी, आवश्यक वस्तु इत्यादी खरेदीही प्रचंड प्रमाणात झाली. ही कोटय़वधीच्या घरात होती. रात्री उशिरापर्यत लोक खरेदीत गुतंले होते. गोवा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, कोलकता आदि राज्यातून आलेल्या पर्यटकांनी व भाविकांनी आज जुने गोवे येथील फेस्ताचा पुरेपूर आनंद लुटला.\nअनुराग म्हामल बनला ग्रँडमास्टर\nपेन्ह द फ्रान्स पंचायतक्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई\nतबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली\nचंद्रेश्वर भूतनाथ संस्थानच्या जत्रोत्सवाला प्रारंभ\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4461/", "date_download": "2019-01-16T12:50:25Z", "digest": "sha1:VYJGWLIZDUNQI7SRA33P6M6GCRNYUKDI", "length": 33326, "nlines": 108, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-तो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा", "raw_content": "\nतो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nतो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\n(सकाळ मध्ये आलेल्या विजय लाड यांच्या तो आणि ती या लेख मालेतील काही लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)\nतो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nपहिल्या 'प्रपोज'चा पहिलाच गंध\nपहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.\nएव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅंटीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात कॅंटीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज \"प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण \"तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच \"प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.\nतसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. \"कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.\nपहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो \"हो' म्हणेल की ..' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्‍वासक आणि थोडे आश्‍वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. क���ही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.\nत्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्‍याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.\nदुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, \"\"मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, \"\"मलाही'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, \"\"तुझे माझ्यावर प्रेम आहे'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, \"\"तुझे माझ्यावर प्रेम आहे'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन \"नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, \"तुझे आहे काय'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन \"नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, \"तुझे आहे काय' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला \"नाही' म्हणताच आले नाही. त्याने \"लिटल बिट' म्हटले.\nतिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने \"हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, \"\"तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, \"\"ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी \"महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.\nप्रेम हे प्रेम असतं...'\nरात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती \"हो' म्हणेल की \"...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. \"\"मुलीसुद्धा ना... एक \"हो' किंवा \"नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.\nदुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर \"नॉट रिचेबल.' आता काय करावे तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.\nती बोलती होते. म्हणते, \"\"मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्य��तच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं \"प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी \"हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने \"प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना \"नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला \"प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''\nती थोडी थांबून म्हणाली, \"\"दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी \"ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला \"प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही \"हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. \"ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''\nती बोलत होती, \"\"येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''\nत्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. \"\"मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.\nगुलाबी थंडीला प्रीतीची झालर\nपुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... \"\"एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.\nम्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या \"कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.\nत्याचं एक मन म्हणालं, \"\"अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच \"हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं \"सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने \"सिक्‍स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्‍या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघां���ी \"लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला \"क्‍लिक' झाली. \"वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''\nतर दुसरं मन म्हणत होतं, \"\"अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं \"कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''\nबऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.\nदुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्‍वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, \"\"मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''\nतो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...\nचांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,\nस्वामी हृदया, मी तुझी रे सखी,\nनाव रे तुझे, कोरले हृदयी,\nउच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.\n\"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्व���ावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्‍चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती.\nतो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nRe: तो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nखरच प्रेम अस जबाबदार असावं. निव्वळ चार दिवसाची अवखळ मैत्री नसावी . प्रेम भावनेचा सन्मान झालाच पाहिजे ... फक्त सोयीनुसार वापर नसाव\nRe: तो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nRe: तो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\nतो आणि ती - एक सुंदर प्रेम कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/8/sanctury-at-chandrapur.html", "date_download": "2019-01-16T12:01:12Z", "digest": "sha1:F2XBF2RUD5R6PVUEE4WWHUWJY4TQSYU3", "length": 19474, "nlines": 31, "source_domain": "mahamtb.com", "title": " वनसमृद्ध चंद्रपूरच्या मुकुटात नव्या घोडाझरी अभयारण्याची भर वनसमृद्ध चंद्रपूरच्या मुकुटात नव्या घोडाझरी अभयारण्याची भर", "raw_content": "\nवनसमृद्ध चंद्रपूरच्या मुकुटात नव्या घोडाझरी अभयारण्याची भर\nवनसमृद्धीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मुकुटात ताडोबा, उमरेड-कर्‍हांडला आदी अभयारण्यांनंतर आता नव्या घोडाझरी अभयारण्याची भर पडली आहे. या नव्या वनक्षेत्रामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटन विकास आणि स्थानिक जनतेमध्ये रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नुकतीच राज्य सरकारने या क्षेत्राला ‘अभयारण्य’ म्हणून मान्यता दिली. याबाबत येथील चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...\nचंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात १५९ चौ. किमी क्षेत्रात घोडाझरी अभयारण्य घोषित करण्यात आलं आहे. या अभयारण्याची सर्वप्रथमकल्पना कशी मांडली गेली आणि त्यानंतरची पुढील प्रक्रिया काय होती आणि स्थानिक आमदार म्हणून यासंबंधी तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल\n२०१४ मध्ये ज��तेच्या आणि माझ्या पक्षनेतृत्वाच्या आशीर्वादाने येथील चिमूर मतदारसंघाची सेवा करण्याची मला संधी मिळाली. या मतदारसंघाला उद्योगधंदे, रोजगाराच्या दृष्टीने विकसित करायचं असेल तर आमच्याकडे कच्च्या मालाच्या उपलब्धीनुसार, भौगोलिक रचनेनुसार फारसे उद्योगधंदे येऊ शकत नाहीत. मात्र, पर्यटनाच्या बाबतीत आम्ही पुढे जाऊ शकतो, रोजगारनिर्मिती आणि परिसराचा विकासही करू शकतो. कारण, माझ्या मतदारसंघाला लागूनच ताडोबा अभयारण्य आहे. ताडोबाचा विकास करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली तीन वर्षं सातत्याने करतो आहोत. माझ्या मतदारसंघातून ताडोबाची पूर्वी दोनच प्रवेशद्वारं होती. आता आम्ही बफर झोनमध्ये आणखी नव्या तीन प्रवेशद्वारांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे जेव्हा मी निवडून आलो, तेव्हा घोडाझरीलाही अभयारण्याचा दर्जा मिळवून पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा विकास करण्याची माझी कल्पना होती. गेल्या दोन वर्षांपासून विविध परवानग्या मिळवणं, ग्रामसभांमधून विषय लोकांपर्यंत पोहोचविणं, लोकांमध्ये जागृती करणं ही सर्व प्रक्रिया करून ३१ जानेवारी २०१८ रोजी राज्य वन्यजीव मंडळाची आम्हाला मान्यता मिळाली. आता या अभयारण्याच्या भोवताली वसलेल्या ६९ गावांना या प्रकल्पाशी संबंधित अनेक योजनांतून मिळणारे लाभ मोठ्या प्रमाणावर मिळवून देणं हे आमचं पुढचं उद्दिष्ट आहे. या भागात आता बफर झोनमधून दोन किंवा तीन गेट्‌स सुरू करण्याचा विचार आहे. घोडाझरी तलाव या अभयारण्याच्या मधोमध आहे. हा तलाव विकसित करून बोटिंग इ. गोष्टीही सुरू करण्याचा विचार आहे. इथे आता मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रिसॉर्ट इ. येतील. यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे जंगल आणि वन्यजीव सुरक्षित राहतील.\nघोडाझरी अभयारण्य घोषित करताना या क्षेत्रातील वनजमीन वनविभागाकडे होती की या भागात काही गावं, वस्त्या होत्या असल्यास आता त्या गावांचं काय होणार\nघोडाझरी अभयारण्याच्या १५९ चौ. किमी क्षेत्रातील एकही गाव यामुळे बाधित होत नाही. सर्व गावांना वगळून हा प्रकल्प होत आहे. दुसरी गोष्ट, अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या भागातील जमीन ही वनविभागाकडे होती. मात्र, या गावांना दिलेले तलाव, येण्याजाण्याचे रस्ते आदी सर्व अबाधित ठेवलं जाणार आहे. ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून १०० मीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पामुळे स्थानिकांना कोणतीही बाधा होणार नाही, तर फायदाच होणार आहे.\nआपण म्हणालात की, प्रकल्पाच्या भोवताली ६९ गावं आहेत. राज्यात कुठेही एखादा प्रकल्प राबवायचा म्हटलं की स्थानिकांचा विरोध हे एक मोठं आव्हान असतं. घोडाझरी अभयारण्याच्या बाबतीत स्थानिकांची नेमकी भूमिका काय होती\nमी परमेश्वराचे आभार मानतो की, त्याने मला ज्या क्षेत्राची सेवा करण्याची संधी दिली, त्या क्षेत्रातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून हाच प्रयत्न करतो आहे की, त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. त्या ६९ गावांचं या अभयारण्यासाठी आम्हाला पूर्ण समर्थन मिळालं. सुरुवातीला मलाही भीती होती की, विरोध झाला तर काय करायचं मात्र, हा विषय घेऊन मी मतदारसंघात फिरलो, वनखात्याच्या नोटिसा लागल्या, ग्रामसभा झाल्या, तेव्हा एकही गावात आम्हाला विरोध झाला नाही, उलट स्वागतच झालं.\nअसं चित्र क्वचितच दिसून येतं. हे कसं काय साध्य होऊ शकलं\nआम्ही मुळात स्थानिकांच्या मनातील सर्व शंकांचं निरसन केलं, सविस्तर चर्चा केली. विषयाबाबत काहीही किंतु-परंतु राहू दिला नाही. वाघ तर या भागात येतोच. वाघ नाही, चित्ता, हरीण नाही, असा कोणताच भाग इथे नाही, सर्व जंगलाला लागूनच आहे. गावातील लोकांना आम्ही ताडोबा दाखवलं. या वनसंपत्तीच्या माध्यमातून काय विकास होतो आहे, कशी रोजगारनिर्मिती होते आहे, हे समजावून सांगितलं. आज आमचं तीन वर्षांचं नियोजन आहे. या तीन वर्षांत किमान ५००-६०० स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य यातून निर्धारित करण्यात आलं आहे. शिवाय स्थानिकांची सहमती असेल तरच हा प्रकल्प पुढे नेऊ, हेही आम्ही स्पष्ट केलं. असं त्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच आम्ही हे पाऊल उचललं. त्यामुळे मी या सर्व नागरिकांचा आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, शब्दाला मान दिला.\nम्हणजे, या भागात अभयारण्यासाठी कोणाचंही स्थलांतर करावं लागलेलं नाही किंवा कोणाच्याही जमिनी गेलेल्या नाहीत, असा दावा आपण कराल का\n एकही गाव यात स्थलांतरित होणार नसून कोणाचीही जमीन अधिग्रहित होणार नाही. १५९ चौ. किमी क्षेत्र पूर्णतः जंगल आहे. त्यात सारंगगडची टेकड��� आहे, मुक्ताबाईची टेकडी आहे, अंबई-निंबई आहे, घोडाझरी तलाव आहे. आपण एकदा आपली टीम घेऊन इथे याच, निसर्गाचं सौंदर्य पाहून आपण थक्क व्हाल.\nघोडाझरी अभयारण्यामुळे स्थानिक भागात निर्माण होणारा रोजगार, पर्यटन हे भविष्यात कशाप्रकारे विकसित होईल असं तुम्हाला वाटतं त्या दृष्टीने आगामी काळातील नियोजन काय आहे\nचंद्रपूर हा मुळातच वनसमृद्ध जिल्हा आहे, ताडोबासारखं जागतिक स्तरावरील लोकप्रिय ठिकाण येथे आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात या नव्या अभयारण्यामुळे मोठी भर पडू शकेल. घोडाझरी अभयारण्यामुळे आता ताडोबा, घोडाझरी, कर्‍हांडला, नवेगाव बांध असा एक वन कॉरिडॉरच निर्माण झाला आहे. ताडोबा आणि घोडाझरीमध्ये अंतर केवळ १५ किमी आहे. भविष्यात घोडाझरीमध्ये नाईट सफारी सुरू करण्याचंही नियोजन सुरू आहे. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे येत्या तीन वर्षांचं नियोजन झालं असून या काळात इथे गेट्स, रस्ते, इतर आवश्यक सुविधा आदी सर्व विकसित करून तिथे स्थानिकांना कोणी गाईड म्हणून, चालक म्हणून, दुकान चालवणारा, हॉटेल चालवणारा म्हणून अशा विविध बाबींसाठी रोजगारनिर्मिती होईल. आज ताडोबामध्ये आमच्या चिमूरमधील सुमारे १२०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता तर तिथल्या सर्व हॉटेल्सवाल्यांना एकत्र आणून स्थानिक शेतकर्‍यांचा भाजीपाला, दूध आदी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे, ज्यातून शेतकर्‍यांना फायदा मिळत आहे. हे सर्व भविष्यकालीन फायदे घोडाझरीतील स्थानिकांनी समजून घेतले आणि आमच्यावर विश्वास दाखवला, साथ दिली ही आनंदाची गोष्ट आहे.\nएक शेवटचा आणि थोडा वेगळा प्रश्न. तुमच्याच पक्षातील आणि विदर्भातीलच एक बंडखोर आमदार सध्या विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर नाराज आहेत आणि दुसरीकडे विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प तुमच्या मतदारसंघात होतो आहे. त्या आमदारांनी सरकारचं एक प्रगतीपुस्तक बनवलं आहेच, आता तुम्ही तुमच्या प्रगतीपुस्तकात या सरकारला किती गुण द्याल\nया सरकारमुळे आतापर्यंत ६७ वर्षांत विदर्भाला जेवढं मिळालं नव्हतं तेवढं गेल्या ४० महिन्यांत मिळालं आहे. मी माझ्या मतदारसंघाचंच उदाहरण देतो. गेल्या तीन वर्षांत चिमूरला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर आणलं. नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचं कामही महाराष्ट्र सरकारने केलं. अत���रिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणलं. सिंचन, रस्ते, त्यासाठी निधी इ. कोणत्याही गोष्टीची कमतरता सरकारने या तीन वर्षांत चिमूर मतदारसंघाला भासू दिली नाही. माझ्या माहितीनुसार, विदर्भालाही कोणतीही कमतरता भासलेली नाही. आता घोडाझरीचंच घ्या. इतक्या वर्षानंतर आज त्याला अभयारण्याचा दर्जा मिळाला. याच मतदारसंघातील एक माजी आमदार आधीच्या सरकारमध्ये वनविभागाचे मंत्री होते. तरीही हे कोणाच्या डोक्यात आलं नाही. मात्र, जे ६७ वर्षांत मिळालं नाही ते भाजप सरकारने ४ वर्षांत मिळवून दिलेलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1605", "date_download": "2019-01-16T12:26:19Z", "digest": "sha1:W5WDUKVALTIRX53GBFQWJSCGPDOBUWN3", "length": 10856, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "वयाच्या ११ व्या वर्षी ७५ पक्ष्यांच्या प्रजातीचे डॉक्युमेंटेशन करणारा ‘आयकॉन’", "raw_content": "\nवयाच्या ११ व्या वर्षी ७५ पक्ष्यांच्या प्रजातीचे डॉक्युमेंटेशन करणारा ‘आयकॉन’\nजोशुआ बॉस्को सर्वात तरूण पक्षी निरीक्षक\nमुलांचे विश्‍व सध्या टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइलसारख्या गॅझेटवर सीमित झाल्याने हा चिंतेचा विषय ठरला असतानाच, चेंबूरमधील ११ वर्षांचा एक मुलगा मात्र पक्षी निरीक्षणामध्ये गुंतला असून तो इतरांसाठी ‘आयकॉन’ ठरला आहे. त्याने आपल्या डिजिटल कॅमेर्‍यात मुंबई विभागातील विविध प्रजातीचे जवळपास ७५ पक्षी कैद केले असून तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वात तरुण पक्षी निरीक्षकांपैकी एक आहे. जोशुआ बॉस्को असे या मुलाचे नाव असून तो विद्याविहारच्या सोमय्या स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात आहे.\nजोशुआला वयाच्या चौथ्या वर्षांपासून पक्षी निरीक्षणाचा छंद जडला. तर पुढच्याच म्हणजे पाचव्या वर्षी तो पॅन-इंडिया वाईल्डलाईफ रिसर्च ऑर्गनायझेशनचा सदस्य झाला. पक्षीतज्ज्ञ व्हायचे त्याचे स्वप्न आहे. त्याने ‘बर्ड बुक’ तयार केले असून त्यामध्ये तो नवीन पाहिलेल्या पक्षांची माहिती, निरीक्षणे नोंद किंवा रेकॉर्ड करून ठेवतो.\nआपल्या छंदाविषयी जोशुआ सांगतो की, दैनंदिन जीवनात मला असंख्य पक्षांचे आवाज ऐकायला मिळतात, पण त्यांचे दर्शन होत नाही. अशा वेळी त्यांचे हे आवाजच मला त्यांचा शोध घेण्यास भाग पाडतात. मॅगपाई रॉबीन या पक्षाचा आवाज, तर मला दररोज ऐकायला मिळतो. तो आवाज ऐकला की, मी त्याच्या डोळ्याचा रंग, पंख पाहण्या��� आतुर असतो. त्याशिवाय ते आपले घरटे कसे बांधतात, याबाबतही मला प्रचंड कुतूहल असते.\nजोशुआला पक्षीनिरीक्षण कसे करायचे, याचे प्राथमिक धडे त्याच्या काकांकडून मिळाले. शिवाय त्यांनी त्याला पहिला डिजिटल कॅमेराही भेट दिला. मे २०१५ मध्ये १० दिवसांसाठी तो आपल्या काकांबरोबर जामनगरला पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो सात वर्षांचा होता. जामनगरच्या त्याच्या या पक्षी निरीक्षण भेटीने त्याच्या छंदाला मोठी चालना मिळाली. सुट्टीच्या दिवसात आता तो देशातील विविध जंगलात पक्षांचे निरीक्षण करण्यात गुंतलेला असतो.\nमी एखादा नवीन पक्षी पाहतो, त्यावेळी मला त्याच्या प्रजातीविषयी नवीन माहिती मिळते. जसे की, त्याचे मूळ काय आहे तो स्थलांतरीत आहे का तो स्थलांतरीत आहे का त्याचे खाद्य काय आहे त्याचे खाद्य काय आहे असे पक्षी म्हणजे माझ्यासाठी दररोज एक नवीन स्टोरी असते. जी मला कमालीचा आनंद देते.\nजोशुआ बॉस्को, छोटा पक्षीतज्ज्ञ\nजोशुआने प्रथम रेड वेन्टेड बुलबुल व कॉपरस्मीथ बारबेट या पक्षांची जोडी पाहिली. हे पक्षी आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर असलेल्या झाडावर नियमित यायचे. स्वयंपाकघराच्या खिडकीत बसून पक्षीनिरीक्षणामध्ये तो गुंगून जायचा.\nशिल्पा बॉस्को, जोशुआची आई.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलत��ंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-notice-of-violation-of-right-to-rahul-gandhi/", "date_download": "2019-01-16T12:37:24Z", "digest": "sha1:F2SJROC6CVCITB6ZA6ZTXUKELPBNNQKV", "length": 8577, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस\nनवी दिल्ली: राफेल प्रकरणावरून भाजपच्या तीन खासदारांनी सोमवारी लोकसभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कंभगाची नोटीस दिली. ते पाऊल उचलणाऱ्यांमध्ये अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे आणि संजय जयस्वाल यांचा समावेश आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जुलैमध्ये मोदी सरकारच्या विरोधातील अविश्‍वास ठरावावर चर्चा झाली. त्यावेळी राहुल यांनी राफेल व्यवहाराविषयी खोटे बोलून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप संबंधित खासदारांनी केला आहे.\nराहुल यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता ती नोटीस स्वीकारायची की नाही याचा निर्णय लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, राहुल यांच्याविरोधातील नोटिसीमुळे भाजप राफेल प्रकरणावरून कॉंग्रेसशी दोन हात करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/avagha-rang-ekachi-zala-2/", "date_download": "2019-01-16T12:48:05Z", "digest": "sha1:6BERMNHPJWONKBLZQQEDEV7SZMSWIVVJ", "length": 26628, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अवघा रंग एक झाला …. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeसाहित्य/ललितललित लेखनअवघा रंग एक झाला ….\nअवघा रंग एक झाला ….\nSeptember 10, 2018 प्रकाश पिटकर ललित लेखन, संस्कृती, साहित्य/ललित\nसगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. मंगळवेढयाच्या चोखोबा या तरुणाला देखील आता चंद्रभागेच्या वाळवंटात चालणाऱ्या भजनांची … कीर्तनांची आणि अर्थातच पंढरीरायाची अनामिक ओढ लागली होती …. मन सारखं तिथेच धावू लागे … … ज्ञानदेवाच्या … नामदेवाच्या वाणीने त्याच्यासारख्या असंख्य माळकऱ्यांना वेड लावलं होतं श्रीकृष्णाचा … मी सर्वांसाठीच आहे .. हा संदेश आणि त्यांचं कीर्तन ऐकायला सहस्रावधी माळकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमत होते … वेडं होऊन नाचत होते … श्रीकृष्णाचा हा संदेश होताच तसा … मी सगळ्यांसाठी आहे … तिथे मग कसलाही .. अगदी लहानसा देखील भेद नाही … साहजिकच चोखोबा आतून थरालला … आनंदला … तो देखील …. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष करायला लागला … नामदेवाच्या .. नामे तरू अवघे जन, यमपुरी धाडू वाण … करू हरिनामकीर्तन, तोडू देहाचे बंधन … करू हरिनामाचा घोष, कुंभपाक पाडू ओस … बोला ….पुंडलीक वरदा हरी विठ्ठल…. या शब्दांनी भारावला …. सद्गत होऊन ओल्या अंतःकरणाने त्याने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं …. नामदेवांनी त्याला गुरुमंत्र दिला …. माळकरी हे अपूर्व दृश्य बघून हळवे झाले …. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले …. शेकडो भक्तांनी चोखोबांना आलिंगन दिलं …. ज्ञानेश्वरांनी त्याला आपल्या मिठीत घेतलं … चोखोबा या मांदियाळीत येता झाला … गळ्यात माळ … गोपीचंदनाचा टिळा आणि गळ्यात एकतारी घेऊन भिवरेच्या तीरावर भजन करता झाला ….\nचोखोबा घरी आला वेगळ्याच धुंदीत …. सोयराबाईला … त्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याची चित्तवृत्ती वेगळी भासली .. काहीतरी निराळे झाले आहे, हे तिला मनोमन कळलं … चोखोबा रोज घरी भजन करू लागला ….वेगळाच प्रेमळपणा तिला जाणवू लागला .. मग ती एकदा त्याला म्हणाली .. तुम्ही एवढी भक्ती करताय .. मला पण भजन करावंसं वाटू लागलंय …मी बी येईन पुढच्या खेपेला … पंढरीला … सोयराचे हे शब्द ऐकून अगोदरच मृदू झालेलं त्याचं मन आनंदित झालं … मी अभंग म्हणेन … तू साथ दे …. आणि तू गाऊ लागलीस की मी साथ करीन … आणि मग दोघं विठुरायाच्या भक्तीत पार रमून गेली …. चोखोबांना अभंग सुचत गेले …. त्यांचे अभंग … कीर्तनं माळकरी परिवारात नाव कमावती झाली … चोखोबांना मोठा मान मिळत गेला … चोखोबांची गणना श्रेष्ठ संतमंडळीत होऊ लागली … अवती भवती सगळा संतमेळा आनंदित होता झाला … भक्तांचे मोठे कडे दंग होऊन नाचू लागले …. मग अगदी शेतात काम करतांना सुद्धा ती दोघं भजन करत … सोयराबाई गोफण फिरवत राही … आणि चोखोबा भजन गुणगुणत शेतावर काम करे …. सोयराबाईला देखील आतून खूप काही वाटू लागलं …तिच्या हृदयात विठुरायाच्या भक्तीने शब्द फेर धरू लागले …. नामाचे चिंतन करा सर्व काळ …. नाही काळवेळ नामालागी … सुलभ हे सोपे नाव आठविता .. हरीहरी म्हणता मोक्ष मुक्ती … सायासाचे नाही येथे ये साधन … नामाचे चिंतन करा सुखे .. नामाचे सामर्थ्य जपता श्रीहरी …. म्हणतसे महारी चोखियाची …. हळूहळू चोखोबांबरोबर सोयरा देखील आपले अभंग म्हणू लागली …. नाचू लागली … श्रीकृष्णाला …. विठुरायाला आळवू लागली ….\nइकडे इंद्रलोकी मोठा हाहाकार उडाला … इंद्राच्या राजवाडयावर जेवावयास जमलेले सारे पुण्यवंत आत्मे आपापसात कुजबुजू लागले … अमृताला वास येत होता … अमृत नासलं होतं … अमरपुरी हवालदिल झाली … एवढयात नेहेमीप्रमाणे नारद तिथे आले … सगळं ऐकल्यावर म्हणाले घाबरू नका … याला एक इलाज आहे … भिवरा नदीच्या काठी पंढरी क्षेत्रात प्रत्येक्ष देव भक्तांच्या समवेत नाचतो … असे हे वैभव दुसरीकडे कुठे नाही …कैवल्याची मूर्तिमंत पेठ तिथे आहे …. त्या ठिकाणी गेलात तर तुमचं अमृत नक्की शुद्ध होईल … इंद्राने अमृताचा कुंभ घेतला आणि तो नारदानांबरोबर विमानाने पंढरीत आला .. एकादशी होती .. वाळवंट वारकऱ्यांनी भरलेलं होतं .. नामदेव कीर्तन करत होते … सोमवार होता … इंद्राने बघितले अमरपुरीतले अनेक मान्यवर कीर्तनात दंग झाले होते …. प्रत्यक्ष श्रीहरी देखील होता … इकडे मंगळवेढयात चोखोबा आणि सोयरा आपल्या घरीच होते … नामदेवांनी सांगितलं होतं की द्वादशीचं पारणं फेडायला ते .. विठुराया आणि हजारो वारकरी त्यांच्या घरी येणारेत … ते सगळी तयारी करता करता भजन देखील म्हणत होते … इकडे नामदेव देहभान हरपून कीर्तन करत असतांना त्यांना जाणीव झाली की चोखोबा आपली आठवण काढत आहेत … त्यांची बहुतेक तयारी झाली आहे … त्यांनी कीर्तन आटोपतं घेतलं … ते आणि सगळे वारकरी मोठया आनंदाने मंगळवेढयाला निघाले … अर्थात इंद्रही निघाला … पण त्याच्या मनात शंका घोंगावत राहिली … अरे आपलं अमृत कसं शुद्ध होणार … इकडे खरं तर चोखोबा आणि सोयराची तारांबळ उडाली होती .. प्रत्यक्ष देव आणि मोठमोठे लोक जेवायला येणार … पण पण फक्त कण्या रांधल्या आहेत .. ऋद्धीसिद्धीला हे त्वरित कळलं .. त्या आपणहून चोखोबांच्या घरी आल्या .. आपल्या सगळ्या वैपुल्यासह … आणि मग काय पक्वान्नांचा घमघमाट सुटला … श्रीहरी तर आलाच पण रुक्मिणीला घेऊन आला .. चोखोबांनी आणि सोयराने त्यांच्यासमोर लोटांगण घातलं .. श्रीहरीने त्याला उठवलं आणि मोठया प्रेमानं आलिंगन दिलं … तेवढयात नारदांनी नजरेने इंद्राला खूण केली … इंद्र मग अमृताचा कुंभ घेऊन श्रीहरीला म्हणाला …. नारायणा, हे नासलेले अमृत तुम्हीच शुद्ध करू शकता आणि अमरपुरीला वाचवू शकता …. इंद्राची ती प्रार्थना ऐकून श्रीहरीने चोखोबांना बोलावलं …. आणि सांगितलं की चोखोबा …. हे अमृत तेवढं शुद्ध करून द्या …. चोखोबांना काही कळेना … ते आपले साधेपणाने म्हणाले .. भगवंता .. अरे तुझ्या नामामृतापेक्षा याची चव खचितच चांगली नसेल … श्रीहरी म्हणाला अरे तू घे तो कुंभ … आणि मग चोखोबांनी तो मोठया पवित्र अंतःकरणाने हातात घेतला ….त्याने त्या अमृताकडे टक लावून बघायला सुरवात केली …विठ्ठलाचा धावा सुरु केला …. इकडे वारकऱ्यांनी हरिनामाचा मंजुळ गजर सुरु केला .. अमृताचे चित्त हेलावले …. ते थरथरायला लागले …. आणि मग आपल्या मूळ प्रकृतीवर आले … परत मधुर झाले …. इंद्राचा या���र विश्वास बसेना …. श्रीहरी मात्र मिश्किल नजरेने हे सगळं बघत होता …. वारकऱ्यांनी ते अपूर्व दृश्य बघून गजर केला …. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल….\nपुढे मग दिवसांमागे दिवस गेले …. चोखोबांबरोबरच सोयराबाई देखील हरिभक्तीत दंग होत गेली ….नवऱ्याबरोबरच जीवाचा विसावा म्हणून अहोरात्र गोड गळ्याने अभंग म्हणू लागली … श्रीहरीला आळवू लागली .. जन्मोजन्मी तुझी सेवा करायच्येय … तुझ्याशी एकरूप होण्याची आस बळावत आहे ….तिच्या भक्तीतल्या समर्पणाने सगुणात निर्गुण दिसायला लागलं …. आणि निर्गुणाकडे सगुणाच्या वाटेनेही ती चालायला लागली … आणि तिला शब्द स्फुरले …. अवघा रंग एक झाला …. रंगी रंगला श्रीरंग…. तिचे हे शब्द अमर होते झाले .. आपल्यातल्या प्रत्येकालाच ते आतून भावले .. आपल्या सगळ्यांनाच अशी कोणाशीतरी एकरूप होण्याची आतून आस असते … समाजातसुद्धा अशी अतिशय सच्ची एकरूपता त्यावेळी या वारकऱ्यांमध्ये होती … आजही ती वारीत बघायला मिळते … सोयराबाईंचे हे शब्द जर आपण नीट ऐकले तर आजही आपलं अंतःकरण मृदू करतात … काही क्षण का होईना आपल्याला ती एकरूपतेची भावना थोडासा स्पर्श करते .. एकदम आतून …. किती सोपा पण आयुष्याचा अर्थ सोयराबाईंच्या या शब्दांनी सांगितलाय … शेकडो वर्ष होऊन गेली …. काळ आमूलाग्र बदलला … तरी हे शब्द आजही आपलं मन हळवं करतात … आजही ते शब्द आपलं मन मंगल करतात …. पंढरपूर जवळचं मंगळवेढा आजही मला हाक मारतं …जरी शहरी रूप घेतलं असलं तरी तिथे एकदा तरी जावंसं वाटत राहतं …\nचोखोबांचं … सोयराबाईचं हे गाव मराठी मनात असंच रुंजी घालत राहतं …\nअवघा रंग एक झाला \nरंगि रंगला श्रीरंग ॥१॥\nमी तूंपण गेले वायां \nपाहतां पंढरीच्या राया ॥२॥\nनाही भेदाचें तें काम \nपळोनि गेले क्रोध काम ॥३॥\nसदा समाधिस्त पाही ॥४॥\nपाहते पाहणें गेले दूरी \nम्हणे चोखियाची महारी ॥५॥\nया अभंगाची यूट्यूब लिंक खाली दिली आहे …गानसरस्वती किशोरीबाई आमोणकर यांनी सोयराबाईंच्या या दिव्य शब्दांना किती आर्ततेने गायलंय …जर एखाद्या गाफील आणि शांत क्षणी तुम्ही हा अभंग ऐकला तर नक्कीच निराळा अनुभव येईल\nया गोष्टी मी खूप अगोदर वाचल्या होत्या … आज त्या आठवल्या …. याच बरोबर मी काही दिवसांपूर्वी संत चोखोबांवर एक छोटासा लेख लिहिला होता … त्याची लिंक देखील खाली दिल्येय …\nश्रीकृष्ण सगळ्यानांच प्रिय असाच आहे …. अवघा रंग एक झाला सारखीच आर्तता आहे या शब्दात .. त्याची देखील आठवण हे लिहितांना झाली … हे किती प्रस्तुत आहे ते माहित नाही .. पण मनात विचार आला खरा ….मात्र त्या एकरूप होण्याच्या भावनेचा … जुईचा मंद दरवळ या गाण्यात तुम्हाला नक्की जाणवेल … त्याची देखील युट्युब लिंक दिल्येय…\n“सहेला रे आ मिल जा…\nसप्त सुरन की बेला सुनाए\nमी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t6136/", "date_download": "2019-01-16T12:34:34Z", "digest": "sha1:6LPI3M43FL3CSKPXYMFBSY66R3UKBCA7", "length": 2430, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-मैत्री", "raw_content": "\nजगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते\nमरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते\nजन्माला येणार्याची शेवटी ��ोतेच माती\nपैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती\nशेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे\nत्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे\nमैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती\nमित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती\n१ / ०९ /२०११\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4085/", "date_download": "2019-01-16T12:56:54Z", "digest": "sha1:TVBSG2XTXQIDETH6JOKQQ76TXNGZWN4M", "length": 6322, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-उगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.", "raw_content": "\nउगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.\nAuthor Topic: उगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये. (Read 955 times)\nउगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.\nकविता आशावादी/निराशावादी या वादात कोणी पडू नये, ती कवीची कल्पना/सत्य परीस्थिती आहे. ती तटस्थपणे पाहावी. कवितेला एक कलाकृति म्हणून घ्यावे, उगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.\nजीवन म्हणजे सुख-दु:ख यांचा मिलाफ, पण नीट बघता असे आढळून येते की सुखापेक्ष दु:खाचे प्रमाण अधिक असते. सामान्यजन सुख चांगले आणि दु:ख वाईट अशी सर्वसाधारण वर्गवारी करतात. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे चांगले/वाईट असे वर्गिकरण केले की मग सगळेच संदर्भ बदलतात.\nअनेक जणांना दु:खाचे आघात पचवता न आल्याने ते जीवन संपवण्याचा दुदैवी निर्णय घेतात.\nतसे बघितले तर दु:ख अत्यंत जरुरीचे आहे. आश्चर्य वाटताय ना पण कल्पना करा की जगातील दु:खचं नाहीसे झाले, तर आपणास सुखाचे/आनंदाचे महत्वचं कळणार नाही. दु:ख आहे म्हणून सुख आहे. उलट दु:खामूळे सुखाचे महत्व वाढले आहे.\nदु:खामुळेच अनेक कलाकारांच्या हातून श्रेष्ठ कलाक्रुति तयार झाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आग्राचा ’ताजमहाल’. शहाजहानला मुमताजमहल हीचा विरह सहन न झाल्यामुळे, तिच्या चिरंतन स्म्रुतीसाठी जे स्मारक बांधण्यात आले ते म्हणजे ’ताजमहाल’.\nअनेक कवींनी, शायरांनी दु:ख, दर्द, वेदना यांच्यावर असंख्य रचना केल्या आणि अमर झाले.\nवानगी दाखल एक उदाहरण देत आहे.\nहमपे दु:खके पर्बत टुटे तो हमने शेर दो-चार कहे\nउनमे क्या गुजरी होगी जिन्होने शेर हजार कहे\nतेव्हा दु:खाला, वेदनेला डोईजड होऊ न देता, त्यावर विजिगीषु व्रुत्तीने मात करणे अधिक श्रेयसकर.\nहे मान्य की असे सल्ले देणे सोपे आहे, हे ही मान्य की दु:ख अपार आहे व ते झेलत जीवन व्यतित करणे अत्यंत कठीण आहे. पण असे करणारे आपण य�� जगात एकटेच नाहीत. अनेक संत, महात्मे, राजे-महाराजे यांनाही दु:ख टाळता आले नाही. प्रभु श्रीरामांनाही जेथे १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला, तेथे आपली काय तह्रा.\nआपल्या आजु-बाजुला असे अनेक आदर्श आहेत ज्यांनी दु:खावर, वेदनेवर यशस्वीरीत्या मात केली आहे. तेव्हा दु:खाला शरण न जाता दु:खावर स्वार होऊया, आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया.\n- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)\nमूळ लेख येथे वाचावा.\nउगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.\nउगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/former-ranji-player-amol-jichkar-suicides-41993", "date_download": "2019-01-16T13:18:49Z", "digest": "sha1:IIHPLNXXRJZD6SOVXWA62J6CM5BVPGQX", "length": 11511, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Former Ranji player Amol Jichkar suicides माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमाजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nसिव्हिल लाइन्स परिसरात राहणाऱ्या अमोलने काही दिवसांपूर्वीच विपुल पांडे नावाच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये लॉ कॉलेज चौकात रेस्टॉरंट सुरू केले होते. विपुल हादेखील माजी क्रिकेटपटू आहे.\nनागपूर - विदर्भाचा माजी रणजीपटू अमोल जिचकारने आज (मंगळवार) सकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय अमोलने 1998 ते 2002 या कालावधीत रणजी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. फिरकीपटू राहिलेल्या अमोलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा सामन्यांत 3.64 च्या इकॉनॉमी रेटने सात गडी बाद केले होते. याशिवाय 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडकातही त्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते.\nसिव्हिल लाइन्स परिसरात राहणाऱ्या अमोलने काही दिवसांपूर्वीच विपुल पांडे नावाच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये लॉ कॉलेज चौकात रेस्टॉरंट सुरू केले होते. विपुल हादेखील माजी क्रिकेटपटू आहे. अमोलचे आईवडील सध्या पुण्यात आहेत. अमोलला अवनिश एका मुलगा देखील आहे. या घटनेने जिचकार कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून, त्यांनी या घटनेविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nभाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\n; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)\nनागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा...\nसंमेलन अध्यक्षपदावरून लेखिकांवर अन्याय - डॉ. अरुणा ढेरे\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्त्री-पुरुष भेद होऊ नये. पण, आतापर्यंत हक्क असलेल्या लेखिकांनासुद्धा अध्यक्षपद...\nउपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’\nनागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T12:56:21Z", "digest": "sha1:7HTQA3MBWS2IWVZFVV5PKX44EEZSJ7IB", "length": 10971, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेपत्ता झालेला मुलगा अखेर पालकांच्या स्वाधीन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेपत्ता झालेला मुलगा अखेर पालकांच्या स्वाधीन\nऔरंगाबादमधील ऊसतोड कामगाराचा मुलगा कातरखटाव येथून झाला होता बेपत्ता\nवडूज – येरळवाडी, ता. खटाव येथे ऊस तोडीसाठी औरंगाबाद येथून आलेल्या कुटुंबातील मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब अस��वस्थ झाले. मात्र, स्थानिक ग्रामस्थ व पोलीस विभागाच्या निर्भया पथकाच्या मदतीने त्या कुटुंबातील मुलगा परत मिळण्यास मदत झाली. प्रकाश रमेश श्रीसुंदर (मूळ रा. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.\nप्रकाश हा कुटुंबियांसमवेत कातरखटाव येथे बाजारात खरेदी करण्यासाठी आला होता. गर्दीत तो रस्ता भरकटला. यावेळी कुटुंबातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठे ही सापडत नसल्याने अखेर त्यांनी वडूज पोलिसांत धाव घेतली. कुटुंबातील लोकांनी येरळवाडी येथील असणाऱ्या विहिरी, तलाव, व इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली. मात्र, प्रकाश हाती लागत नसल्याने अख्खं कुटुंब चिंताग्रस्त झाले.\nदरम्यान, तेथील एका साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून काम करीत असलेल्या एकाने प्रकाश याच्या नातेवाईकाला तो कराड येथील मलकापूर येथे असल्याचा फोन केला. व तो सुरक्षित असल्याचे ही सांगितले. दरम्यान याबाबत पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकाश यास वडुजला आणण्यासाठी हालचाल सुरू केली.\nयेळवडीचे सरपंच अनिल चव्हाण व ग्रामस्थ यांच्या बरोबरच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सजगणे,महिला पोलीस कर्मचारी नीलम रासकर, बर्गे, बर्गे यांनी प्रकाश यास वडूज पोलीस ठाण्यात घेऊन आले. अचानक बेपत्ता झालेला प्रकाश सापडल्यानंतर या कुटूंबाने सुटकेचा निःश्‍वास घेतला. यावेळी पोलिसांनी प्रकाश यास कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्याने आपण उसाच्या गाडीतून तिकडे पोहचलो असल्याची माहिती त्याने पोलिसांना व कुटूंबियांना दिली.\n12 तासात सापडला प्रकाश\nघरच्यांपासून दुरावलेल्या सोळा वर्षांच्या अशिक्षित प्रकाश याच्या कुटुंबाचा रविवारी शोध सुरू होता. मात्र चिटबॉय याच्या सतर्कतेने आणि ग्रामस्थाच्या व निर्भया पथकाच्या कामगिरीने अवघ्या तासात या कुटूंबाला त्यांचा मुलगा परत मिळाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरां���्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-double-packed-items-can-not-be-printed-packaged-items-57933", "date_download": "2019-01-16T12:40:08Z", "digest": "sha1:6ASHWTCV7OR5XONEOIPGKYJGZDL2SBE5", "length": 15349, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Double packed items can not be printed on packaged items पॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही | eSakal", "raw_content": "\nपॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nमुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.\nमुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.\nएकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्य�� ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये दि. 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्‍यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अमलात येणार आहे.\nनियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट व अपर पोलिस महानिरीक्षक तथा वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. राज्याच्या वैधमापन यंत्रणेने एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दुहेरी एमआरपी छापण्याच्या प्रथेमध्ये सामील असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना वरील राजपत्राच्या अनुषंगाने सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे कायदा न जुमानता व ग्राहकांचे हित न जोपासता पॅकबंद वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या प्रमुख ऑनलाइन विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या अहवालावरून नियमामध्ये आवश्‍यक ते बदल करून ऑनलाइन विक्रेत्यांनाही वैधमापनशास्त्र अधिनियम व त्याअंतर्गत नियमांच्या कार्यकक्षेत आणले आहे.\nदुहेरी \"एमआरपी' तक्रारींसाठी संपर्क\nपातळीवर कोकण विभाग - ई-मेल- -dyclmkokan@yahoo.in,\nव्हॉट्‌सऍप क्रमांक - 9404951828.\n17 कोटी खर्चून लावणार उड्डाण पुलांवर दिवे\nपुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद...\nहेल्मेटबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू पालकमंत्री\nपुणे - वाहतूक नियमन करण्याऐवजी पोलिसांकडून केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याचे काम सुरू आहे. याला नागरिक त्रासले असून, याबाबत वाहतूक...\nपुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली....\nमुलांच्या हाती मोबाइल नको; तबला-तंबोरा द्या\nपुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं...\nपाणीकपातीचा निर्णय पुढील महिन्यामध्ये\nपुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आणि त्याचा वापर लक्षात घेता पाणीकपात करावी लागेल. मात्र, त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ,...\nपुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार\nपुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=live&filter=meta&sort=hits&date=24&list=pages", "date_download": "2019-01-16T12:56:08Z", "digest": "sha1:LMLAHI3BYHDZ3AYEEUQ6HWFC7Y7XX6FJ", "length": 1041, "nlines": 23, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "Lasts 24h - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n381 44 61 9.4 k 11 k 21 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कार्यशाळा - स्वा. से. श्री. क.रा. …\n59 1 1 166 166 13 k विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१९\n20 4 4 96 298 5.6 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - मुंबई विद्य…\n4 2 2 0 1 k 1.6 k विकिपीडिया:प्रतिपालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-drama-artist-p-l-mayekar/", "date_download": "2019-01-16T12:13:47Z", "digest": "sha1:WMNLTIWHRLO46ZBHH4VHVA5LGFU7DECU", "length": 26293, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "एका नाट्यप्रलयाला उजाळा… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात द���सला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n१९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवली ती प्रतिभासंपन्न नाटककार प्र.ल.मयेकर यांच्या संहितांनी. अग्निपंख… दीपस्तंभ… रातराणी… पांडगो इलो रे बा इलो… काळोखाच्या सावल्या एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृतींनी रंगभूमीवर आला होता प्रलयकारी नाटकांचा सुवर्णकाळ. प्र. ल. अर्थात प्रभाकर लक्ष्मण मयेकर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले आहेत ते प्र.ल.या लघुपटातून…\nज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांचा जन्म राजापूरमधील कोंभेवाडीतला. चौथीपर्यंतचे शिक्षण कोंभेवाडीत झाल्यानंतर प्र.लं.चा थेट मुंबईपर्यंतचा प्रवास झाला. मुंबईतील युनियन हायस्कूलमधल्या ग्रंथालयाने प्र.लं.च्या वाचनाची भूक भागवली.\nमुंबई ही त्यांची कर्मभूमी होती, तरीही प्र.लं.ची नाळ मात्र रत्नागिरीशी जोडलेली होती. सेवानिवृत्तीनंतरही प्र.ल. मयेकरांनी कर्मभूमी सोडली आणि जन्मभूमी रत्नागिरी गाठली. रत्नागिरी शहरामध्ये वास्तव्य असताना त्यांचा रत्नागिरीतील रंगकर्मीशी स्नेह जुळला. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीशी त्यांचं एक नातं निर्माण झालं. बेस्टनंतर समर्थ रंगभूमी ही माझी संस्था असं प्र. ल. त्यावेळी सांगत तेव्हा रत्नागिरीकरांनाही त्याचा अभिमान वाटायचा. या समर्थ रंगभूमीसाठी त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेकरिता यांनी नवं कोर कुंतीपार्थिवा हे नाटक लिहिलं. समर्थ रंगभूमी प्र.लं.च्या ऋणात कायम राहिली. या ऋणानुबंधातूनच जन्मला आला प्र.ल.हा लघुपट. ‘प्र.ल.’ प्रतिभासंपन्न नाटककाराचा इतिहास रंगभूमीवर वावरणाऱ्या आणि रंगभूमीवर येणाऱ्या प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. समर्थ रंगभूमीने या लघुपटातून मांडलेले समग्र प्र.ल. भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे\nप्र.लं.च्या सिद्धहस्त लेखणीच्या वैशिष्टय़ांवर हा लघुपट प्रकाशझोत टाकतो. १९८० मध्ये ‘आतंक’ हे प्र.ल. मयेकरांचं पहिलं नाटक राज्य स्पर्धेच्या रंगमंचावर आलं. १९८३ साली बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्र.लं.च्या “मा अस् साबरिन” या नाटकाने पहिलं यश संपादन केलं आणि मग रंगमंचावर दर्जेदार नाटकांचा प्रलय आला. राज्य नाट्य स्पर्धेत बेस्टच्या नाटकांचा एक दबदबा निर्माण झाला. नाटकातील व्यक्तीरेखेची भाषाशैली हे प्र.ल.मयेकरांचं आणखी एक वैशिष्ट्य. “अथ मनुस जगन हं…” ‘जंगल्याची भाषा’ या नाटकात पाहायला मिळते. जंगल्याच्या भाषेची निर्मिती प्र.लं.नीच केली. कारण अशी भाषा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बोलली जात नाही.\n‘अग्निपंख’ मधील रावसाहेब आणि बाईसाहेब यांची १९४८ सालातील कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा, ‘रातराणी’मधील ऍना स्मिथ हीच अँग्लोइंडियन स्पीकिंग, ‘पांडगो’मधील तात्याचा मालवणी बाज, तक्षकयाग मध्ये अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारी भाषा, ‘कुंतीपार्थिवा’मधील पौराणिक भाषा त्यांच्या पात्रांच्या भाषाशैलीतच त्या व्यक्तिरेखा लपलेल्या असायच्या. ‘सवाल अंधाराचा’मधील नायकाचा राकटपणा, ‘रानभूल’मधील रंगाचा रांगडेपणा, रातराणीमधील सॅलीचा कावेबाजपणा, निव्वळ भाषाशैलीमुळे वेगळा वाटणारा ‘सोनपंखी’मधील डबलरोल, मानवी प्रवृत्ती.. भावना… कथानकात धक्के देत रंगमंचीय चतुराई दाखवणारं ‘दीपस्तंभ,’ मराठी माणूस आणि परप्रांतीयांवर भाष्य करणारं ‘मि. नामदेव म्हणे,’ प्रख्यात नाटककार वसंत कानेटकरांच्या सकंल्पनेवर आधारित ‘हासू आणि आसू…’ मराठी रंगभूमीनंतर हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारं डॅडी आय लव्ह यू, शरद पवारांच्या जीवनावरचं ‘सत्ताधीश…’ भुताची नाकेबंदी केल्यानंतर चौथी भिंत तोडून पळणारे भूत….मोज्यांच्या वासालाच घाबरून पळणारे भूत अशा भन्नाट कल्पना असणारं ‘पांडगो इलो रे बा इलो…’, ‘रानभूल’ आणि ‘दीपस्तंभ’ ही नाटकं पुनर्जीवित होऊन नव्या पिढीतल्या नाट्यरसिकांसमोर आली.\nनाटकांबरोबरच प्र.लं.च्या एकांकिकाही गाजल्या. आय कन्फेस, अतिथी, रक्तप्रपात, होस्ट, अब्द शब्द, अतिथी सारख्या अर्ध्या तासात चिरेंबद होणाऱ्या एकांकिका. महाभारताचे उत्तर रामायण आणि रावणायन सारख्या विनोदी एकांकिका आजही स्पर्धा गाजवतात. चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांनी केलं. पुत्रवती चित्रपट लेखनासाठी स्क्रीन आणि फिल्मफेअर ऍवार्डही प्र.लं.नी पटकावले स्क्रीन त्याचबरोबर रथचंदेरी, दुरावा आणि दुहेरी या दूरचित्रवाणी मालिकांचे लिखाण करत प्र.ल.मयेकरांनी सर्व माध्यम व्यापून टाकली. अलीकडच्या चित्रकथी मालिकेच्या काही पटकथा प्र.ल.नी लिहिल्या.\nमसीहा हा प्र.ल.चा पहिला कथासंग्रह राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार पटकावणारा ठरला. त्यानंतर काचघर हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला. अग्निपंख, रातराणी, दीपस्तंभ आणि पांडगो इलो रे बा इलो ही नाटके पुस्तक स्वरूपात प्रकाशित आहेत. प्र.ल.मयेकरांच्या संहितानी महाराष्ट्राच्याही सीमा ओलांडत भाषेच्या सीमा पार केल्या. रेशमगाठ, राजारानी, अंतरपट, जुगलबंदी, प्रेम घिरय्या आणि डॅडी आय लव्ह यू ही नाटके गुजराती रंगभूमीवरही गाजली. इन्सान अभी जिंदा है, सुखा सैलाब, अंदमान, रेवती देशपांडे, कहाँ गुम हो गयी कमली आणि तिनका तिनका प्यार ही नाटकं हिंदी राज्य नाटय़स्पर्धेत गाजली.\nप्र.ल.मयेकरांचा हा इतिहास पुन्हा एकदा नाट्यरसिकांसमोर आला आहे. या लघुपटाची निर्मिती समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील, चित्रीकरण अजय बाष्टे, संगीत योगेश मांडवकर, ध्वनीमुद्रण उदयराज सावंत, निवेदन अविनाश नारकर, प्रमोद पवार व अभिनेत्री मयूरी जोशी यांनी केले आहे. प्र.लं.च्या या सुहृदयांनी त्यांच्या लघुपटाला साहाय्य करीत प्र.लं.चे अविष्कार या लघुपटातून उलगडले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4504/", "date_download": "2019-01-16T12:45:10Z", "digest": "sha1:OYN6OMIHLGVW2KQFPIY2PCOHFC6ZGL7R", "length": 4055, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मंगल-अष्टका", "raw_content": "\nजगा आणि जगू द्या...\nसावधान सावधान शुभमंगल सावधान\nतारुण्य सजले सुख स्वप्नाने.\nबाल जीवनी आले समाधान.\nसावधान सावधान शुभमंगल सावधान.\nराजस ,तेजस मुख कमलानी.\nभा���्य उजळले पाय गुणांनी.\nजसी रघु राजाची ती छान.\nसावधान सावधान शुभमंगल सावधान\nजोड़ा अनुरूप या दोघांचा.\nसंसार होई स्वर्ग सुखाचा.\nपडे अनुकूल हे दान.\nसावधान सावधान शुभमंगल सावधान,\nदोन्ही घरच्या थोर जनांचा.\nआशीर्वाद लाभो नित्य तयांचा.\nउधळती अक्षता त्या महान.\nसावधान सावधान शुभमंगल सावधान.\nकवी : बाळासाहेब तानवडे\nजगा आणि जगू द्या...\nAmoul, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.\n'शुभ मंगल' बोलल्यानंतर 'सावधान' का म्हटले जाते.\nमंगल-अष्टका ....म्हणजे मंगलकारी आठ कडवी वा ओळी असे काही असावे असे वाटले होते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&filter=meta&sort=revert&date=201607&list=pages", "date_download": "2019-01-16T12:21:24Z", "digest": "sha1:LHINNTJHCHUJWDQONNREQG3ZXXFK75N5", "length": 3064, "nlines": 41, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "July 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n2.8 k 1 3 -17 k 17 k 295 विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n3.4 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n2.7 k 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n1.1 k 1 1 34 34 60 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n1.5 k 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1.5 k 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n1 k 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n374 2 2 5 k 4.9 k 4.9 k विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n21 3 5 3.4 k 3.6 k 3.4 k विकिपीडिया:डिजिटल रिसोर्स सेंटर\n36 2 8 8 k 7.8 k 222 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n23 2 3 7.1 k 6.9 k 185 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n14 1 13 2.7 k 2.6 k 66 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n230 0 0 विकिपीडिया:संचिका चढवा\n20 2 2 124 134 95 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n1 1 5.9 k 5.8 k 104 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n7 1 1 2.4 k 2.3 k 11 k विकिपीडिया:धूळपाटी\n2 1 4 187 187 56 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n8 1 2 47 47 1.6 k विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य\n51 0 0 विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे\n1 1 -115 115 4.5 k विकिपीडिया:सदर/ऑक्टोबर १५, २००६\n1 1 -102 102 652 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-happyness/", "date_download": "2019-01-16T13:12:45Z", "digest": "sha1:HMRLR4XCDUGYVXYB2AZR2CTTDUGHLKBZ", "length": 22473, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "आनंदाची गोष्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अ��ेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-���ावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n>> डॉ. विजया वाड\nबागेतल्या सख्यांच्या आठवणींनी राधा बेचैन होत होती. सूनवासाच्या कथा हो नुकतीच प्रमिला आपल्या सुनेबद्दल म्हणाली होती, ‘‘म्हटलं, जरा नवं लग्नय तोवर साडी नेस ऑफिसात जाताना तर एक तास लावते टवळी. ‘इधर पिन, उधर पिन’ करत नुकतीच प्रमिला आपल्या सुनेबद्दल म्हणाली होती, ‘‘म्हटलं, जरा नवं लग्नय तोवर साडी नेस ऑफिसात जाताना तर एक तास लावते टवळी. ‘इधर पिन, उधर पिन’ करत मग सगळय़ांना नमस्कार वाकवाकून मग सगळय़ांना नमस्कार वाकवाकून बॅबॅ नॅमष्कार कॅरते की हे चढले डोंगरावर. पूर्वी दहा पोळय़ा करायचे आता बारा करते. डबा तिच्या हातात देते. ‘थँक्यू निमिषची आई’ वा काय सर्टिफिकेट नं\nराधाला वाटलं एकतीसला विनिता आणि करण मधुचंद्राहून येणार. कसं उगवतं आपलं नववर्ष कुणास ठाऊक शक्यतो आपण जमवून घेऊया. आपला करण घेऊन पळायची नाहीतर दूर शक्यतो आपण जमवून घेऊया. आपला करण घेऊन पळायची नाहीतर दूर एकुलता माझा लाडका तिला रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्स मिळतात असं तिचा मामा नाक फुगवून सांगत होता लग्न ठरलं तेव्हा काय आहे देवी अंबाबाईच्या मनात न कळे काय आहे देवी अंबाबाईच्या मनात न कळे आपण वादाचा विषयच काढायचा नाही. मारुतीराव स्वस्थ चित्त होते. ते तसेच आपण वादाचा विषयच काढायचा नाही. मारुतीराव स्वस्थ चित्त होते. ते तसेच ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे’ या वृत्तीचे ना\nतर एकदाचे राधाचे ‘सून-मुलगा’ प्रकर्ण ‘हनि’ गोळा करून अवतीर्ण झाले. मुलगी अघळपघळ पंजाबी ड्रेसात होती. व्यवस्थित ओढणी घेतलेली होती. विनिता ‘रामचंदानी’ होती आणि करण ‘देवस्थळी’ होता. काळजी वाटतेच ना सख्या तर म्हणाल्या, ‘आता पापड के सीवा नो खाना सख्या तर म्हणाल्या, ‘आता पापड के सीवा नो खाना बरं का राधा’ मारुतीराव मात्र म्हणाले होते, ‘‘अहो राधाबाई लोक इंटरनॅशनल सुना आणतात घरी. नि एल्डर्स जमवून घेतात. तुमची सून तर फक्त उल्हासनगरहून दादरला येतेय. काय काळजी करता बरं तिला उत्तम मराठी येतं. कल्याणच्या ओक हायस्कुलात शिकली ना.’’\nकिती ते कौतुक सासरे सुनेच्या बाबतीत जरा पार्शलच असतात नाही तरी. असो राधाला आता चुप्प बसायची सवय करायलाच हवी होती. ‘‘आई, चहा करता फक्कडसा राधाला आता चुप्प बसायची सवय करायलाच हवी होती. ‘‘आई, चहा करता फक्कडसा घसा गरम करते. शिमल्याला जाम थंडी होती घसा गरम करते. शिमल्याला जाम थंडी होती’’ अगं शिमल्याहून दादरला येईपर्यंत बर्फाची सुद्धा हॉट वॉटर बॅग होईल. मनात काय काय येतं ना. पण सासूनं चूप. चहा दिला.\n‘‘थोडं बोलायचं होतं चहानंतर.’’ इति. रामचंदानी मॅडम.\nकाय बोलणार आता या नव्या सुनबाई तिने हिंमत बांधली. चहापान झाले.\n आई, बाबा मला रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्स मिळतात. पण आपणाला मी नको असेन तरच मी अप्लाय करीन. नाहीतर तुमच्या सोबतच राहणेच पसंत करीन. मला असं वाटतं की, पोळीभाजीसाठी आपण एक कूक ठेवू. न तुम्हास कामाचा ताण, न मला. राधाकृष्णाच्या कृपेनं मला सत्तर हजार पेमेंट महावार मिळते. मला पिताश्री नाहीत. मी आईस वीस हजार नि आपणास तीस हजार घरखर्चास देईन. उरलेले मजपाशी चालेल ना’’ तिने सासू-सासऱ्याकडे बघून विचारले.\n‘‘माझी माय उल्हासनगरात एकटी आहे. दोन रविवार मी तिला आपल्यात आणेन, दोन रविवार मी उल्हासनगरात जाईन. मी नि माझी माय, तुम्ही नि तुमचा मुलगा आपण अशी मौज करूया. चालेल का आपणा दोघांना\n‘‘मला फार आवडेल’’ राधा मनापासून म्हणाली. महिन्यातून दोन रविवार सून आऊट नि फक्त आपली नि मुलाची डेट नि फक्त आपली नि मुलाची डेट\n‘‘लिव्ह ऍण्ड लेट लिव्ह शुड बी द पॉलिसी असं वाटतं मला आई-बाबा. राग आला तर तोंडावर व्यक्त करू. पण नवा दिवस नव्या उत्साहाने सुरू करू असं वाटतं. रात गेली की मतभेद संपावेत.’’\n‘‘सुने, मनावरचं सारं ओझंच गेलं बघ. आपण एकत्र राहू. एकत्र सारं सुख अनुभवू. फक्त एकच सांगते विनिता तुला, बाहेर आपल्या या सुखाची वाच्यता नको. दृष्ट लागेल गं’’ राधा हळवी झाली.\n अहो लपवाछपवीच नको. कुणाला हा विचार आवडेल सांगता येतं का छान, आनंदी फॅमिलीत वाढ झाली तर मजाच ना छान, आनंदी फॅमिलीत वाढ झाली तर मजाच ना’’ सून म्हणाली. घराला आनंदाचं तोरण नववर्षासाठी लागलं’’ सून म्हणाली. घराला आनंदाचं तोरण नववर्षासाठी लागलं प्रसन्ना, सुखवदना सून आली होती ना प्रसन्ना, सुखवदना सून आली होती ना घरोघरी असे सुख वाढो प्रिय वाचकांनो\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतीन दिवसांत ‘सिम्बा’ची 131 कोटींची कमाई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/crime-against-mla-anil-gote-159715", "date_download": "2019-01-16T13:12:04Z", "digest": "sha1:FGGEZRITO6J2I3D5WO52G3FLXWVOHJ7D", "length": 23671, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crime against MLA Anil Gote आमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत | eSakal", "raw_content": "\nआमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर दोनशेच्या जमावाने चाल करत त्यातील काही विरोधकांनी दगडफेक केली. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने बऱ्याच ठिकाणी अनर्थ टळू शकला.\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर दोनशेच्य�� जमावाने चाल करत त्यातील काही विरोधकांनी दगडफेक केली. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने बऱ्याच ठिकाणी अनर्थ टळू शकला.\nमहापालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया अशा काही घटना वगळता शांततेत पार पडली. निवडणूक कालावधीत देवपूरसह विविध भागांत वातावरण चांगलेच तापले. आज सायंकाळनंतर विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे पोलिस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. काही ठिकाणी तक्रारी करण्यास कुणीही पुढे आले नाही.\nफॉरेस्ट कॉलनीत तुफान दगडफेक\nनगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनीत आज दुपारी साडेचारच्या सुमारास पैसे वाटपाच्या संशयावरून दोन गटांत वाद होऊन तुफान दगडफेक झाली. त्यात तीन ते चार जण जखमी झाले. देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच जखमी व जमावाने पळ काढला. फॉरेस्ट कॉलनीत वॉल कंपाउंडलगत शंभर मीटर अंतरावर मतदान केंद्र आहे. कंपाउंडजवळील एका घरात पैसे वाटप होत असल्याची काहींनी तोंडी तक्रार केली. त्यावरून दोन गटांत वाद झाला. त्यातील एका महिला उमेदवाराच्या नातेवाईक तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणाच्या डोक्‍यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे दुसऱ्या गटातील काही जण धावून आले. त्यामुळे दोन्ही गटांत चांगलीच जुंपली. कंपाउंडच्या कामासाठी आणलेले दगड व विटांचा सर्रास वापर झाल्याने परिसरातील रहिवाशांनीही घरात धाव घेतली. याची माहिती मतदान केंद्रावर गेल्याने देवपूर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. जमावातील अनेकांनी पळ काढला.\nभोकर येथे सौम्य लाठीमार\nभोकर येथील मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर उमेदवारांतर्फे बूथ लावण्यात आले होते. तेथे विरोधक दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये मतदारांशी बोलण्यावरून दुपारी दोनच्या सुमारास वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही गटांतील शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. केंद्रावरून माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. दरम्यान, परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु त्यामुळे मतदा�� प्रक्रियेत कुठलीही अडचण आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपारोळा (जि. जळगाव) येथील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या कारच्या काचा फोडून मारहाण केल्या प्रकरणी संशयित व प्रभाग दोनमधील उमेदवार अमोल सूर्यवंशी, भोला गोसावी यांना देवपूर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे (वाणी) यांना दोन दिवसांपूर्वी (ता. 7) शहरातील जयहिंद महाविद्यालयाजवळ लोकसंग्रामच्या पाच ते सहा समर्थकांनी पैसे वाटपाच्या संशयावरून मारहाण केली. अखेर शिरोळे यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रभाग पाचमधील उमेदवार दिलीप साळुंखे, भोला गोसावी, बंटी देवरे, अमोल सूर्यवंशी, आनंदा पाटील, चिलू (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तो देवपूर पोलिसांकडे वर्ग झाला. पोलिसांनी भोला गोसावी, अमोल सूर्यवंशी यांना अटक केली.\nआमदार गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा\nपारोळा (जि. जळगाव) येथील माजी नगराध्यक्षांना गोविंद शिरोळे यांना मारहाणीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल करू नये, यासाठी देवपूर पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आमदार अनिल गोटे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध देवपूर पोलिसांत काल (ता. 8) रात्री गुन्हा दाखल झाला. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांना मारहाणीनंतर दिलीप साळुंखे यांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आमदार गोटे व समर्थकांनी देवपूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. शिरोळे यांना मारहाणीचा गुन्हा दाखल होऊ नये, साळुंखे यांना सोडून देण्यात यावे, अशी घोषणाबाजी केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हवालदार संदीप अहिरे यांनी देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आमदार गोटे, योगेश मुकुंदे, राजेश केकान, अमोल सूर्यवंशी, भोला गोसावी, योगेश गोसावी, सागर कांबळे, कैलास चौधरी, बंटी देवरे, प्रशांत भदाणे, चिलू (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी यांच्या घरावर विरोधकांनी आज सायंकाळी सातच्या सुमारास दगडफेक केली. शहरातील प्रभाग 13 मध्ये मतदान प्रक्रियेअंतर्गत क��ही भागात दुपारी काही जण मतदारांना पैसे वाटप करीत होते, अशी चर्चा पसरली. त्यासंबंधी व्हीडीओ क्‍लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती क्‍लीप अन्सारी यांच्या समर्थकांकडून व्हायरल झाल्याचा संशय संबंधितांनी व्यक्त केला. त्यावरून सायंकाळी दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने अन्सारी यांच्या घरावर चाल केली. जमावातील काही हुल्लडबाजांनी गदारोळ करीत अन्सारी यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या हातात काठ्या, तीक्ष्ण हत्यारे होती. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत आझादनगर पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.\nदेवपूरमधील आयटीआयजवळील परिसरात एक जण आज दुपारी काही मतदारांना पैसे वाटप करीत होता. याबाबत माहिती आचारसंहिता कक्षाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 70 हजारांची रोकड ताब्यात घेतली असून, रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते.\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nगावगुंडांना 'मोका' लावणार : संदीप पाटील\nपुणे : हवेली पूर्व भागातील विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांना गावगुंडांकडून हप्ते मागितले जात असून, विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात...\nवडकीमध्ये खंडणीसाठी दुकानाच्या तोडफोडीबद्दल पाच जणांविरोधात गुन्हा\nवडकी (हवेली) - येथील एका किराणा दुकान मालकाकडुन दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गणेश दिलीप मोडक (रा. वडकी)...\nफूट पडूनही बेस्टचा संप सुरूच\nशिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर...\nभाजी आडतीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी\nबीड : खासबागजवळील आडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (...\n'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारचः केंद्रीय मं���्री\nनवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर '...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/ventilator-premier-in-mami/", "date_download": "2019-01-16T12:26:14Z", "digest": "sha1:6YRIEV77P6CMUREHQKRJP4WN35IF5DZ7", "length": 10739, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात - टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद", "raw_content": "\nHome News ‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात – टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद\n‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात – टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद\n‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात – टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद\nमामि महोत्सवात यंदा पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरवण्यात आली होती. या टॉकीज चा शुभारंभ पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाने झाला. मामि महोत्सवात दर्जेदार चित्रपटांची वर्णी लागते. यंदा सुरू झालेल्या मराठी टॉकीजमध्ये अशाच काही दर्जेदार सिनेमांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी या टॉकीज च्या शुभारंभातील चित्रपटाचा मान राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर ने पटकावला. चित्रपट सुरू झाला…चित्रपट संपला आणि टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. याबाबत बोलताना दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी ज्युरीज् चे आभार मानत…हा आनंद शब्दात मांडता येणे शक्य नसल्याचे म्हटले. दरम्यान राजकुमार हिरानी यांच्या येण्याने हा आनंद द्विगुणित झाल्याचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटले. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत व्हेंटिलेटर सिनेमाच्या मामि प्रिमिअरला राजकुमार हिरानींसारख्या दिग्गजाबरोबरच ���ित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते. आशुतोष गोवारिकर, जितेंद्र जोशी, सतिश आळेकर, सुलभा आर्या, सुकन्या कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, संजीव शहा, विजू खोटे, स्वाती चिटणीस, निलेश दिवेकर, विनय निकम, भूषण तेलंग, नम्रता आवटे-सांभेराव, तन्वी अभ्यंकर, राहुल पेठे, नाना जोशी ही त्यातलीच काही नावं…दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्या मधु चोप्रा ही यावेळी उपस्थित होत्या.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून लौकिक असणाऱ्या ‘मामि’ महोत्सवाची सुरूवात 20 ऑक्टोबरपासून झाली. या महोत्सवात जगभरातील सर्वोत्तम चित्रपटांबरोबर भारतातील हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचा प्रिमिअर दाखवण्यात येतो. यंदा या महोत्सवात पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरली होती. मॅगिज् पिक्चर्स च्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट कित्येक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. प्रियांका चोप्राच्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा, मराठीतील मातब्बर मंडळींची फौज, प्रियांकाचे गाणे, आशुतोष गोवारिकर यांचा अभिनय आणि राजेश मापुसकर यांचे मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकीय पदार्पण या सगळ्या वैशिष्ट्यांच्या जोडीला आता ‘मामि’ प्रिमियर च्या मराठी टॉकीज चा शुभारंभ करणारा चित्रपट… ही सुध्दा एक बाब ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या वैशिष्ट्यांमध्ये जोडली गेली आहे.\nतेव्हा ‘मामि’ महोत्सवात पसंत केला गेलेला ‘व्हेंटिलेटर’ चित्रपट पाहायला ‘या रे या, सा रे या’…येत्या 4 नोव्हेंबरला…\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nमैत्रीची नवी परिभाषा ���ांगणारा ‘यारी दोस्ती’ ५ ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित\nसंस्कृती कला दर्पण गौरव रजनीची सर्वाधिक नामांकने ‘के दिल अभी भरा नही’ आणि ‘व्हेंटीलेटर’ ला जाहीर\nफर्जंद १ जूनला रुपेरी पडद्यावर\nनवोदित रसिकाच्या लावणीचा जबरजस्त ठसका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/520625", "date_download": "2019-01-16T12:40:21Z", "digest": "sha1:ZQQU7IAWZGMDVOVJ2WVTENDMGQLPJ7QO", "length": 8754, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी\nचंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी\nचंदगड-हेरे मार्गावर हंबेरे फाटय़ावर चंदगड आगाराच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. जखमीत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश असून हा अपघात बुधवारी सकाळी 6.20 वाजता घडला. बसचालक आर. जी. थोरात याच्या विरोधात चंदगड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.\nअपघातात जखमी झालेले प्रवासी शिप्पूर, कोळींद्रे, नांदवडे गावचे असून त्यांच्यावर चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एम. एच-14 बी. टी. 730 या बसवरील चालक आर. जी. थोरात आपल्या ताब्यातील हेरे ते चंदगड बस अत्यंत बेजबाबदारपणे चालवून तो अपघातास कारणीभूत ठरला. समोरून येणाऱया चंदगड ते गुडवळे (एच.एच.12 सी.एच. 7710) या बसची समोरासमोर धडक झाली. गाडीची काच फुटून केवळ एक हजाराचे नुकसान झालेले असले तरी अचानक दोन्ही गाडय़ांनी लावलेल्या बेकमुळे गाडय़ांतील प्रवासी जखमी झाले. गुडवळेकडे जाणाऱया बसमध्ये प्रवासी कमी होते. परंतु हेरे कडून चंदगडकडे येणाऱया गाडीत विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. या अपघातात पवन पाटील, प्रसाद कुंदेकर नांदवडे, विशाल पाटील शिप्पूर, मनिषा रेडेकर नांदवडे, तनुजा मळवीकर नांदवडे, सुस्मीता नामदेव कुट्रे, माधुरी सुतार नांदवडे, मुक्ता शिंदे नांदवडे, सुजाता गावडे नांदवडे, संजीवनी कुराडे नांदवडे, ज्योती पाटील नांदवडे, तेजस्वीनी आनगुडे कोळींद्रे, प्रतिक्षा पाटील कोळींद्रे, विद्या गावडे नांदवडे, तेजस्वीनी गावडे नांदवडे, प्रमिला गावडे खालसा सावर्डे, अजय जेलुगडेकर खा. सावर्डे, सुरेखा गावडे नांदवडे, रोहिणी आपटेकर नांदवडे, मंदाकिनी तांबाळकर सुळये, मनिषा शिंदे नांदवडे, अश्वि���ी गावडे नांदवडे यांच्यासह तीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघाताची वर्दी खालसा सावर्डे येथील विद्यार्थी अजय नंदू जेलुगडेकर यानी चंदगड पोलीसात दिली असून तपास सहाय्यक फौजदार श्री. मुजावर करीत आहेत. चंदगड-हेरे हा रस्ता अरूंद असून याचे भान नसलेले वाहक बेधुंदपणे बसेस चालवत असल्यामुळे अशा अपघाताना निमंत्रण मिळते. जखमीवर चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. ऍड. संतोष मळवीकर यांनी रूग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने यांच्याशी सुसंवाद साधून रूग्णांची पहाणी केली. या अपघाताबाबत चंदगड आगारांच्या चालकांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.\nव्हॅलेंटाईन डे साठी श्रीवर्धन बायोटेक मधून 12 लाख गुलाब फुलांची निर्यात\nसंजय गांधी निराधार समितीवर उमेश देसाई व प्रताप पाटील यांची निवड\nनियमित अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा\nलक्ष्मीसेन जैन मठामध्ये महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/justice-pb-sawant-excluscive-interview-287949.html", "date_download": "2019-01-16T11:55:14Z", "digest": "sha1:7DT54U7OKVOYZZF4G37UWZTYMGH73AOX", "length": 1625, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत–News18 Lokmat", "raw_content": "\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ahmadnager/", "date_download": "2019-01-16T12:17:13Z", "digest": "sha1:4QTDWYYCRWH62T5RYOEK53WIMHINRGUH", "length": 8852, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ahmadnager- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nपाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश\nविजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी\nअहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून सुरुवात\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/'-!'-6032/", "date_download": "2019-01-16T11:55:58Z", "digest": "sha1:BXJKP6PIZLFPAAYXX2STGX4MRCUJY6XV", "length": 3876, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-\"आले रे गणराया....!\" ©चारुदत्त अघोर.", "raw_content": "\nभाद्रपद मासी,चतुर्थी लक्षून,अवतरती जन ताराया,\nपितांबर पिवळा,नेसुनी भरजरी,घेउनी लोड टेकाया;\nमखर सजविती,माळ गुंफिती,स्वागत ते कराया,\nसनई चौघडे,नगारे नादत,आतुरले जन गाया,\nआदिनाथां,बुद्धिदाता,नावे रे किती घ्याया;\nपायी घागर्या,हाती मोदक,सोंड साजिरी वळाया;\nमुले नाचीती,मनी आनंदती,मिळे मोदक खाया,\nभजनी रंगून,आरती गाऊन,पुष्पांजली अर्पाया,\nदाही दिसांचा सण साजिरा,विनवून तुज थांबाया;\nपुढल्यावर्षी लवकर येई,म्हणून वंदुनी पाया,\nमनी हर्षून,जल्लोष करून,गहिवरती माया;\nएका स्वरी गाती सगळे,बाप्पा रे मोरया;\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: \"आले रे गणराया....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/522804", "date_download": "2019-01-16T12:43:03Z", "digest": "sha1:LE2X3UXNBGKPX7VK7BGOLRBWHRE3WP6J", "length": 15173, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भ���रत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nशुक्र, मंगळ व बुधाचे राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवा. वाद, गैरसमज, टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने घराकडे थोडे दुर्लक्ष होईल. प्रिय व्यक्तीबरोबर वाद घालू नका. व्यवसायात प्रगती संभवते. शुक्रवार, शनिवार वाहन जपून चालवा. कला क्रीडा क्षेत्रात दुखापत होण्याची शक्मयता आहे. शनिच्या कामात यंत्राच्या बिघाडामुळे तारांबळ उडण्याची शक्मयता आहे. नवीन व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटे आरोप होतील.\nशुक्र, मंगळाचे राश्यांतर घरातील समस्या कमी करणार आहेत. जीवनसाथीबरोबरचे संबंध अजून चांगले होतील. नाटय़चित्रपट क्षेत्रात एखादी संधी मिळण्याची शक्मयता आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या. बुधाचे राश्यांतर धंद्यात थोडी मंदी आणणार आहे. फसगत संभवते.पैसा जपून खर्च करा. शेतकरीवर्गाने लवकरच कामे पूर्ण करण्याची गरज आहे. विद्यार्थीवर्गाला कष्ट घेणे गरजेचे आहे. मानसिक शारीरिक त्रास कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात.\nकन्या राशीत शुक्र, मंगळ, व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. सोमवार, मंगळवार, संसारात किरकोळ वाद होतील. खर्च वाढेल. प्रवासात सावध रहा. दिवाळीची खरेदी करताना वेंधळेपणा करू नका. बुधवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. संततीची प्रगती होईल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार कराल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत प्रमोशनचा विचार होईल. कोर्टकेसमध्ये प्रश्न वाढवू नका.\nकर्क राशीच्या तृतीयात शुक्र, मंगळ व चतुर्थात बुध प्रवेश करीत आहे. राजकीय सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार गैरसमज होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. जमिनी संबंधी व्यवहारात लक्ष द्या. प्रयत्न करा. यश मिळवता येईल. संसारात प्रेमाच्या माणसांची भेट होईल. दिवाळीची खरेदी मनाप्रमाणे वागू शकाल. वाटाघाटीचा प्रश्न निघेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.\nसप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. शुक्रवार, शनिवार अडचणी येतील. खरेदी लवकर करा. स्त्रियांनी दिवाळीचा फराळ करताना गेंधळ करू नये. यावषीची दिवाळी आनंददायी असेल. कन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शिक्��णात मोठे यश मिळवता येईल. राजकीय- सामाजिक कार्याचा विस्तार करू शकाल. लोकप्रियता मिळेल.\nतुमच्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. मागील घटनांचा विचार चांगल्या कामासाठी करा. उदास न होता कार्याचा वेग वाढवा. राजकीय, सामाजिक कार्याचा विकास मनाप्रमाणे करता येईल. लोकांच्या सोयीसाठी संस्था काढा. स्त्रियामुळे, वृद्ध यांच्यासाठी कार्य करा. आर्थिक बदल मिळू शकेल. लोकांना रेजगार द्या. तुमचा धंदा वाढेल. संसारात शुभ समाचार मिळेल. शिक्षणात पुढे जाल.\nतूळेच्या व्यवस्थानात शुक्र, मंगळ व तुमच्या राशीत बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या कार्यात अडचणी येतील. जवळच्या व्यक्ती तुमच्या सुखाशी स्वत:ची तुलना करतील. खिसा पाकीट सांभाळा. दुसऱयाला मदत करण्याची घाई नको. खरेदी करताना महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. गैरसमज, व वाद राजकीय, सामाजिक कार्यात होऊ शकतो. तारतम्य ठेवा. भावनेच्या भरात वाहावत जाऊ नका. शिक्षणात आळस नको. स्वयंपाक घरात सावधपणे काम करा. सोमवार, मंगळवार मनस्ताप होईल.\nकन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. बुधवार, गुरुवार धंद्यात तणाव होईल. मजूर वर्गाची कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा टिकाव लागेल. प्रेमाने समस्या सोडवा. दुसऱयावर एकदम विश्वास ठेवू नका. संसारात महत्त्वाची कामे करता येतील. खरेदी करताना व्यवहाराकडे लक्ष द्या. उत्साह राहील. दिवाळीचे पदार्थ याच सप्ताहात करून घ्या. शिक्षणात यशाची आशा आहे. प्रयत्न कमी होता कामा नये.\nकन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रगतीची संधी मिळेल. परंतु अडचणींचा सामना करावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय सामाजिक कार्यात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करा. संयमाने बोला. वरि÷ मदत करतील. किरकोळ गैरसमज व वाद तात्पुरते संसारात होतील. संततीच्या सुखासाठी नवी योजना सुचेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. मनाची अस्थिरता वाढल्याने प्रश्न वाढेल. स्थिर रहा.\nकन्या राशीतील शुक्र मंगळ तुमचा उत्साह वाढवणार आहे. मनावरील दडपण कमी होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. खरेदी होईल. बुधवार, गुरुवार सावधपणे व्यवहार करा. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीचा व्यास वाढविता येईल. कोर्टकेसमध्ये आशादायक वातावरण राहिल. नोकरीत वरि÷ तुम्हाला नवे मोठे काम देतील. शिक्ष��ात पुढे जाता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा नवा मार्ग मिळेल.\nकुटुंबात गैरसमज व तणाव राहील. तारेवरची कसरत, संसारात व व्यवसायात करावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ व तात्पुरत्या वेळेसाठी वाद होईल, स्फोटक शब्द वापरू नका. आपसात द्वेsषाची भावना तुमच्या बद्दल तयार होईल. शिक्षणात अरेरावी नको. वडिलधाऱयांचा मान ठेवा. खाण्याची काळजी घ्या. खरेदी सावधपणे करा.\nकन्या राशीत शुक्र, मंगळ व तुला राशीत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. युक्तीने काम करा. आर्थिक लाभ मिळेल. अरेरावी नको.प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येतील. महत्त्वाची सर्व कामे याच आठवडय़ात करा. कोर्टकेसमध्ये सुवर्णतथ्य काढण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात प्रयत्नाने यश मिळेल. चिंता करू नका. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 4 मे 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 30 ऑगस्ट 2018\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-indian-history-congress-council-canceled-due-lack-funds-160361", "date_download": "2019-01-16T13:34:57Z", "digest": "sha1:GSFEJ6QRI2QXT6X3OMT67I2A5MSOOGQG", "length": 13209, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune: \"Indian History Congress\" council canceled due to lack of funds पुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द | eSakal", "raw_content": "\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतर��ेमुळे रद्द\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे.\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाने सरकारला पाठविले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे ही परिषद रद्द केल्याचे बोलले जात आहे. परिषदेच्या आयोजकांनी एक महिना नव्हे तर जवळपास 10 महिने आधी यासाठी परवानगी घेतली होती.\n‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापण्यात आलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने या संस्थेची स्थापना केली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही परिषद आयोजित करण्यात येणार होती. या परिषदेत देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते.\n\"निधीच्या कमतरता तसेच बालेवाडी येथे खेलो इंडियाच्या कार्यक्रमासाठी अधिवेशनाला येणाऱ्या एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलल्याचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकृत रित्या सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीला अधिवेशन व्हावे असे पत्र हिस्टरी डिपार्टमेंट कडून देण्यात आलेले आहे, या अधिवेशनासाठी\n''दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे, आतापर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही त्यामुळे आता आम्ही कुठलेही वचन देत नाही, पण निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु\"\n- डॉ राधिका सेशन, इतिहास विभागप्रमुख\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nपुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श���क्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक...\n'पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवा'\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून 'शनिवारवाडा' हटविण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे. 'शनिवारवाडा हा...\nसंभाजी ब्रिगेडकडून आदर्श मातांचा गौरव\nपुणे - राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या दहा मातांना संभाजी ब्रिगेडतर्फे आदर्श माता पुरस्काराने लाल...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब...\nपुणेरी पगडीवरुन विद्यापीठात गदारोळ\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी 'कुलगुरू हाय हाय' असा नारा देत सोहळ्यातील पुणेरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/article-on-homeopathy-by-vivek-joshi-.html", "date_download": "2019-01-16T12:15:47Z", "digest": "sha1:55A6NSEO3VPB6LCVHAVFAW6WUWS6FHBZ", "length": 7144, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " होमिओपॅथी औषधे घेताना घ्यावयाची काळजी होमिओपॅथी औषधे घेताना घ्यावयाची काळजी", "raw_content": "\nहोमिओपॅथी औषधे घेताना घ्यावयाची काळजी\nघेण्यास सोपी आणि कुठलीही साईडइफेक्ट्स न होणारी अशी ओळख सांगणारी औषधे म्हणजे ‘होमिओपॅथीची औषधे’. पण ही औषधे घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधांचा चांगला प्रभाव होण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे औषधांचा प्रभाव टिकून राहण्यासही मदत होईल.\n१) होमिओपॅथीची औषधे उघडी ठेवू नका. कोरड्या आणि थंड जागेतच ठेवा. औषधे घेतल्यानंतर बाटलीचे झाकण आठवणीने तातडीने बंद करा.\n२) औषध घेताना त्यांना स्पर्श होणार न���ही याची काळजी घ्या. बाटलीच्या झाकणातून सरळ तोंडात औषध घ्या. द्रव स्वरुपातले औषध असल्यास ड्रॉपरचा वापर करा. त्वचेच्या संपर्कामुळे होमिओपॅथी औषधांचा प्रभाव कमी होतो.\n३) होमिओपॅथी औषधे घेण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीही खाणे किंवा पिणे टाळा. याला अपवाद फक्त साध्या पाण्याचा आहे. साध्या पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाचे सेवन करता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचे पथ्य आहे.\n४) होमिओपॅथीच्या प्रभावी परिणामांसाठी धूम्रपान, दारु, तंबाखू यासारखी व्यसने दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय कुठल्याही मादक पदार्थांचे सेवन करू नका.\nही पथ्ये आवर्जून पाळा\nहोमिओपॅथी उपचार घेताना आहारात तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर असल्याचे सांगितले जायचे. लसूण, आलं, कच्चे कांदे, कॉफी यासारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो. यामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो. काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाळल्यास या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही. यासंदर्भात आपल्या डॉक्टरकडून एकदा खात्री करून घ्या. होमिओपॅथी औषधे घेत असताना ऍलोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर टाळा. कुठलीही औषधे घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nऔषधाची कार्यक्षमता सिध्द करण्याची पध्दत होमिओपॅथीमध्ये एकमेव आहे. कारण त्यामध्ये औषधांचा माणसांवर काय परिणाम होतो ते अभ्यासले जाते, बाकीच्या शास्त्रांप्रमाणे प्राण्यांवर होणारा परिणाम अभ्यासला जात नाही. व्यक्तीनिष्ठ लक्षणांना जास्त महत्त्व दिले जाते. वस्तुनिष्ठ लक्षणांना नव्हे. माणसांना त्यांच्या भावना व्यक्त करता येतात आणि ते बोलू शकतात. त्यामुळे औषधांचा त्याच्या मनावर झालेला परिणाम कळू शकतो.\nऔषधाची उपयोगिता सिध्द करण्यास अनेक आठवडे लागतात. कारण तज्ज्ञांना रोजच्या रोज आढळणारी लक्षणे आणि त्यात होत जाणारा बदल लिहून ठेवावा लागतो. शरीरात होत जाणारे बदल आणि मानसिक बदल ज्याला कळतात अशा चिकित्सकाला उत्तम तज्ज्ञ समजले जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंघटना असणार्‍या व्यक्तींवर उपचार करुन बघितले जातात. ज्यामुळे व्यक्तीची स्वयंघटना कळू शकते.\nघेण्यास सोपी आणि कुठलीही साईडइफेक्ट्स न होणारी अशी ओळख सांगणारी औषधे म्हणजे होमिओपॅथीची औषधे. पण ही औषधे घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधांचा चांगला प्रभाव होण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे औषधांचा प्रभाव टिकून राहण्यासही मदत होईल.\n- डॉ विवेक जोशी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-test-match-updates/", "date_download": "2019-01-16T12:12:15Z", "digest": "sha1:VJ56V5OCIGX3353LEMNAU6KVE7SEF2EI", "length": 9432, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AUSvIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 236 | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#AUSvIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 236\nसिडनी – भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 धावांपर्यत मजल मारली असून अद्याप ते 386 धावांनी पिछाडीवर आहेत.\nभारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 3 गडी बाद केले तर रविंद्र जडेजाने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत चमक दाखवली. जडेजाने 2 गडी बाद केले तर मोहम्मद शम्मीने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मार्कस हॅरिसन 79 आणि उस्मान ख्वाजा 27 धावा काढून बाद झाले. मार्नस लबुशेन 38, शाॅन मार्श 8 आणि ट्रॅविस हेड 20 धावांवर माघारी परतले.\nतिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पीटर हैंड्सकाॅम्ब नाबाद 28 आणि पॅट कमिन्स 25 धावांवर खेळत आहेत. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेआधी थांबवण्यात आला. त्यामुळे आजचा उरलेला दिवस भरून काढणयासाठी पुढचे दोन दिवस सामना अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा सामना पहाटे 4.30 ला सुरू होईल.\nदरम्यान, चेतेश्‍वर पुजारा आणि ऋषभ पंत यांचे दीडशतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात 167.2 षटकांत 7 बाद 622 धावांची मजल मारत आपला पहिला डाव घोषित केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://upscmantra.com/videos/upsc-general-graduation-and-preparation", "date_download": "2019-01-16T13:30:01Z", "digest": "sha1:KHZXRNULEQTCUNSWDQSMJWQ5FHXXSPTQ", "length": 6136, "nlines": 82, "source_domain": "upscmantra.com", "title": "पदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nपदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nपदवीचा अभ्यास करत करत UPSC – MPSC चा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या दोन्हीमध्ये समतोल कसा साधावा\nUPSC चा अभ्यास म्हणजे नुसते वर्तमानपत्रे किंवा NCERT ची पुस्तके वाचणे नाही. त्यापेक्षा लेखन, वाचन, अभ्यासाची बैठक कशी सुधारेल याचा विचार करा. चांगले ग्रुप तयार करा. समाजाभिमुख बना. अशा विविध बाबींची चर्चा या व्हिडीओत केली आहे. तुम्हाला विषय आणि तपशील पटला तर नक्की शेअर करा.\nस्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.\nपूर्वपरीक्षेची तयारी - Prelims Strategy\nटेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन\nभारतीय अर्थव्यवस्थेचा आभ्यास कसा करावा\nदहावी/बारावी नंतरअभ्यास करावा का\nपदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी\nयूपीएससी - उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा.\nसामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व\nवृत्तपत्रांचे वाचन (News Papers Reading)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6387-political-rahul-gandhi-on-hunger-strike", "date_download": "2019-01-16T13:13:41Z", "digest": "sha1:X2K5LJQXJEOER2NEOEMUKK2MH4AP76L4", "length": 6102, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे त्यांनी आता सरकारविरोधी उपोषण करण्याचं ठाम केलं आहे.\nआज सकाळी 10पासून राहुल गांधी उपोषणाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 20 मार्चला दिलेल्या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता.या अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nनरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय नेते - प्रशांत किशोर\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5314/", "date_download": "2019-01-16T12:30:18Z", "digest": "sha1:V43S3Y5AIO2WHRS533K4QELDC4MID7NV", "length": 3462, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कळत नाही.....", "raw_content": "\nओढ म्हणजे काय ते जीव\nप्रेम म्हणजे काय ते स्वतः\nविरह म्हणजे काय ते प्रेमात\nजिंकण म्हणजे काय ते\nदुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग\nसुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात\nसमाधान म्हणजे काय ते आपल्यात\nमैत्री म्हणजे काय ते जीव\nआपली माणस कोण ते\nसत्य म्हणजे काय ते डोळे\nउत्तर म्हणजे काय ते प्रश्न\nजबाबदारी म्हणजे काय हे त्या\nकाळ म्हणजे काय हे तो निसटून\nमृत्यू म्हणजे काय हे तो समोर\nकळत नाही कोणत्या शब्दात कौतुक करू तुमच्या कवितेचे. छान आहे कविता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/18/Hampi-Movie-Review.html", "date_download": "2019-01-16T11:46:07Z", "digest": "sha1:HJOGFN4S2GEWPNHMQTMNQ27P3T3IVQYI", "length": 8071, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " विलोभनीय तितकाच श्रवणीय 'हंपी'! विलोभनीय तितकाच श्रवणीय 'हंपी'!", "raw_content": "\nविलोभनीय तितकाच श्रवणीय 'हंपी'\nएखादा चित्रपटाची सुरुवात तुम्ही कशी करता यावरही रसिकांचा त्या चित्रपटामध्ये रस निर्माण होत आधारित असतं. या वर्षात बघितलेल्या बऱ्याच चित्रपटांपैकी 'मुरंबा'ची सुरुवात मला जबरदस्त आवडली होती. आणि आता त्यानंतर थेट 'हंपी'ने तो मान मिळवला. संपूर्ण स्क्रीन वर ४-५ उंचच्या उंच नारळाची झाडं, एक लांब लचक पूल आणि नायिकेचा प्रेक्षणीय 'हंपी'च्या दिशेने सुरु झालेला प्रवास. हा पहिलाच सीन पाहून आपसूकच मुखातून व्वा अशी प्रतिक्रिया उमटून गेली. कालांतराने ही प्रतिक्रिया वारंवार उमटू लागली आणि अखेरीस लक्षात आलं की हेच 'हंपी' या चित्रपटाचं बलस्थान आहे. मुळात 'हंपी' हे लोकेशनच असं आहे की तुम्ही तिथल्या दृश्यांमध्ये आकंठ बुडून जाता. पण हीच प्रेक्षणीय स्थळं अमलेंदू चौधरी याने ज्या पद्धतीने टिपली आहेत आणि तितक्याच सफाईने ते संपादित करून आपल्यासमोर मांडली आहेत, त्याला खरच सलाम\nबहुतांश वेळा एखाद्या चित्रपटाचे समीक्षण करताना आधी कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत आणि मग छायाचित्रण या पद्धतीने बोलले जाते. पण 'हंपी' हा चित्रपट माझ्या मते खरोखरीच या पद्धतीला अपवाद ठरला आहे. चित्रपटेच्या कथेत म्हणावा तितका दम नाहीये किंबहुना ज्या व्यक्तिरेखा चित्रपटात दाखवल्या आहेत त्यामध्��े खूप लवकर आपण गुंतत नाही किंवा त्या 'रिलेट'ही होत नाहीत (अर्थात जे हंपीला जाऊन आलेत ते कदाचित रिलेट करू शकतील). चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर उत्सुकता नक्कीच वाढल्या होत्या. 'लव्ह-ट्रॅव्हल' या विषयावर मराठीत काही तरी वेगळं बघण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं. मध्यंतरापर्यंत 'हंपी' त्याच वेगळेपण टिकून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, पण पूर्वार्धात मात्र तो नेहमीच्या प्रेमाच्या सरधोपट मार्गावर जातो आणि म्हणूनच त्यातला रस आपसूकच कमी होतो. पण या सगळ्यात मोठ्या स्क्रीन वरचे आकर्षक चित्रणाची आपल्याला इतकी भुरळ पडलेली असते की कथेमधील या त्रुटी फारशा लक्षात राहत नाही.\n'हंपी'चं आणखी एक वैशिट्य म्हणजे नरेंद्र भिडे व आदित्य बेडेकर यांनी या चित्रपटाला दिलेलं संगीत लाजवाब आहे. 'लागी लगन लगन लागी सावरी लगन' हे गाणं पण खूपच सुंदर लिहिलं आहे आणि ते तितकाच सुमधुर पद्धतीने आपल्या समोर सादर केलं आहे. हंपीच्या विविध कोनातून फिरणारा कॅमेरा आणि आपल्या कानात घुमणारे कर्नाटकी-महाराष्ट्रीयन संगीत या दोन गोष्टींमुळे एक उच्च कलाकृती पहिल्याचा अनुभव नक्की येतो. कथेमध्ये आणखी थोडी रंजकता आणली असती किंवा उगाच तत्वज्ञान झाडण्याचा प्रयत्न थोडा कमी केला असता तर 'हंपी' अधिक यशस्वी होऊ शकला असता.\nप्रकाश कुंटे या दिग्दर्शकाचं वेगेळेपण हे असतं की तो चित्रपट बऱ्यापैकी चकचकीत, फ्रेश बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा 'कॉफी आणि बरंच काही' किंवा 'जरा हटके' या चित्रपटातून ते दिसून आलंय. 'हंपी'देखील त्याला अपवाद ठरलेला नाही. प्रकाशचं दिग्दर्शनचं कौशल्य याही चित्रपटातून दिसून आलाय. शेवटी अभिनयाबाबत बोललाच पाहिजे. ललीत प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव या चौघांची कामं उत्तम झालीयेत. पण त्यांच्या कामापेक्षा ललीत आणि सोनालीचा 'लुक' जास्त लक्षात राहतो. त्यातल्या त्यात विजय निकम २-४ सीन मधून भाव खाऊन जातात.\nएकूणच हंपीला कधीही भेट दिली नसेल आणि तुमच्या शहरात बसून हंपीचे सौंदर्य दोन तासात अनुभवायचं असेल तर प्रकाश कुंटेंच्या 'हंपी'ची चित्रपट गृहात जाऊन एकदा अवश्य भेट घ्या. पण छायाचित्रण आणि संगीत या पलीकडे फारसं वेगळं काही हाती लागेल याची अपेक्षा बाळगू नका, म्हणजे झालं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/29/Padmaawat-box-office-trends-.html", "date_download": "2019-01-16T12:01:22Z", "digest": "sha1:PTL7IUE6OPPK47UGEOWODROEUKRCBBBX", "length": 4002, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " अबब! पाच दिवसात एवढी कमाई झाली 'पद्मावत'ची! अबब! पाच दिवसात एवढी कमाई झाली 'पद्मावत'ची!", "raw_content": "\n पाच दिवसात एवढी कमाई झाली 'पद्मावत'ची\nसंजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला 'पद्मावत' हा चित्रपट गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता. अखेरीस सर्व अडथळे पार करून हा चित्रपट गुरुवारी, २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पण तरीदेखील या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला असल्याने चित्रपट अधिक चालणार नाही असे वक्तव्य केले जात होते. पण आज परिस्थिती वेगळी असल्याचेच समोर येत आहे. नाही म्हणता म्हणता 'पद्मावत'ने अवघ्या पाच दिवसात शंभर कोटींचा आकडा पार केल्याचे दिसून येत आहे.\nरणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर या तिघांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट अधिकृतरीत्या २५ तारखेला प्रदर्शित झाला असला तरीही त्याचे काही 'शो' २४ तारखेलाच मेट्रो सिटी मध्ये प्रदर्शित झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस 'पद्मावत' या चित्रपटाने एकूण ११४ करोड रुपयांची कमाई केली असल्याचे समोर आले आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे.\nआदर्श यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'पद्मावत'ने पहिल्या दिवशी केवळ पाच करोड, दुसऱ्या म्हणजेच २६ जानेवारीला ३२ करोड, २७ ला २७ करोड व २८ ला ३१ करोड कमाई केली आहे. यावरून असे दिसून येते की २६ जानेवारीला 'पद्मावत'ने सर्वाधिक ३२ करोडची कमाई केली आहे.अक्षय कुमारने त्याचा 'पॅडमॅन' हा चित्रपट 'पद्मावत' मुळे पुढे ढकलला आहे. या निर्णयाचा संजय लीला भन्साळी याला नक्कीच फायदा झाल्याचे दिसून येते. ९ फेब्रुवारी पर्यंत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने 'पद्मावत'च्या कमाईची उड्डाण आणखी वाढतच जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6116/", "date_download": "2019-01-16T11:56:15Z", "digest": "sha1:ZGRWBDEJF64R2STZPT7RUZADBNB4QW6F", "length": 3372, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............", "raw_content": "\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............\nमाझी प्रियेसी मला दुख देवून निघून गेली होती\nदुखी मनाला सावरायला कोणीतरी आली होती\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............\nठरवलं होत आता प्रेम वैगरे काही करायचं नाही\nकुणालाही आपल्या जवळ येवू दयायचं नाही\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............\nशब्दाने शब्द वाढत गेला श्वाशात श्वास गुंतत गेला\nभावनांचा खेळ चालू झाला माझा मलाच विसर पडला\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............\nएक दिवस मला ती भेटायला आली होती\nडोळ्यात पाहत माझ्या काहीतरी बोलत होती\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............\nबंद करून डोळे सर्व काही पाहत होतो\nउघडताच डोळे खाटेवरून खाली पडलो होतो\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............\nकळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/water-disaster-sindhudurg-35376", "date_download": "2019-01-16T13:34:44Z", "digest": "sha1:B7OSNJ4J54COD6S32YBDJNC2P7BV7DWN", "length": 20405, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "water disaster in sindhudurg सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे सावट | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 16 मार्च 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीचे पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात टंचाई निवारणार्थ कामात दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कायम राहिले आहे. या वर्षीही मुसळधार पाऊस पडूनही पाणीटंचाई अटळ बनली आहे. मात्र टंचाई आराखडा अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीचे पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात टंचाई निवारणार्थ कामात दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कायम राहिले आहे. या वर्षीही मुसळधार पाऊस पडूनही पाणीटंचाई अटळ बनली आहे. मात्र टंचाई आराखडा अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.\nसरासरीत जास्त पाऊस पडणारा आणि टॅंकरमुक्त जिल्हा म्हणून राज्यात मिरवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याचा साठा करण्यासाठीचे नियोजन होत नाही. पाणी अडविण्यासाठी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टही काटेकोरपणे पूर्ण केले जात नाही. केवळ उद्दिष्ट पूर्ततेसाठी हजारोंच्या संख्येने बंधारे बांधले जात असले तरी त्यामध्ये पाण्याचा साठा किती झाला हे सांगणे कठीण आहे. बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामधील पाणी जानेवारीमध्येच गोठत असेल तर बंधारे बांधून उपयोग काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह���यात दरवर्षी सर्वाधिक सरासरी ३५०० ते ४००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. तरीही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हेच जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे, असे म्हणावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. या जिल्ह्यात पर्यटन वाढावे म्हणून शासनाचे व प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र उन्हाळ्यात सुटी घालविण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही टंचाईची झळ सोसावी लागत आहे.\nत्यामुळे पर्यटनावरही याचा परिणाम होत आहे. पर्यटन वाढीसाठी मुबलक पाणी पुरवठा होणे आवश्‍यक आहे. परंतु एप्रिल-मे च्या दरम्यान जिल्ह्यात अनेक गावे आणि शहरातील पाणीपुरवठा खंडित होतो. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्‌भवते; मात्र याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचेच चित्र आहे.\nजिल्ह्यात दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा पाच कोटींहून जास्त रकमेचा बनविला जातो. या रकमेतून करण्यात येणारी टंचाई निवारणार्थ कामे म्हणजे मलमपट्टीच म्हणावी लागेल. शेकडो विंधन विहिरी मंजूर होऊनही पावसाळा सुरू होईपर्यंत ५० टक्केही कामे पूर्ण होत नाहीत. जिल्ह्यातील अनेक वाडी-वस्त्यावर कित्येक वर्षे पाणीटंचाईची गंभीर समस्या उद्‌भवते; मात्र त्यावरील उपाययोजना अद्याप प्रशासनाला सापडलेली नाही. त्यामुळे पाणीटंचाईची कामे म्हणजे ठेकेदारांसाठी कुरण बनले आहे.\nजिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी कच्चे व वनराई बंधारेचे ५००० पेक्षा अधिक उद्दिष्ट ठेवले जाते; मात्र प्रत्यक्षात ५० ते ६० टक्के एवढेच बंधारे बांधून पूर्ण होतात. त्यापैकी निम्म्याहून अधिक बंधारे हे केवळ कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ततेसाठी बांधले जात आहेत. या वर्षीही केवळ उद्दिष्टाच्या ५० टक्के एवढेच बंधारे बांधण्यात आले. त्यापैकी ५० टक्के बंधारे हे डिसेंबरनंतर बांधण्यात आले. त्यामुळे त्यामध्ये पाण्याचा किती साठा झाला हे सांगणे कठीण आहे.\nतसेच ज्या बंधाऱ्यामध्ये पाण्याचा जादा साठा झाला अशी ठिकाणे निश्‍चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्के बंधारे बांधण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन होते; मात्र गेल्या पाच वर्षांत असे बंधारे झाले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्यातील पाणीटंचाई दरवर्षी अधिक तीव्र रूप धारण करीत आहे.\nजिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याने येथील पाणीटंचाईकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्���ाचेच दिसून येत आहे. केवळ कोट्यवधीचे आराखडे बनवून पाणीटंचाई दूर होणार काय प्रत्यक्ष उपाययोजना कामाची टक्केवारी किती प्रत्यक्ष उपाययोजना कामाची टक्केवारी किती याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र पाणीटंचाईची कामे कासवगतीने करायची आणि पाऊस सुरू झाला की ती थांबवायची, असे कित्येक वर्षे प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी गांभीर्याने विचार आणि कामे करण्याची गरज आहे.\nजिल्हा प्रशासनाची पाणीटंचाई निवारणार्थ कामे म्हणजे तहान लागली, की विहीर खोदायची अशीच सुरू आहे. एखाद्या गावात किंवा वाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली की त्याचा प्रस्ताव घ्यायचा अ, ब, प्रपत्र तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवायचे. त्यानंतर मंजुरीची प्रतीक्षा करायची आणि मंजुरी मिळाल्यावर कार्यारंभ आदेश काढून प्रत्यक्ष कामाला सुरवात करायची आणि ती पण कासवगतीने तोपर्यंत पावसाळा सुरू झाला की काम थांबले. त्यामुळे दरवर्षी तीच गावे आणि त्याच वाड्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ तेथील नागरिकांवर येत आहे.\nदरवर्षी कोट्यवधीचे पाणीटंचाई आराखडे बनवून केवळ उपाययोजनेच्या नावाखाली निधी ठेकेदारांच्या घशात घालण्यापेक्षा ‘गाव तेथे तलाव’ किंवा ‘पक्का बंधारा’ अशी संकल्पना राबविण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात अशी तलाव किंवा मुबलक पाणीसाठा होईल असे पक्के बंधारे झालेले नाहीत. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी पक्के बंधारे झाले. परंतु निकृष्ट कामे आणि डागडुजीकडे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य बंधारे सद्य:स्थितीत कोरडे पडले आहेत.\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nघराची...पोरांची...या��� येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/spit-road-be-careful-thousands-action-taken-municipal-corporation-153645", "date_download": "2019-01-16T12:32:14Z", "digest": "sha1:UOH4GGVX4YECYS4H2BO2XK4XKQHMX4IV", "length": 12401, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Spit on the road be careful Thousands of action taken by Municipal Corporation रस्त्यावर थुंकताय, सावधान! महापालिकेकडून साठ जणांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\n महापालिकेकडून साठ जणांवर कारवाई\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nपुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली.\nपुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली.\nमहापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बिबवेवाडी, टिळक रस्ता, औंध, विश्रांतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ���िभागाने ही मोहीम राबविली. या मोहिमेत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक हेदेखील सहभागी झाले आहेत. रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आदींबाबत महापालिकेकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जात आहे. यामुळे महापालिकेने जनजागृतीबरोबरच धडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.\nयाबाबत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, \"\"साठहून अधिक नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये उच्च शिक्षितांपासून ते रिक्षाचालक, टेम्पोचालक अशा सर्वांचा समावेश आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांना एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला पाण्याची बाटली आणि फडके देऊन रस्ता साफ करण्यास सांगितले जाते.''\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्��तिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-eleventh-admission-start-50337", "date_download": "2019-01-16T13:26:39Z", "digest": "sha1:6BEFNUT3EXZCQ7AZLYAD6QQIWKR2BDLK", "length": 14541, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news eleventh admission start अकरावी प्रवेशाचा शुभारंभ उद्यापासून | eSakal", "raw_content": "\nअकरावी प्रवेशाचा शुभारंभ उद्यापासून\nसोमवार, 5 जून 2017\nप्रक्रिया ऑनलाइन - शाळांमध्ये आजपासून मिळणार माहिती पुस्तिका\nनागपूर - नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया मंगळवारपासून (ता. ६) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग संकेतस्थळावर भरता येईल, असे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्य वतीने कळविण्यात आले आहे.\nप्रक्रिया ऑनलाइन - शाळांमध्ये आजपासून मिळणार माहिती पुस्तिका\nनागपूर - नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया मंगळवारपासून (ता. ६) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग संकेतस्थळावर भरता येईल, असे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्य वतीने कळविण्यात आले आहे.\nअकरावी प्रवेशासाठी सुरू असणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद करत यंदापासून सर्वच शाखांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. यामुळे कोचिंग क्‍लासेससोबत टायअप करून दुकानदारी चालविणाऱ्या महाविद्यालयांना चांगलाच धक्का बसला.\nशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश आता ऑनलाइन होणार असल्याने नामवंत महाविद्यालयांची दादागिरीही थांबेल, हे विशेष.\nनागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश���्रक्रिया राबविली जात होती. शिक्षण विभागातर्फे यंदा नागपूरसह राज्यातील काही प्रमुख शहरांत ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन केले. अकरावी प्रवेश अर्जाचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे. प्रवेश अर्जाचा केवळ एक भाग भरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.\nशहरात सहा प्रमुख केंद्र\nनागपूर शहरामध्ये सहा प्रमुख केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये सोमवारपासून माहिती पुस्तिका उपसंचालक कार्यालयातून मिळणार आहेत. या पुस्तिका अन्य १३ उपकेंद्रांना याच दिवशी वितरित केल्या जाणार आहेत. या केंद्रामधून शाळांनी या पुस्तिका प्राप्त करून घ्याव्या, असे आवाहन केले आहे.\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासा��ी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/freshers-serial-has-completed-100-episodes/", "date_download": "2019-01-16T11:52:13Z", "digest": "sha1:FZREC7HEFC2QRC4NFG5KLDQTEH66MVPY", "length": 7094, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "Freshers Serial Has Completed 100 Episodes", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone फ्रेशर्स या युथफूल मालिकेचे १०० भाग पूर्ण\nफ्रेशर्स या युथफूल मालिकेचे १०० भाग पूर्ण\nफ्रेशर्स या युथफूल मालिकेचे १०० भाग पूर्ण\nझी नेटवर्क्सच्या नव्या वाहिनी झी युवा वरील अत्यंत युथफूल आणि मनोरंजक मालिका ‘फ्रेशर्स’ २२ ऑगस्ट २०१६ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या मालिकेचा आज १००वा भाग आज सायंकाळी ७ वाजताप्रदर्शित होणार आहे.\nमहाराष्ट्रातील वेग-वेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कलाकार ओंकार राऊत, मिताली मयेकर, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, सिद्धार्थ खिरीड आणि शुभंकर तावडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ड्रीमिंग ट्वेन्टीफोरसेव्हन निर्मित फ्रेशर्स ही मालिका आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात यशस्वी ठरली आहे.\nप्रेक्षकांनी या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच पसंती दर्शवली आहे आणि आज फ्रेशर्सने १०० भागांचा पल्ला गाठल्याचा निमित्ताने फ्रेशर्सच्या सेट वर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. हि मालिका अशीच प्रेक्षकांना मनोरंजित करत राहील यात शंकाच नाही.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवड���ल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nअमृताच्या वाढदिवसाचं अनोख आणि खास सेलिब्रेशन\nजुहूच्या वाळूवर रेखाटली ‘रेती’ची सुंदर कलाकृती\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nलागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने बद्दल अधिक जाणून घ्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5170", "date_download": "2019-01-16T12:20:54Z", "digest": "sha1:LOODYJB4QPGKMZRKDJYCVGOMJRWLLLGM", "length": 11237, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "तुला झेपत नसेल तर तू शिकू नको, नोकरी कर", "raw_content": "\nतुला झेपत नसेल तर तू शिकू नको, नोकरी कर\nविद्यार्थ्याला दिलेल्या अफलातून उत्तराने ‘विनोद’वीर शिक्षणमंत्री तावडे पुन्हा वादात, चित्रीकरण करणार्‍या विद्यार्थ्याच्या अटकेचे शिक्षणमंत्र्यांकडून आदेश\nअमरावती : आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महाराष्ट्राचे ‘विनोद’वीर शिक्षणमंत्री तावडे यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय\nहा प्रश्‍न विचारणार्‍या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय त्याचे चित्रीकरण करणार्‍या अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.\nही घटना येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी घडली. मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. माणिकराव घवळे व��्त्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले होते.\nमंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जायला निघाले. मात्र विद्यार्थ्यांनी गलका केल्यानंतर तावडे यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो रूचला नाही.\nपत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रण डिलीट करण्यास सांगितले. काहींनी तसे केलेही. परंतु युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे बाणेदार उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले.\nया प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, ‘प्रायव्हसी हर्ट’ होत असल्यामुळे या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांनी दिले. पोलिसांनी लगेच युवराजचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले.\nयुवराजला सोडण्याचा धोशा लावला. काही शिक्षकांनी तावडे यांनाही युवराजला सोडण्याची विनंती केली. मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवून दिले; परंतु त्याचा मोबाईल परत केला नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व पोलीस कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रात��ल १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5171", "date_download": "2019-01-16T12:14:06Z", "digest": "sha1:PL3DZS25XQC4ERV2IOXSJHXFBCAV4UTD", "length": 10563, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मराठा आरक्षण हे एक प्रकारचे गाजरच", "raw_content": "\nमराठा आरक्षण हे एक प्रकारचे गाजरच\nएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी उडवली खिल्ली\nऔरंगाबाद: भाजपा, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकसारखेच विषारी असून मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे, मराठा समाज सध्या त्यांची वाहवा करत असला तरी पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल, असे विधान एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. एमआयएमला भाजपाविरोधी आघाडीत स्वारस्य नाही, आमची तिसरी आघाडी स्वतंत्र राहील, असे त्यांनी म्हटले आहे.\nआमदार इम्तियाज जलील हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये होते. दावल मलिक ट्रस्टच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरुन तौसिफ शेख या तरुणाने गेल्या आठवड्यात नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले. शुक्रवारी कर्जतमध्ये जाऊन जलील यांनी शेख कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ असल्याचा दावा आमदार जलील यांनी केला.\nतिसर्‍या आघाडीमुळे भाजपाचा फायदा होणार नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, एमआयएमने हात पुढे करावा, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पण गेली ७० वर्षे आम्ही कॉंग्रेससोबतच होतो. पण त्यांना संसदेत एकाही मुस्लीम खासदाराला निवडून आणता आले नाही. आम्ही त्यांच्यासोबत नसलो की देशद्रोही ठ���वले जाते.\nहिंदू मते मिळणार नसल्याने आता त्यांना प्रकाश आंबेडकर आणि आमची आठवण झाली आहे. गेल्या ७० वर्षांपासून भाजपा- कॉंग्रेस या पक्षांकडेच सत्ता आहे. हे दोनच खेळाडू आलटून पालटून सत्ता मिळवत होते. पण आता या स्पर्धेत तिसर्‍या आघाडीच्या रुपाने तिसरा खेळाडूही उतरला आहे.\nतेलंगणातील यशाने हेच दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तिसर्‍या आघाडीचे समर्थन करतानाच जलील यांनी कॉंग्रेससोबत जाण्यासंदर्भात सूचक विधानही केले. कॉंग्रेसला आमची साथ हवी असेल तर त्यांनी हात जोडून यावे, अन्यथा आमची तिसरी आघाडी आहेच, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात वक्फ मंडळाकडे ९३ हजार हेक्टर जमीन होती, ती अनेक ठिकाणी धनदांडग्यांनी बळकावली आणि विकली. वक्फ मंडळाची जागा विकता येत नाही, तरीही केवळ बॉंड करुन विक्री झाली, त्यातून हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे, आता मंडळाकडे केवळ १०० हेक्टर जमीन राहिली आहे.\nकर्जतमधील प्रकरण याच स्वरुपाचे आहे, वक्फ मंडळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी साखळी पध्दतीने हा गैरप्रकार केला आहे. त्याबद्दल एमआयएम पुढील शुक्रवारी राज्यभर आंदोलन करणार आहे, तौसिफने आत्मदहन केले नसून त्याची हत्याच झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बल��ंच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/ttmms-kshan-mohare-song-released/", "date_download": "2019-01-16T12:38:24Z", "digest": "sha1:7CKEQ52KLPAAA3V3IWOQDK7GNTGHARUZ", "length": 5820, "nlines": 85, "source_domain": "megamarathi.in", "title": "TTMM's Kshan Mohare Song Released", "raw_content": "\nHome News TTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ गाणं रिलीज\nTTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ गाणं रिलीज\nनेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांचा आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. हे गाणं रोहित श्याम राऊत आणि ‘द व्हॉइस इंडिया’ फेम श्रीनिधी घटाटे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गीत लिहिलं असून, पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. ललित आणि नेहाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हे गाणं गोवा या सुंदर ठिकाणी चित्रित केलं आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि कुलदीप जाधव दिग्दर्शित TTMM (तुझं तू माझं मी) हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nफ्रेशर्सचे फ्रेश न्यू इयर रिजोल्यूशन\nशूटिंगदरम्यान हंसराजने खाल्ला होता मार\nगर्भ चित्रपटाचा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5172", "date_download": "2019-01-16T12:32:42Z", "digest": "sha1:ASZ2HWIP23E7JFRNA4SXMECWWMPNCBNO", "length": 10719, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "बँकेने केलेल्या चुकांची ३८ शेतकर्‍यांना शिक्षा", "raw_content": "\nबँकेने केलेल्या चुकांची ३८ शेतकर्‍यांना शिक्षा\nकुणाचे कर्ज दाखवले दुप्पट\nनागपूर: हिंगणा तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी आणि पीक कर्जासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँकेचे खेटे घालत आहे. मात्र बँकेने केलेल्या चुकांची शिक्षा येथील शेतकर्‍यांना भोगावी लागत आहे.\nहिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकर्‍यांना बँक ऑफ इंडियाच्या चुकांचा फटका बसला. बँकेने कोणाचे कर्ज दुप्पट दाखवले तर कुणाला कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आधी भरा. त्यानंतर कर्जमाफी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असताना काही शेतकर्‍यांना केवळ १६ हजार, २० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.\nखडकी येथील गंगाधर आनंद बुधबावरे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामधून ऑक्टोबर २०१४ ला ८७ हजार (३३ हजारांचे वैयक्तिक कर्ज आणि ४५ हजारांचे तात्काळ कर्ज) रुपयांचे कर्ज घेतले. तसेच २०१३ ला नागपूर को-ऑप. डिस्ट्रिक बँकेतून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी योजना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केला, परंतु पहिल्या यादीत नाव आले नाही.\nदुसर्‍या यादीत आले, परंतु त्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसून आले. त्याचे दोन्ही बँकेचे कर्ज एकूण एक लाख ३७ हजार रुपये आहे. बँक ऑफ इंडियाने ३३ हजार रुपयाची नोंद दोन वेळा केल्याचे स्पष्ट झाले. बँकेने आणि जिल्हा उपनिबंधकाने ही चूक मान्य देखील केली आहे, परंतु शेतकर्‍यांना कर्ज माफ झालेले नाही आणि नवीन कर्ज देखील देण्यात आले नाही.\nयाच तालुक्यातील कान्होलीबारा येथील अनिल नानाजी लाड या शेतकर्‍याकडे दोघा भावांची मिळून दहा एकर शेती आहे. त्यांनी ९ जून २०१५ ला युनियन बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला, परंतु दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी आधी एक लाख ४३ हजार ६२२ रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एक लाखाच्या कर्जावर एक लाख ४३ हजार रुपये भरून वन टाईम सेटलमेंट करण्याची सूचना करण्यात आली आहे.\n‘बँक ऑफ इंडिया, शाखा हिंगणा यांनी दिलेल्या अहवालानुसार गंगाधर आनंद बुधबावरे यांचे नाव कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये आले होते. परंतु चुकीची रक्कम दर्शवण्यात आलेली होती. त्यानंतर टी.एल.सी. डाटा अपलोडमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे.\nदुरुस्तीनंतर पुढे येणार्‍या ग्रीनलिस्टमध्ये नाव आल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच नवीन कर्ज वाटप करण्यात येईल. बँकेने चूक केली आहे. परंतु त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण नाही.’\nअजय कडू, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/8fulora/page/119/", "date_download": "2019-01-16T13:23:36Z", "digest": "sha1:OHXEVN74Z7CPLWWY66DOBYRI7ORKUT5H", "length": 15128, "nlines": 248, "source_domain": "www.saamana.com", "title": "फुलोरा | Saamana (सामना) | पृष्ठ 119", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआकाश हे उघडे पुस्तक आहे. कोणतेही इतर पुस्तक अभ्यासायचे तर ते प्रथम उघडावे लागते. तसेच त्या पुस्तकासाठी पैसे खर्च करावे लागतात, पण आकाशाचे तसे...\nझी टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका एका नवरा बायकोच्या नात्यावर आधारित आहे आणि हे काही लहान वयातले टिपिकल नवरा बायको...\nसध्या दिवस गुलाबी थंडीत धावण्याचे आहेत. धावणे एक परिपूर्ण व्यायाम प्रकार. पण बऱ्याचदा एखाद्या प्रतिकूल घटनेमुळे संपूर्ण व्यायामालाच दोषी ठरविले जाते. तंत्रशुद्ध, सातत्याने केलेला...\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5173", "date_download": "2019-01-16T12:16:17Z", "digest": "sha1:FMDHQ72Y2V4PPONKALHTIBUXHVWAPWAK", "length": 10946, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मी काहीही चुकीचे केले नाही - नीरव मोदीच्या उलट्या बोंबा", "raw_content": "\nमी काहीही चुकीचे केले नाही - नीरव मोदीच्या उलट्या बोंबा\nसुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा ग��डा घालणार्‍या हिरेव्यापारी नीरव मोदीने भारत वापसी करण्यास नकार दिला आहे. भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव मी भारतात येऊ शकत नाही, असे नीरव मोदीने स्पेशल पीएमएलए कोर्टाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच, मी काहीही चुकीचे केलेले नाही, अशा उलट्या बोंबाही नीरव मोदीने मारल्या आहेत.\nयापूर्वीही नीरव मोदीने सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता. ईडीशी साधलेल्या संवादात तो म्हणाला होत की, मला मिळणार्‍या धमक्या आणि सुरक्षेविषयीच्या कारणांमुळे मी भारतात येऊ शकत नाही. मी होळीच्या वेळी भारतीय लोकांकडून माझे पुतळे जाळण्यात येत असल्याचे पाहिले आहे.\nमला कर्मचारी, घर मालक, ग्राहक आणि अन्य एजन्सींकडून धमक्या देण्यात येत आहेत. एवढ्या धमक्या मिळत असल्याने मी भारतात येऊ शकत नाही. दरम्यान, नीरव मोदी व मेहुल चोकसी यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करणार्‍या पंजाब नॅशनल बॅँकेच्या तत्कालिन आठ अधिकार्‍यांसह दहा जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) १८ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली.\nबॅँकेच्या ब्रेडी हाऊस शाखेतून बेकायदेशीरपणे ‘अंडर टेकीग’चे पत्र देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली होती, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.अमर जाधव, सागर सावंत, मुख्य व्यवस्थापक बिच्चू तिवारी, व्यवस्थापक यशवंत जोशी, शाखा प्रमुख संजय प्रसाद, अधिकारी प्रफुल्ल सावंत, व मुख्य अंतर्गत लेखापाल मोहिदर शर्मा, ईश्‍वरदास अगरवाल व आदित्य रसीवसा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nअगरवाल व आदित्य हे चोक्सीच्या कंपनीतील संचालक आहेत. तर उर्वरित आठजण हे पीएनबी बॅँकेचे तत्कालिन कर्मचारी आहेत. सर्वाना २१ डिसेंबरपर्यत सीबीआयची कोठडी मिळाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी निवृत्त कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी, एक खिडकी योजनेतील ऑपरेटर मनोज खरात यांना अटक झालेली आहे.\nबहुचर्चित पंजाब नॅशनल बॅँकेच्या घोटाळ्यामध्ये मार्च २०१७ मध्ये मेहुल चोक्सी व नीरव मोदीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अन्य बॅँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकींग ( एलओयू) देण्यात बॅँकेच्या शाखेतील तत्कालिन कर्मचार्‍यांचा सहभाग होता. त्यांनी चांद्री पेपर्स व ऍलिड प्रोडक्ट्सला पुरविले होते.\nएप्र���ल २०१७ मध्ये त्यांनी ही पत्रे बेल्जियमच्या एसबीआय बॅँकेच्या नावे दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रक्कम उचलली आणि त्याची परतफेड न केल्याने त्याचा बोजा पीएनबी बॅँकेवर टाकण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/maharashtra-news/pune/", "date_download": "2019-01-16T12:20:48Z", "digest": "sha1:6KDO4372CVXSVX6I2NNFY5RJK2JCDJZ7", "length": 13381, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुणे | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nखालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू…\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nपुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या ‘कबीर कला मंच’च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय. चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावास…\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nकालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शनिवार…\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nपुणे – वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसल्याने एका सॉफ्टवेयर इंजिनियर तरूणीचा मृत्यू झाला…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\nशनिवारवाड्यावर ब्राह्मण संघटनांचा विरोध आयोजित कार्यक्रमावरून वादाला तोंड .\nभीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. पेशव्यांचे वंशज आणि ब्राह्मण संघटनांनी…\nपुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\nपुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची…\nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन भरधाव गाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले…\nनगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\nमनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने…\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5516/", "date_download": "2019-01-16T12:27:07Z", "digest": "sha1:WZE5DCJXJP7SLIAA3BEAQYWXUSMI4IQA", "length": 2836, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-बरंच काही ...", "raw_content": "\nबरंच काही निघून गेलयं\nतरीही मी उभाच आहे\nअर्थ सर्वच संपून गेलाय\nतरीही जीवन सुरुच आहे\nवेळ केव्हा निघून गेली\nमला कधी कळलेच नाही\nकळले जेव्हा मला तेव्हा\nहाती काहीच उरले नाही\nआता सर्व शांत झालयं\nबरंच काही शिल्लक आहे\nकाही शण अजूनही आहेत\nत्यावरच तर जगतो आहे\nहसतो आणि रडतो आहे\nएकच गोष्ट फक्त मी\nप्रत्येक शणी आजही मी\nआजही मला एकच फक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-films-deprived-subsidies-45635", "date_download": "2019-01-16T13:17:46Z", "digest": "sha1:7VTHVMQLU74SO2I2B6GQQQURUSOAK7WS", "length": 17437, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi films deprived of subsidies मराठी चित्रपट अनुदानापासून वंचित | eSakal", "raw_content": "\nमराठी चित्रपट अनुदानापासून वंचित\nबुधवार, 17 मे 2017\nपुणे - सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार चित्रपट राज्य सरकारच्या अनुदान समितीच्या परीक्षेत ‘पास’ होऊनही अनुदानापासून मात्र दूरच आहेत. अनुदानासाठी ५४ चित्रपट पात्र असूनही राज्य सरकार संबंधित निर्मात्यांना अनुदान देण्यासाठी उत्सुक नाही. इंग्रजी, हिंदी चित्रपटांबरोबरच्या स्पर्धेमुळे बिघडणाऱ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जायचे आणि दुसरीकडे अनुदानासाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्यांना २३ ते २६ कोटी रुपये देण्याइतकेही पैसे राज्य सरकारकडे नाहीत का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.\nपुणे - सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार चित्रपट राज्य सरकारच्या अनुदान समितीच्या परीक्षेत ‘पास’ होऊनही अनुदानापासून मात्र दूरच आहेत. अनुदानासाठी ५४ चित्रपट पात्र असूनही राज्य सरकार संबंधित निर्मात्यांना अनुदान देण्यासाठी उत्सुक नाही. इंग्रजी, हिंदी चित्रपटांबरोबरच्या स्पर्धेमुळे बिघडणाऱ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जायचे आणि दुसरीकडे अनुदानासाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्यांना २३ ते २६ कोटी रुपये देण्याइतकेही पैसे राज्य सरकारकडे नाहीत का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.\nराज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत १९७५ पासून चांगल्या चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान देण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात चांगल्या मराठी चित्रपटांचे ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ या गटांमध्ये वर्गीकरण करून त्यांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख आणि १० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अनुदानाच्या रकमेसह तांत्रिक प्रक्रियेत बदल केला. त्यानुसार पूर्वीच्या तीन गटांऐवजी ‘अ’ आणि ‘ब’ हे दोनच गट ठेवले. त्यांना अनुक्रमे चाळीस व तीस लाख रुपयांचे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म��ाठी चित्रपट, अनुदान समितीच्या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनुदानास पात्रही ठरत आहेत; परंतु २०१३ पासून अनुदानासाठी निवड झालेल्या चित्रपटांना पैसेच मिळत नसल्याची सद्यःस्थिती आहे.\nइंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे संचालक (इम्पा) विकास पाटील म्हणाले, ‘‘मागील तीन वर्षांत राज्य सरकारने अनुदानास पात्र असूनही संबंधित चित्रपट निर्मात्यांना अनुदान दिले नाही. चित्रपट चांगले असूनही त्यांना प्रेक्षकांची साथ मिळत नाही, तर दुसरीकडे राज्य सरकारही दुर्लक्ष करते. त्यामुळे निर्मात्यांमध्ये कर्जबाजारीपणाचे प्रमाण वाढले आहे.’’\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘‘अनुदान समितीतर्फे चित्रपटातील कथा, पटकथा, संगीत, अभिनय अशा सगळ्या गटांनुसार गुण देते. ५१ आणि ७१ पेक्षा जास्त गुण मिळविणारेच चित्रपट अनुदानासाठी पात्र होतात; मग ५० पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या परंतु चांगल्या विषयांवरील चित्रपटांचे काय करायचे तरी अनुदानासाठी पात्र झालेल्यांनाही वेळेत आणि एकरकमी अनुदान मिळत नाही. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेल्या निर्मात्यांना आणखीनच झळ बसत आहे.’’\n‘ढोल ताशे’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी कौटुंबिक कारणांमुळे रविवारी आत्महत्या केली. चित्रपटनिर्मितीनंतर झालेल्या आर्थिक नुकसानीमुळेही कौटुंबिक कलह वाढत गेले आणि त्यानंतर तापकीर यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. अशा घटना घडू नयेत, यासाठी नव्या दमाच्या निर्मात्यांच्या चांगल्या कलाकृतींना सरकारने वेळेत अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावा, असा आग्रह निर्मात्यांकडून होऊ लागला आहे.\nइंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन���हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/swati-yadwadkar-write-book-review-saptarang-160782", "date_download": "2019-01-16T12:27:30Z", "digest": "sha1:27EH2P5IJCSM4UI3XLUPZ2INMAVYXUWQ", "length": 20865, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "swati yadwadkar write book review in saptarang वयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण | eSakal", "raw_content": "\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन ऋतूंच्या दरम्यानचा काळ जसा बदलांचा असतो, तसाच मुलांसाठी जीवनातल्या दोन टप्प्यांना जोडणारा हा काळ असतो. ऋतुसंधीचा काळ महाजन यांनी अबोध वयातल्या मुलींचं भावविश्व उलगडून सांगणाऱ्या अनेक घटना कथारूपानं सहज फुलवल्या आहेत.\nकुमारवय���त पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन ऋतूंच्या दरम्यानचा काळ जसा बदलांचा असतो, तसाच मुलांसाठी जीवनातल्या दोन टप्प्यांना जोडणारा हा काळ असतो. ऋतुसंधीचा काळ महाजन यांनी अबोध वयातल्या मुलींचं भावविश्व उलगडून सांगणाऱ्या अनेक घटना कथारूपानं सहज फुलवल्या आहेत. कुमारवयीन मुलींचा नाजूक कोलाहलाचा काळ शब्दात मांडत, वाचकाला या वयोगटातील मुला-मुलींकडं पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन या कथा देतात. वाचताना पालक म्हणून आपणही अंतर्मुख होत जातो.\nएखादी कळी उमलताना तिच्यासाठी भोवतीची परिस्थिती, निसर्ग, झाडाची क्षमता, मिळणारं पोषण हे सगळेच घटक खूप महत्त्वाचे असतात. महाजन यांच्या प्रत्येक कथेतली कळी अशीच वेगवेगळ्या घरांतली आहे. तिच्याभोवतीची सामाजिक, आर्थिक स्थिती, घरातले नातेवाईक, शाळा, मित्र-मैत्रिणी यांचं भावविश्व या सगळ्यांचा तिच्या वाढीवर आपोआप परिणाम होत असतो. काही वर्षांपासून परदेशी असणारा बाबा घरी येतो, तेव्हा अडनिड्या वयातल्या प्रणिताला बाबाला स्वीकारणं सोपं नसतं. तिची ओढाताण समजून घेणारी आई ती आणि तिचे वडील यांच्यातला तणाव कसा समजुतदारपणे हाताळते, हे लेखिका मोठ्या खुबीनं मांडते. मुलांनाच नव्हे, तर पालकांनासुद्धा ही घालमेल सहजतेनं हाताळायला शिकवणारी \"स्वीकार' ही कथा. \"हा: हा: ही: ही:'मधल्या दिव्यासारखी अभिरुचीसंपन्न घरातली आनंदी मुलगी लेखिका एकीकडं साकारते, तर दुसरीकडं तितक्‍याच ताकदीनं नजरानाची विकल आणि हतबल घालमेल दुसऱ्या कथेत व्यक्त करते. \"आनुवंशिक'सारखी कथा वाचताना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.\nमुलगा आणि मुलगी यांची लहानपणापासून घट्ट असलेली मैत्री, मुलं मोठी झाल्यावर, पौगंडावस्थेत आल्यावर हाताळणं ही मुलांपेक्षा पालकांसाठी खरोखर एक टास्क असते. पुस्तकातल्या काही कथा या मैत्रीचे कॅलिडोस्कोपप्रमाणं वेगवेगळे पैलू दाखवत जातात. सहजतेनं आणि सामंजस्यानं मुला-मुलींचं हे मैत्र त्यांना न दुखावता कसं हाताळायचं, फुलवायचं, योग्य वळणानं न्यायचं हे कथेतून सहजरीत्या उ��गडत जातं. काही कथा तर मुलांपेक्षा पालकांना प्रकाशवाटेकडं नेतात, असं म्हटलं, तर ती अतिशयोक्ती होऊ नये. आईच्या माघारी मुलाला आणि मुलीला सांभाळणारे बाबा मुलगी वयात येण्याच्या काळात सैरभैर होतात. मुळात या काळात मुलीच्या वडिलांनी ही बाब कशी सांभाळून, समजून घेतली पाहिजे, मुलींची मानसिकता कशी ओळखली पाहिजे यावर नेमका प्रकाश \"चोरी', \"प्रतिज्ञा' या गोष्टींमधून टाकला गेला आहे.\nस्वप्नातल्या जगात रमणारं हे वय. क्षणात हसणारं, रडणारं, स्वत:लाच सांभाळू न शकणारं वय. हल्लीच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात पालकांनासुद्धा या पिढीला सांभाळायला कठीण जातं आहे. यातून मुलं आणि पालक यांच्यात दरी निर्माण होताना दिसते आहे. मोबाईल , इंटरनेटवर रमणारा मुला-मुलींचा हा वयोगट नेमका घरापासून दूर आणि इतर गोष्टींकडं आकर्षिला जाताना दिसत आहे. ज्यावेळी मुलींना भावनिक, मानसिक आधाराची, घरच्यांच्या समजुतीच्या उबेची गरज असते, नेमकं तेव्हाच त्यांच्याकडं दुर्लक्ष होत आहे का, असे प्रश्न हल्ली पडतात. याचे विपरीत परिणामदेखील आपण समजात उमटताना पाहतो. अशा स्थितीमध्ये या छोट्या छोट्या कथा उत्तम समुपदेशकाचं काम करतात. सकारात्मक कथाबीज, नेमकं मनोविश्‍लेषण आणि नात्यांना बांधून ठेवणारं सूत्र यांमुळं \"कळ्यांचे ऋतू' हा कथासंग्रह वेगळा ठरतो.\nपुस्तकासाठी ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांनी अगदी नेमक्‍या शब्दांत अक्षरभाष्य केलं आहे. मलपृष्ठावर द. भि. म्हणतात तसं, \"या बीजकथा आहेत. पालकांनी, कुमारिकांनी, शिक्षकांनी या बीजकथांच्या डोळ्यांनी स्वत:कडं पाहिले पाहिजे.' पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चितारलेली निसर्गाच्या वेगवेगळ्या रंगात रमलेली अल्लड, स्वमग्न कुमारिका अन्‌ तिच्याभोवती फुललेला फुलोरा अतिशय समर्पक आहे. प्रसन्न आहे.\nआश्‍लेषा महाजन यांचं हे पुस्तक मानसशास्त्रीयदृष्ट्या; तसंच समुपदेशनासाठीदेखील उत्तम आहे. या पुस्तकाचे कुमारवयीन मुला-मुलींसाठी अभिवाचनाचे प्रयोग ठिकठिकाणी होतात. इतकंच नव्हे, तर लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या नभोवाणी केंद्रावर \"कळ्यांचे ऋतू' ही कथामालिका प्रदर्शित होत आहे. लेखिकेनं म्हटल्याप्रमाणं \"कळ्यांचे ऋतू' मिरवणाऱ्या समंजस झाडांना हा कथासंग्रह अर्पण असल्यानं प्रत्येक पालकांनी आपल्या घरी संग्रही ठेवा���ा, असा हा उत्तम कथासंग्रह आहे.\nपुस्तकाचं नाव : कळ्यांचे ऋतू\nलेखिका : आश्‍लेषा महाजन\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे (020-24450260)\nपृष्ठं : 104, मूल्य : 130 रुपये.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nदेव ज्याचा मित्र... (सम्राट फडणीस)\n‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय...\nकला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य \"प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...\nउमेद माणुसकीची (संदीप काळे)\nरोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं \"संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका...\nनात्याच्या दुसऱ्या बाजूचं धगधगीत विश्‍लेषण (मिलिंद ढवळे)\nजाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड...\nहा गोंधळ बरा नव्हे...\nअकोला : लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठविलेले निमंत्रण त्यांच्या उद्‍घाटकीय भाषणावरून रद्द करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/cafe-samovar-mumbai/", "date_download": "2019-01-16T12:29:18Z", "digest": "sha1:CDLRORSVYPLG6PUGM7JUZYMVYVSU46VL", "length": 13352, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "काळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनोस्टॅल्जियाकाळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’\nकाळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’\nOctober 10, 2017 निनाद प्रधान नोस्टॅल्जिया, विशेष लेख\nदक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर.\nजेव्हा जहांगिर आर्ट गॅलरी सुरू झाली, तेव्हा साहजिकच येथे वावरणाऱ्या उच्चभ्रू कलाकारांसह कलारसिकांना बैठकीच्या अड्ड्याची गरज होती. ती गरज भागवली या ‘आर्ट गॅलरी’तच आडोशाला थाटलेल्या ‘कॅफे समोवर’ने. १९६०-७० च्या दशकात येथे नामवंत चित्रकार, लेखक आणि आर्ट सिनेमावाल्यांचे गप्पांचे फड रंगत असत.\nउषा खन्ना यांनी १९६४ मध्ये सुरू केलेले ‘कॅफे समोवर’ बघता बघता असंख्य मुंबईकरांच्या दैनंदीन जीवनाचा साक्षीदार झाले होते. हे कॅफे कोणत्या विशिष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध नव्हते, पण तिथे मिळणारे वेगळ्या घाटणीचे पदार्थ आणि त्याहीपेक्षा प्रत्येक ग्राहकाला खन्ना यांच्याकडून मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे अल्पावधीत हे कॅफे अनेकांसाठी हक्काचे ठिकाण झाले होते.\nबिग बी अमिताभ आणि जया बच्चन यांची पहिली ‘डेट’ याच कॅफेमध्ये ठरली होती. त्यावेळी अमिताभ आणि जया टॅक्सी किंवा बसमधून या ठिकाणी येत, अशी आठवण सांगितली जाते. इन्फोसिसचे नंदन निलकेणी यांनीही त्यांच्या पत्नीला इथेच प्रपोज केले असे सांगितले जाते.\nप्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन आपले आवडते वांग्याचे भरीत चपातीत गुंडाळून खायचे आणि समाधानाचा ढेकर देऊन पुढील कामाला निघायचे. `जहांगिर’ मध्ये येणार्‍या तमाम कलाकारांची आणि कलाप्रेमींचा इथे कायमचा राबता असायचा.\nआपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवलेल्या कॅफे समोवरच्या भाडेपट्ट्याचा वाद अनेक वर्षे सुरू होता. कोर्टाच्या आदेशामुळे हा वाद कायमचा निकालात निघाला आणि कॅफेचे शटर खाली खेचण्यावाचून अन्य पर्याय उरला नाही. हे कॅफे सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील असणारे ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासाठीही हा कॅफे जिव्हाळ्याचा विषय होता.\nमुंबईच्या इतिहासातल्या अशा अनेक पाऊलखुणांचा मागोवा आपण ‘नोस्टाल्जिया’ या सदरात घेतो. आपल्याही आठवणीच्या कोपर्‍यात असलेल्या काही जागा असतील तर त्यांचीही माहिती वाचकांना करुन द्या…\n— निनाद अरविंद प्रधान\nमराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/1/analysis-of-razi-cinema-.html", "date_download": "2019-01-16T12:21:27Z", "digest": "sha1:YZZTKDRNBLJALT5C3GCSQCWSZ6CYTZ2O", "length": 19590, "nlines": 32, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘राझी’मधील दोन संघर्ष... ‘राझी’मधील दोन संघर्ष...", "raw_content": "\nएखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या जीवनात किती संघर्षशील तणाव उत्पन्न होऊ शकतात, याचे उत्तम चित्रण ‘राझी’ या चित्रपटात केले गेले आहे. ज्यांचा वास्तविक पाहता काहीही दोष नसतो, अशांचेही बळी अशा संघर्षात जात असतात. अशा प्रश्नांना कोणतेही निश्चित देण्याइतके उत्तर आपणापाशी नसते.\nमेघना गुलझार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राझी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे. वास्तविक पाहता, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट येऊन गेले. अशा चित्रपटांमध्ये पाकिस्तामधील व्यक्तिमत्त्वांना खलनायक दाखवित असताना ते भडकपणे रंगविले जातात. पण, तो मोह मेघना गुलझार यांनी टाळला आहे. एरवी जीवनामध्ये सभ्यता आणि सुसंस्कृतता मानणार्‍या व्यक्ती या राष्ट्राच्या संदर्भात विचार करू लागल्या की, आपल्या शत्रूराष्ट्राचा पराभव करण्यासाठी त्या कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही व्यावहारिक जीवनातील अपरिहार्यता आहे. याचे कारण, अशा व्यक्तींच्या मनावर आपल्यावर आपल्या देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, असे भान बाळगून व्यवहार करावा लागतो. असा व्यवहार करीत असताना अशा स्वभावाशी सुसंगत नसलेली व्यक्ती जेव्हा अपघाताने त्यात सापडते, तेव्हा तिची काय स्थिती होते, याचे दर्शन या चित्रपटात घडविले आहे.\nबांगलादेश युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. आपला मृत्यू समोर दिसत असताना भारताच्या विरोधातील पाकिस्तानची योजना कळण्याकरिता आपल्या मुलीचा उपयोग करू देण्याची कल्पना हीच सामान्यांच्या दृष्टीने हृदय पिळवटून टाकणारी आहे. परंतु, एकाच कुटुंबातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करावे लागलेले असतानाही त्याच कुटुंबातील पुढची पिढीही तेवढ्याच राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन सैन्यात प्रवेश घेते, तेव्हा अशा मानसिकता या असाधारण व्यक्तिमत्त्वातून निर्माण होतात, याची प्रचिती येते. देशाचे संरक्षण हे केवळ पगार किंवा मानमरातब यासाठी नसते, तर त्यामागे खूप मोठी भावनिक गुंतवणूक करावी लागते. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला स्वातंत्र्य मिळाले ते अहिंसात्मक मार्गाने, अशी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची समजूत होती. त्यामुळे लष्कराचे महत्त्व आणि आवश्यकतांकडे तुच्छतेने पाहण्याची एक मानसिकताही निर्माण झाली होती. सैन्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक असतो, अशी भावनाही राज्यकर्त्यांमध्ये रूजली. वस्तुतः संरक्षण दले हा राष्ट्राच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक असतो. केवळ युद्ध लढणारी सुरक्षा दलेच महत्त्वाची नसतात, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गुप्तचर विभागाच्या काही यंत्रणांमध्येही काम करीत असताना, व्यक्तीला स्वतःचा किंवा व्यक्तिगत भावनांचा विचार करता येत नाही. त्याला आपल्या समोरच्या कठोर कर्तव्यालाच प्राधान्य द्यावे लागते.\nत्यामुळे ‘राझी’ ची कथा ही दोन पातळ्यांवर चालते. पहिली पातळी ही सहमत खानच्या भावभावनांशी निगडित आहे. प्राण्यांच्याही वेदनेने दु:खी होणार्‍या सहमत खानला तिचे वडील पाकिस्तानमधल्या एका लष्करी घरात लग्न करून जायला सांगतात व गुप्तहेर म्हणून काम करण्याची जबाबदारी टाकतात. त्यावेळी तिच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी ती जबाबदारी असते. आपल्या वडिलांच्या आणि देशाच्या प्रेमापोटी ती जबाबदारी स्वीकारते आणि त्याचे प्रशिक्षणही घेते. परंतु, त्या जबाबदारीचे पालन करीत असताना त्यांचे कर्तव्य करणार्‍या लोकांच्या हत्या कराव्या लागतात आणि शेवटी तिची सुटका करण्यासाठी आलेल्या दलाच्या प्रमुखाला, तिच्या सुटकेची शक्यता संपल्यानंतर तिच्या हत्येचा निर्णय घेण्याची स्थिती ती आपल्या डोळ्यासमोर पाहते.\nतिच्या मनात निर्माण होणारा संघर्ष हा मन हेलावून टाकणारा आहे. असे असले तरी, गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना ती घटना नेहमीची वाटते. त्याचे कारण, त्यांच्या कर्तव्यापुढे व्यक्तीचे महत्त्व शून्य असते. असा विचार ते केवळ दुसर्‍याबद्दलच करतात, असे नाही, जर वेळ पडली तर स्वत:बद्दलही तसाच विचार करतात.\nसामूहिक हिताचे रक्षण आणि व्यक्तिगत भावभावना, नैतिकता, विवेकबुद्धी यांच्यातील संघर्ष हा नवा नाही. अर्जुनाच्या विषादयोगातही तीच बिजे आढळतात. आयुष्यभर कौरवांनी पांडवांचा केलेला द्वेष, त्यांना संपविण्यासाठी केलेली कटकारस्थाने अनुभवलेली असतानाही जेव्हा प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग येतो आणि आपलेच नातेवाईक, गुरू यांच्यावर हत्यार चालविण्याची पाळी येते, त्यावेळी आपल्या जीवनाचे खरे साध्य काय, असा प्रश्न कोणत्याही अर्जुनासारख्या विवेकी माणसाला पडत असतो. ही गोष्ट केवळ युद्धापुरतीच मर्यादित नसते, तर जीवनामध्ये घडोघडी असे अनेक प्रसंग उद्भवत असतात आणि त्यावेळी व्यक्तिगत मूल्यांना प्राधान्य द्यायचे की सामूहिक हिताला महत्त्व द्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो. दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाने अमेरिकन आणि युरोपियन अधिकार्‍यांच्या विवेकबुद्धीला आवाहन देऊन, कामगारांचे आणि समाजाचे शोषण करणार्‍या भांडवलशाही राष्ट्रांची राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली संरक्षण करणार की कामगार हितासाठी उभ्या असलेल्या रशियाला मदत करणार, असा प्रश्न उभा केला होता व त्याला अनेक अधिकारी बळी पडले होते. त्यातून केजीबीला अनेक जणांनी माहिती पुरवली.\nउदारमतवाद्यांच्या मते, राष्ट्रभावनेला आवाहन करणे म्हणजे सामूहिक हिंसात्मकतेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे कोणी राष्ट्रप्रेमाची भावना बोलू लागला की, त्यात त्यांना असहिष्णुतेचा आणि हिंसात्मकतेचा प्रचार दिसून येतो. परंतु, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय शांततेचे सर्वमान्य तोडगे निघत नाहीत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व देणे अपरिहार्य आहे. आजही पाकिस्तान भारताशी कोणत्याही अटीवर शांततेने वागेल, असा विचार करणे ही कवीकल्पना आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना कठुआ येथील पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती केंद्रावर हल्ला करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, त्यांनी तो निर्णय रद्द करायला लावला होता. इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना ‘रॉ’ या गुप्तहेर खात्याची पाकिस्तानमधील सर्व यंत्रणा त्यांनी नष्ट करायला लावली होती. या दोन्हीचे परिणाम आज आपण भोगत आहोत. चीनच्या विस्तारवादी धोरणाचाही इतिहासात आपल्याला फटका बसला आहे आणि भविष्यातही तो बसणार नाही, याची खात्री नाही.\nत्यामुळे जगामध्ये जोवर राष्ट्रीय संघर्ष घडत राहणार, तोवर व्यक्तीच्या भावभावना, व्यक्तीचे स्वातंत्र्य यांच्या पलीकडे जाऊन देशाचा आणि देशहिताचा विचार करणे अपरिहार्य ठरते. असा विचार करीत असताना एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या जीवनात किती संघर्षशील तणाव उत्पन्न होऊ शकतात, याचे उत्तम चित्रण ‘राझी’ या चित्रपटात केले गेले आहे. ज्यांचा वास्तविक पाहता काहीही दोष नसतो, अशांचेही बळी अशा संघर्षात जात असतात. अशा प्रश्नांना कोणतेही निश्चित देण्याइतके उत्तर आपणापाशी नसते.\nसर्वसामान्य माणसाला काळे-पांढरे, खरे-खोटे, आपला-परका याच चष्म्यातून जगाकडे पाहण्याची सवय लागलेली असते. पण, आयुष्यातील गुंतागुंत एवढी सोपी नसते. ती समजण्याकरिता मनाचा विस्तार करावा लागतो आणि बुद्धीत प्रगल्बता असावी लागते. अशाप्रकारच्या कलाकृती जीवनासंबंधीची समजशक्ती अधिक वाढवितात आणि समोरच्या प्रश्नाकडे व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला मदत करतात. वास्तविक पाहता, ज्याची मानसिकता गुन्हेगारीची आहे, अशीच व्यक्ती चांगल्या आणि परिणामकारक पोलीस अधिकारी बनू शकतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. कारण, ते गुन्हेगाराची मनोरचना अधिक चांगल्याप्रकारे जाणू शकतात. फक्त ते आपले गुण समाजविघातक कृत्यासाठी न वापरता सामाजिक हितासाठी वापरतात. त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत प्रेरणा किंवा भावना समान असतात. त्यांचा आविष्कार सुसंस्कृतपणे होतो की असंस्कृतपणे, यावर समाजाची सांस्कृतिक पातळी अवलंबून असते. निर्माण होणारी व्यक्तिगत सद्सद्विवेकबुद्धी ही समाजाला पाशवी सामूहिकतेकडे जाऊ देत नाही.\n‘राझी’ या चित्रपटात अनेक प्रसंगांतून हा संघर्ष अधोरेखित केला आहे. ही केवळ भारत आणि पाकिस्तानातील एकमेकात लढणार्‍या दोन गुप्तचर संस्थांची कथा नाही, तर संघर्षात अपरिहार्यपणे ओढल्या गेलेल्या एका संवेदनशील व्यक्तीची कथा आहे. यात कोणीही चुकीचे नाही आणि त्याचबरोबर यातून घडणारे सगळेच बरोबर होते, असेही नाही. आजवरच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर देशाच्या आणि जगातील राजकारणात अशा कितीतरी प्रकारच्या ‘सहमत’ खानांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. अशा कथा ज्याला अंतिम उत्तरे नाहीत, असे प्रश्न निर्माण करीत राहतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/3415-madhavi-juvekar-dance", "date_download": "2019-01-16T13:15:52Z", "digest": "sha1:I665JVMWXCWBGW7Y6ORBF6PFIZU6PUWS", "length": 5810, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईच्या वडाळ्य���च्या बेस्ट आगारात दसऱ्याच्या दिवशी गाण्यावर बेभान होत मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर हीनं ताल धरला होता. यावेळी काही बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पैसे उधळण केली.\nयाप्रकरणी 11 बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कारणे दाखावा नोटीस बजावलीय. एकीकडे बेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. मात्र, दुसरीकडे कर्मचारीचं पैशांची उधळण करताना पाहायला मिळालेत.\nबेस्टच्या वडाळा आगारात हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती वाचा सविस्तर - https://t.co/MfN1XVfprE… https://t.co/OPiqcYVsPS\n विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/district-administration-denied-permission-for-bhagvan-gad-dasara-melava/", "date_download": "2019-01-16T12:20:52Z", "digest": "sha1:LSNE4R5FX5J6ACHOSL24SIGOSSBBUT4X", "length": 7454, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली\nअहमदनगर : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र लिहून आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हा प्रसासानाकडे देखील याबाबतची परवानगी मागितली होती. परंतु, पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nपालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्���ावर टीका\nयात विशेष बाब म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी पालक मंत्री राम शिंदे यांना साकड घालत गडावर मेळाव्यास परवानगी मिळावी म्हणून विनवणी केली होती, पण यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगत पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले हात वर केले आहेत. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मात्र हात वर केल्याने चर्चेला उधान आले आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने या सगळ्या घडामोडींना नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आधीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांची आस काही लपून नाहीये. त्यामुळे पंकजा समर्थक याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धक्का समजून आपली भावना व्यक्त करतील अशी चर्चा रंगत आहे.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nपालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका\n‘आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 % आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे…\nप्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून…\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-high-court-bans-on-bullock-cart-race-in-maharashtra/", "date_download": "2019-01-16T12:23:33Z", "digest": "sha1:DPYFGELTO5VNWY4YACXJH5KPI5CNCNJR", "length": 6457, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला लगाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला लगाम\nराज्य सरकारने राज्यात बैलगाडी शर्यती सुरु ���रण्याबाबत अधिसूचना काढली असली तर स्पर्धे दरम्यान बैलांना इजा होणार नाही या विषयी कोणतीही नियमावली बनवलेली नाही. याचवरून आता राज्य सरकार जोपर्यंत नियमावली कोर्टासमोर सादर करत नाही तोपर्यंत बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केली आहे त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे..\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nराज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका अजय मराठे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान २ आठवड्यांत राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ram-kadam-answered-on-congress-questions-about-mr-and-mrs-devendra-fadanvis-video-latest/", "date_download": "2019-01-16T12:16:46Z", "digest": "sha1:AXJZ5ZFTPWKRKT6F2RXEEBXPFAWRJANE", "length": 17656, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यातून कॉंग्रेसच्या डोक्यात दुकानदारी किती ठासून ��रली आहे? हेच दिसून येते.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयातून कॉंग्रेसच्या डोक्यात दुकानदारी किती ठासून भरली आहे\nमुंबई : नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु असल्याची घणाघाती टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी नदी बचाव मोहिमेसाठी केलेल्या व्हिडीओवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन किंवा जनसंपर्क संचलनालयाचा कुठेच उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा टी-सिरीज कंपनीशी कोणता करार झाला आहे का असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला होता.\nकाय आहे नेमकं प्रकरण\nनद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचं आवाहन करण्यासाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ ही संगीत-चित्रफित तयार करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. ही संगीत चित्रफित दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली. विशेष म्हणजे यात अमृता यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला आहे.\nयु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.\n1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे यामधील आदान प्रदान काय आहे\n2. सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का असल्यास त्���ा कराराचा मसुदा जाहीर करावा.\n3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली\n4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का कलाकारांचे मानधन कोणी दिले कलाकारांचे मानधन कोणी दिले आणि या व्हिडीओचा खर्च कोणी केला\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी…\n5. शासकीय अधिकाऱ्यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का\n6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली\n7. सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले\n8. स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ट केले गेले. याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का\n9. असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या. अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का\n10. अशा व्हिडीओमध्ये काम करण्याकरता त्या-त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का\nराम कदम यांचा पलटवार\nराम कदम यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितलंय की,हा व्हिडीओ टी-सिरीजने तयार केलेला नाही. त्यांचे युट्यूब सबस्क्रायबर अधिक असल्याने, त्यांनी तो युट्यूब अपलोड केला असल्याचं स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिलं आहे. तसेच, या व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला आहे. त्यासाठी कंपनीची निवड शासनाने केली नसल्याने शासनातर्फे एकही रुपयादेखील खर्च केला नाही. मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या वतीने एक अभियान हाती घेण्यात आले होते. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली. त्यासंदर्भात एक बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता हे सुद्धा सहभागी झाले होते. या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संघटनांसोबत रिव्हर मार्च सुद्धा त्यात सहभागी होते.\n2012 पासून नद्या स्वच्छ करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हर मार्चच्या माध्यमातून जनजागृतीसाठी एक व्हिडीओ तयार करण्याची संकल्पना पुढे आली. तसेच या व्हिडीओतून नद्या स्वच्छतेचा संदेश स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिला, तर तो लोकांना अधिक भावेल, अशी कल्पना मांडली गेली.\nया व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला असल्याचे सांगून राम कदम पुढे म्हणाले की, कंपनीची निवड शासनाने केली नाही. त्यामुळे शासनातर्फे एकही रुपया यावर खर्च करण्यात आलेला नाही. तेव्हा डीजीआयपीआर आदींचा संबंध येत नाही. शासकीय अधिकारी स्वेच्छेने यात सहभागी झाले असून नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nटीम महाराष्ट्र देशा : कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या चांगलाच…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभ���त झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4196/", "date_download": "2019-01-16T12:36:42Z", "digest": "sha1:FR4GZGUZZXAC5NSMNUUOPKNPF6UJL5VU", "length": 3388, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-खरच हे सांगायची गरज आहे का मला..", "raw_content": "\nखरच हे सांगायची गरज आहे का मला..\nखरच हे सांगायची गरज आहे का मला..\nखरच हे सांगायची गरज आहे का मला..\nदिवसाचा प्रत्तेक क्षण हे वेदे मन स्मरते तिला,\nमग मला ही अस वाटत की माझी ही आठवां येत असेल का तिला,\nमन मोकल कराव म्हणून विचारतो call करू का तिला,\nमग तीही उत्तरते मला नहीं बोलायचय, तुला बोलायाच असेल तरच तू call कर मला,\nखरच हे ... मला.\nआता मात्र फ़क्त call करून वैताग आला आहे मला,\nतिला भेटण्यासाठी काहुर लागली आहे या जिवाला,\nकधी कधी विचार येतो मनी की एकदाच तिन सांगुन टाकाव मला,\nएकतर हो तरी म्हणाव किवा नाही तरी म्हणाव या प्रियकराला,\nपण माझ्या प्रेमाला अस झुलवत नको ठेउस इतकच आता सांगायच आहे मला तिला,\nखरच हे ... मला.\nखरच हे सांगायची गरज आहे का मला..\nRe: खरच हे सांगायची गरज आहे का मला..\nRe: खरच हे सांगायची गरज आहे का मला..\nखरच हे सांगायची गरज आहे का मला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.readwhere.com/book/kavitasagar-digital-library-jaysingpur/Nisarggandh-(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7)-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-(%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5)/9060", "date_download": "2019-01-16T11:53:33Z", "digest": "sha1:I74Z4PP5MBDSQKYPCRR5TJ3ZCFCV6GPY", "length": 23732, "nlines": 137, "source_domain": "www.readwhere.com", "title": "Nisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव) e-book in Marathi by KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)", "raw_content": "\nBOOKS NISARGGANDH (निसर्गगंध) अशोक दादा पाटील (बेळगाव)\nNisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव)\n- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - दर्पण… कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन् मरती जणू ती गवताची पाती... या पृथ्वीतलावर अनेक माणसे, प्राणी, जीव - जंतू जन्माला येतात व मरूनही जातात. त्यांचे जगणे म्हणजे अगदी गवताच्या पात्याप्रमाणे असते. पण काही माणसे अशी जन्माला येतात की, इतरांप्रमाणे सर्व जीवनावश्यक गोष्टी करतातच पण त्याच्याच जोडीला... ज्या भूमीवर जन्माला आलो त्या भूमीची शपथ मला मातृभूमीच्या कल्याणाहून जगण्याचा ना हक्क मला असे उदात्त ध्येय मनी बाळगून देशाचा विचार करून मातृभूमीसाठी कार्य करणारे काही ध्येयवेडी माणसेही असतात. अशाच माणसांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. अशोक दादा पाटील. वय वर्षे 86 वर्षे राष्ट्रसेवा दलाचे बाळकडू मिळालेले, 1945 मधील राष्ट्रीय चळवळीत हिरीरीने सहभागी होऊन तावून सुलाखून निघालेले एक कणखर व्यक्तिमत्व राष्ट्रसेवा दलाचे बाळकडू मिळालेले, 1945 मधील राष्ट्रीय चळवळीत हिरीरीने सहभागी होऊन तावून सुलाखून निघालेले एक कणखर व्यक्तिमत्व शिक्षकी पेशा, सामाजिक कार्य, संसार इत्यादी निटनेटके करत असतांनाच स्वतःतील कविमनाला जागृत ठेवण्याचे महाकठीण कार्य श्री. अशोक पाटील यांनी लीलया पेलले आहे, ही खरोखरच कौतुकास्पद व आम्हां तरुणांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी बाब आहे. अशा ख-या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या कवीच्या कवितासंग्रहाची प्रस्तावना माझ्या सारख्या नवोदित कवीस; साहित्य सेवकास लिहिण्याचे भाग्य मिळावे ही मी माझी पूर्वपुण्याई समजतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात... बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके | ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे || बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे || अगदी याचं प्रमाणे श्री. अशोक दादा पाटील यांच्या कविता आहेत. नेमके, खमंग आणि खमके तेशी देश, काळ, वेळ व गरजेस अनुसरून. प्रस्तुतच्या निसर्गगंध या कवितासंग्रहात कविवर्यांनी विविध सामाजिक, राजकीय, भावनिक इत्यादी विषय अगदी सहजतेने लीलया हाताळले आहेत. जणू त्यांच्या लेखणीतून साक्षात सरस्वतीच अवतरली आहे की काय असे वाटते. यमक, मुक्तछंद यासारख्या शब्दालंकाराची योजना करत असतांनाच काही ठिकाणी स्वतःची अशी स्वतंत्र काव्यशैलीही त्यांनी तयार केलेली आहे. सर्व विषय जरी हाताळले असले तरी कवीचे मन हे निसर्गातच जास्त रमलेले आहे असे जाणवते. कारण मानवी जीवन हे सभ���वतालच्या निसर्गावरच अवलंबून असते. म्हणूनच आपल्या कवितेत ते म्हणतात... देव जसा दीनापाठी देत असे आधार तद्वतच अबोल वृक्ष दमत्याचा कैवार समाजात आजकाल स्वतःपुरते, स्वतःसाठी जगणा-यांची संख्या खूपच वाढत आहे. ‘आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी’ यातच अनेकांचे आयुष्य वाया जात आहे. हा स्वार्थ नेमक्या शब्दात मांडतांना कवी अशोक दादा पाटील म्हणतात... स्वार्थ सर्वांना आंधळे करून नित्य नेमाने ठकवीत असते दुबळे मन डोक्यावर हात ठेवून हताश जगणे जगत असते अशा प्रकारे कविवर्यांनी आपल्या निसर्गगंध या कवितासंग्रहात सध्या भेडसावणा-या अनेक समस्येवर निर्भीडपणे आपले मत काव्यरुपात व्यक्त केले आहे. भ्रष्ट्राचार, दारिद्रय, स्त्री भ्रृणहत्या, आत्महत्या या सारख्या सामाजिक समस्येवर भाष्य करत असतानांच त्यावर केवळ रडगाणे न गाता अगदी योग्य ते उपाय ही सुचवले आहेत. कवीचे मन हे खूपच हळवे, मृदू आहे कारण श्रमिक, शेतमजूर, बाप, आईची महती, आपत्तीग्रस्त माणसे, दारिद्रय, या विषयावरील विविध कवितेत त्यांचं मन आक्रंदते. कांही वेळेस महापूर त्सुनामी ग्रस्तांची अवस्था पाहून मेणाहून मऊ असणारे कवीचे मन वज्राहून कठोरही बनते. नदी, समुद्र यांना खडे बोल सुनावण्यासही मागे पुढे पाहत नाही. आपल्या ‘सागरा’ या कवितेत ‘त्सुनामी’ रूप धारण करून, आपल्या रौद्ररूपाने असंख्य मानवांची कत्तल करणा-या सागराला ते सुनावतात... ‘सावध - सागरा, सावध हो अगस्ती येईलच येईल...’ आजकाल तरुण मुले मुली विविध व्यसनामध्ये समस्येमध्ये गुरफटून, पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असत्याची कास धरत आहेत. म्हणूनच पुढील शब्दात कवी अशोक पाटील सत्याची महती सांगतात. सत्य हे सत्यच असतं म्हणून ते चिरंतन असतं असत्याला आलेलं तेज क्षणात सारं काळं पडतं रोजच्या जीवनात घडणा-या विविध घटना, प्रसंग यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांचे अचूक वर्णन श्री. अशोक दादा पाटील यांनी आपल्या कवितेतून केलेले आहे. आता कवींचे वय झाले आहे पण ते केवळ शरीराने थकले आहेत. मनाने ते अजूनही तरुणच आहेत आणि ते त्यांच्या कवितेवरून जाणवते. माणूस कितीही सामाजिक प्राणी असला तरी कांही वेळा त्याला एकांतही प्रिय असतोच. त्यावेळीच त्याची प्रतिभा शक्ती ख-या अर्थाने स्फुरण पावते. अशा एकांतातच कविवर्यांनी अनेक कविता लिहून त्यावरही मात केली आहे. म्हणूनच आपल्या एका कवितेत ते म्हणतात... आपण असतो एक एकटे येतो एकटे, जातो एकटे सोबत असते दैव एकटे जीवनी असते फूल नी कांटे प्रस्तुत निसर्गगंध कवितासंग्रह हा सर्वगुणसंपन्न झाला आहे कारण यामध्ये बालचमुसाठी खास ‘मेजवानी’ आहे. आजकाल इंग्रजी गाण्यामुळे मराठी बालगीते मागे पडताहेत असे वाटतं होते पण श्री. अशोक दादा पाटील यांची बालगीते म्हणजेच संस्कार - शिक्षण यांच्या जोडीला करमणुकीचे एक खणखणीत दालन असेच म्हणावे लागेल. विविध पक्षी, प्राणी यांच्या जीवनावरील बालगीतांमधून त्यांचे गुणदोष सहज सोप्या अलंकारिक भाषेत मांडली आहेत. आजी - आजोबा, दरवेशी, कुंभार, सुतार, लोहार या हरवत चाललेल्या व्यक्तींची ओळख आपल्या बालकवितांच्याद्वारे कविवर्यांनी करून दिलेली आहे. म्हणूनच ‘निसर्गगंध’ हा कवितासंग्रह बालचमुंनी अवश्य वाचावा असाच आहे. आपल्या कवितेद्वारे एक प्रकारचे तत्वज्ञान सा-या जगाला सांगत श्री. अशोक दादा पाटील वयाच्या 86 व्या वर्षीही साहित्य शारदेची सेवा करीत आहेत. हे खरोखरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या ह्या साहित्याला प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी उचलले आहे; त्यासाठी त्यांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उपेक्षित, दुर्लक्षित पण प्रतिभावंत लेखक - कवी यांना सन्मान, प्रतिष्ठा देण्याचं ‘कवितासागर’ नावाचे एक विचारपीठ प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी निर्माण केले आहे. त्याच कवितासागर प्रकाशनाच्या वतीने श्री. अशोक दादा पाटील यांचा ‘निसर्गगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. सामाजिक, भावनिक, नैसर्गिक जाण वाढवणा-या कवितांचा हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. प्रतिभावंत, अष्टपैलू कवी श्री. अशोक दादा पाटील यांच्या ‘निसर्गगंध’ या कवितासंग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा शिक्षकी पेशा, सामाजिक कार्य, संसार इत्यादी निटनेटके करत असतांनाच स्वतःतील कविमनाला जागृत ठेवण्याचे महाकठीण कार्य श्री. अशोक पाटील यांनी लीलया पेलले आहे, ही खरोखरच कौतुकास्पद व आम्हां तरुणांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी बाब आहे. अशा ख-या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या कवीच्या कवितासंग्रहाची प्रस्तावना माझ्या सारख्या नवोदित कवीस; साहित्य सेवकास लिहिण्याचे भाग्य मिळावे ही मी माझी पूर्वपुण्��ाई समजतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात... बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके | ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे || बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे || अगदी याचं प्रमाणे श्री. अशोक दादा पाटील यांच्या कविता आहेत. नेमके, खमंग आणि खमके तेशी देश, काळ, वेळ व गरजेस अनुसरून. प्रस्तुतच्या निसर्गगंध या कवितासंग्रहात कविवर्यांनी विविध सामाजिक, राजकीय, भावनिक इत्यादी विषय अगदी सहजतेने लीलया हाताळले आहेत. जणू त्यांच्या लेखणीतून साक्षात सरस्वतीच अवतरली आहे की काय असे वाटते. यमक, मुक्तछंद यासारख्या शब्दालंकाराची योजना करत असतांनाच काही ठिकाणी स्वतःची अशी स्वतंत्र काव्यशैलीही त्यांनी तयार केलेली आहे. सर्व विषय जरी हाताळले असले तरी कवीचे मन हे निसर्गातच जास्त रमलेले आहे असे जाणवते. कारण मानवी जीवन हे सभोवतालच्या निसर्गावरच अवलंबून असते. म्हणूनच आपल्या कवितेत ते म्हणतात... देव जसा दीनापाठी देत असे आधार तद्वतच अबोल वृक्ष दमत्याचा कैवार समाजात आजकाल स्वतःपुरते, स्वतःसाठी जगणा-यांची संख्या खूपच वाढत आहे. ‘आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी’ यातच अनेकांचे आयुष्य वाया जात आहे. हा स्वार्थ नेमक्या शब्दात मांडतांना कवी अशोक दादा पाटील म्हणतात... स्वार्थ सर्वांना आंधळे करून नित्य नेमाने ठकवीत असते दुबळे मन डोक्यावर हात ठेवून हताश जगणे जगत असते अशा प्रकारे कविवर्यांनी आपल्या निसर्गगंध या कवितासंग्रहात सध्या भेडसावणा-या अनेक समस्येवर निर्भीडपणे आपले मत काव्यरुपात व्यक्त केले आहे. भ्रष्ट्राचार, दारिद्रय, स्त्री भ्रृणहत्या, आत्महत्या या सारख्या सामाजिक समस्येवर भाष्य करत असतानांच त्यावर केवळ रडगाणे न गाता अगदी योग्य ते उपाय ही सुचवले आहेत. कवीचे मन हे खूपच हळवे, मृदू आहे कारण श्रमिक, शेतमजूर, बाप, आईची महती, आपत्तीग्रस्त माणसे, दारिद्रय, या विषयावरील विविध कवितेत त्यांचं मन आक्रंदते. कांही वेळेस महापूर त्सुनामी ग्रस्तांची अवस्था पाहून मेणाहून मऊ असणारे कवीचे मन वज्राहून कठोरही बनते. नदी, समुद्र यांना खडे बोल सुनावण्यासही मागे पुढे पाहत नाही. आपल्या ‘सागरा’ या कवितेत ‘त्सुनामी’ रूप धारण करून, आपल्या रौद्ररूपाने असंख्य मानवांची कत्तल करणा-या सागराला ते सुनावतात... ‘सावध - सागरा, सावध हो अगस्त�� येईलच येईल...’ आजकाल तरुण मुले मुली विविध व्यसनामध्ये समस्येमध्ये गुरफटून, पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असत्याची कास धरत आहेत. म्हणूनच पुढील शब्दात कवी अशोक पाटील सत्याची महती सांगतात. सत्य हे सत्यच असतं म्हणून ते चिरंतन असतं असत्याला आलेलं तेज क्षणात सारं काळं पडतं रोजच्या जीवनात घडणा-या विविध घटना, प्रसंग यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांचे अचूक वर्णन श्री. अशोक दादा पाटील यांनी आपल्या कवितेतून केलेले आहे. आता कवींचे वय झाले आहे पण ते केवळ शरीराने थकले आहेत. मनाने ते अजूनही तरुणच आहेत आणि ते त्यांच्या कवितेवरून जाणवते. माणूस कितीही सामाजिक प्राणी असला तरी कांही वेळा त्याला एकांतही प्रिय असतोच. त्यावेळीच त्याची प्रतिभा शक्ती ख-या अर्थाने स्फुरण पावते. अशा एकांतातच कविवर्यांनी अनेक कविता लिहून त्यावरही मात केली आहे. म्हणूनच आपल्या एका कवितेत ते म्हणतात... आपण असतो एक एकटे येतो एकटे, जातो एकटे सोबत असते दैव एकटे जीवनी असते फूल नी कांटे प्रस्तुत निसर्गगंध कवितासंग्रह हा सर्वगुणसंपन्न झाला आहे कारण यामध्ये बालचमुसाठी खास ‘मेजवानी’ आहे. आजकाल इंग्रजी गाण्यामुळे मराठी बालगीते मागे पडताहेत असे वाटतं होते पण श्री. अशोक दादा पाटील यांची बालगीते म्हणजेच संस्कार - शिक्षण यांच्या जोडीला करमणुकीचे एक खणखणीत दालन असेच म्हणावे लागेल. विविध पक्षी, प्राणी यांच्या जीवनावरील बालगीतांमधून त्यांचे गुणदोष सहज सोप्या अलंकारिक भाषेत मांडली आहेत. आजी - आजोबा, दरवेशी, कुंभार, सुतार, लोहार या हरवत चाललेल्या व्यक्तींची ओळख आपल्या बालकवितांच्याद्वारे कविवर्यांनी करून दिलेली आहे. म्हणूनच ‘निसर्गगंध’ हा कवितासंग्रह बालचमुंनी अवश्य वाचावा असाच आहे. आपल्या कवितेद्वारे एक प्रकारचे तत्वज्ञान सा-या जगाला सांगत श्री. अशोक दादा पाटील वयाच्या 86 व्या वर्षीही साहित्य शारदेची सेवा करीत आहेत. हे खरोखरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या ह्या साहित्याला प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी उचलले आहे; त्यासाठी त्यांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उपेक्षित, दुर्लक्षित पण प्रतिभावंत लेखक - कवी यांना सन्मान, प्रतिष्ठा देण्याचं ‘कवितासागर’ नावाचे एक विचारपीठ प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी निर्माण केले आहे. त्याच कवितासागर प्रकाशना���्या वतीने श्री. अशोक दादा पाटील यांचा ‘निसर्गगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. सामाजिक, भावनिक, नैसर्गिक जाण वाढवणा-या कवितांचा हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. प्रतिभावंत, अष्टपैलू कवी श्री. अशोक दादा पाटील यांच्या ‘निसर्गगंध’ या कवितासंग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा व त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे व आरोग्याचे जावो तसेच त्यांची लेखणी अशीच तळपत राहो ही सदिच्छा व त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे व आरोग्याचे जावो तसेच त्यांची लेखणी अशीच तळपत राहो ही सदिच्छा शेवटी त्यांच्याच भाषेत... ओबड धोबड देह असा परी करुणा हृदयात पितृभावना ममता वसते, त्याच्या अंतरात सकलासाठी सदा जगावे, झिजवावे तन नित जनाच्या मनी सदा बसावे, अमर ही रीत... - डॉ. कुमार रामगोंडा पाटील लेखक - कवी - संपादक - समीक्षक, आणि संमेलनाध्यक्ष - रानमाळात साहित्य संमेलन 9595716193, 7040804349\nआत्मचरित्र - ज्ञानपंढरीचा वारकरी (प्राचार्य उ. स. नाईकनवरे) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nकवितासंग्रह - ओअॅसिस (डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nकादंबरी - जिगरबाज गोट्या (डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nआत्मचरित्र - ज्ञानपंढरीचा वारकरी (प्राचार्य उ. स. नाईकनवरे) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nकवितासंग्रह - ओअॅसिस (डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nकादंबरी - जिगरबाज गोट्या (डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nचरित्र - कर्मवीर भाऊराव पाटील - कडियाळ डॉ. रामचंद्र अनंत - KavitaSagar Digital Library, Jaysingpur\nMarathi - Education - गुणवत्तेसाठी नवोपक्रम - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/22/Padman-in-Delhi-promotion-ABVP-delhi-university-akshay-kumar.html", "date_download": "2019-01-16T12:05:13Z", "digest": "sha1:QQ4KMMBS36MPRAATZCMMJJSTZC7YSNEG", "length": 3322, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " अक्षय कुमार का फडकवतोय 'एबीव्हीपी'चा झेंडा? अक्षय कुमार का फडकवतोय 'एबीव्हीपी'चा झेंडा?", "raw_content": "\nअक्षय कुमार का फडकवतोय 'एबीव्हीपी'चा झेंडा\nअक्षय कुमारचे देश प्रेम आपण सर्वच जण जाणून आहोत. गेल्या काही वर्षातल्या त्याच्या चित्रपटातून त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिले आहे. एवढाच काय काल पर्यंत एक कलाकार म्हणून मोठा असणारा अक्षय 'पद्मावत'साठी स्वतःचा 'पॅडमॅन' हा चित्रपट पुढे ढकलला. आता आज तो दिल्लीमध्ये आहे. आणि गेल्या काही तासांपासून त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत अक्षय कुमार 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चा (एबीव्हीपी) झेंडा फडकवताना दिसत आहे. पण या फोटोवरील कॅप्शन पाहिल्यावर असे लक्षात येते की तो दिल्ली विद्यापीठात 'पॅडमॅन' या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.\nदिल्ली विद्यापीठ व एबीव्हीपी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात 'वूमन्स मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. अक्षयने 'एबीव्हीपी' झेंडा फडकावून या 'मॅरेथॉन'ला सुरुवात झाल्याचे घोषित केले. सॅनेटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी ही 'मॅरेथॉन' स्पर्धा घेण्यात आली होती.\nया स्पर्धेअंतर्गत 'एबीव्हीपी' च्या कार्यकर्त्यांनी महिलांना सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमात 'एबीव्हीपी'चे संयुक्त सचिव श्रीनिवास यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_747.html", "date_download": "2019-01-16T11:43:28Z", "digest": "sha1:AX3JZWWLAUWC6723NAT4Y3YL26KDUURO", "length": 6048, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nपुणे : पुण्याच्या फुरसुंगीयेथील सोनार पुलावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या पहारी एक सॅन्ट्रो कार पुलावरून चालली होती. आणि पुलाजवळ असलेल्या कठड्याला कार ध़कली आणि सरळ कठडा तोडून गाडी पुलाखालील पाण्या��� कोसळली. या कार अपघातात कारमध्ये असलेल्या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/las-vegas-hacker-convention-2018/", "date_download": "2019-01-16T12:13:54Z", "digest": "sha1:DMHOXHLJGWOW35GGMKQ52AVIANSKE25B", "length": 19425, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "हॅकर्सचा मेळा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्य���्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआपल्या देशातल्या एका प्रतिष्ठत बँकेला हॅकर्सनी चांगलाच हात दाखवलेला असताना त्याच काळात अमेरिकेच्या लास वेगासमध्ये दरवर्षी भरवला जाणारा हॅकर्सचा मेळावा मोठ्या जोशात चालू झाला होता. गेली अनेक वर्षे साजरा केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात जगभरातील हॅकर्स आपली हजेरी लावतात आणि आपल्यातल्या कौशल्याचे प्रदर्शन मांडतात. गंमत म्हणजे, अगदी लहानग्यांपासून वृद्धापर्यंत विविध वयोगटातील हॅकर्स इथे आपले ज्ञान पणाला लावतात. दुसरीकडे या हॅकर्सच्या तंत्राचा, त्यांच्या मनःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातले सायबर एक्सपर्टस्देखील इथे विशेष हजेरी लावतात. या सायबर एक्सपर्टस्च्या संवादांमधून हे हॅकर्सचे विश्व उलगडणे अत्यंत सोपे होते. जगभरातील अनेक कंपन्या, वित्तसंस्था, सरकारी संस्था यांना या हॅकिंगच्या अडचणीचा कायमच सामना करावा लागत असतो. असे मानले जाते की, सध्या जगभरातील अनेक मोठ्या देशांनी स्वतःच्या हॅकर्सचे एक सैन्यच बनवले आहे. कधी हे सैन्य आक्रमणासाठी वापरले जाते, तर कधी बाहेर���्या आक्रमणापासून बचावासाठी. संगणकाच्याच पातळीवरती चालणारे हे युद्ध अनेकदा एखाद्या देशाला फार मोठ्या अडचणीत टाकून जात असते. असे असले तरी सध्या मोठ्या प्रमाणावरती हॅकर्सच्या निशाण्यांवरती क्रिप्टोकरन्सी असल्याचे मत अनेक सायबर एक्सपर्टस्नी व्यक्त केले आहे. उत्तर कोरियासारख्या देशाने तर यासंदर्भात क्रिप्टोमायनिंगवरती बैठकदेखील आयोजित केली आहे. उत्तर कोरिया आणि रशियाला हॅकर्सची खाण मानले जाते. असे सांगितले जाते की, 1990 मध्ये सोवियत संघाच्या विघटनानंतर तिथले अनेक इंजिनीयर्स आणि गणितज्ञ हे बेरोजगारीत ढकलले गेले. या बेरोजगार पण बुद्धिमान लोकांची पावले मग इंटरनेटकडे वळली. त्या काळात आजच्या इतके सायबर सुरक्षेचे महत्त्व कोणाच्याच लक्षात नसल्याने या बेरोजगारांचे चांगलेच फावले आणि सायबर विश्वातील गुन्हेगारीचा उदय झाला. याच रशियन तज्ञांनी हॅकर्स आणि हॅकिंगचा पाया घातला. आजकालचे हॅकर्स मात्र बरेचदा सहा ते सात लोकांचा गट बनवून काम करतात आणि बरेचदा ते गुप्तनावानेच वावरत असतात. ते विविध देशांचे रहिवासी असतात आणि टेलिग्रामसारख्या मेसेंजरद्वारे ते कोडवर्डसमध्ये एकमेकांशी संवाद साधतात असे तज्ञांचा अभ्यास सांगतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ���लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/turdal-purchasing-issue-42662", "date_download": "2019-01-16T12:52:57Z", "digest": "sha1:ITBFI4LQMKCOTLURZABMOYZ4DYCAWGY2", "length": 13747, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "turdal purchasing issue तुरीच्या महापुरावर सरकारचा उतारा! | eSakal", "raw_content": "\nतुरीच्या महापुरावर सरकारचा उतारा\nशनिवार, 29 एप्रिल 2017\nघाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ\nघाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ\nमुंबई - राज्यात डाळी विशेषतः तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हमीभावालादेखील शेतकऱ्यांचा तूरखरेदी केला जात नसल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डाळीला उठाव मिळावा, डाळीची खरेदी केली जावी. यासाठी सरकारने डाळीच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी लागू असलेल्या साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ केली आहे. खरेदीचा कालावधी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवला आहे.\nतूरडाळीने मागील वर्षी भाववाढीचा कहर केला होता. सरकारपुढे तूरडाळीच्या किमती आटोक्‍यात आणण्याचे आव्हान होते. मात्र, यंदा तूरडाळीचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी मॉन्सून चांगला झाल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना शेतकऱ्यांनी राज्यात 9 लाख इतके विक्रमी तूर उत्पादन घेतले.\nतूर उत्पादन जादा झाल्याने हमीभावालादेखील तुरीचा उठाव होत नाही, असे दिसून आल्यानंतर केंद्राने राज्याला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना तूरसाठा करण्याची मर्यादा तिपटीने वाढवला आहे. ही वाढ प्रथम 31 मार्च 2017 रोजी लागू करण्यात आली. ती 31 मे 2017 पर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीतदेखील तूरखेरदीचा प्रश्‍न सुटला नाही.\nमंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे ही मुदत वाढवून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचा उठाव व्हावा, यासाठी ही मुदत आणि साठा खरेदीची मर्यादा वाढवली असल्याचा तर्क यामागे सांगितला जात असला तरीही यामुळे तुरीचा साठा वाढला जाणार आहे. त्यानंतर कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी शक्‍यता सूत्रांकडून व्यक्‍त केली जाते.\n- शहराची वर्गवारी- सर्वसाधारण परिस्थितीतील साठा मर्यादा- सुधारित साठा मर्यादा ( क्‍विंटलमध्ये)\n- महानगरपालिका क्षेत्र- घाऊक- 3,500---किरकोळ-- 200-- घाऊक- 10500---600\n-अ-वर्ग नगरपालिका क्षेत्र- घाऊक- 2500--150---घाऊक--7500---450\n-अ-वर्ग महानगरपालिका क्षेत्र वगळून- घाऊक- 1500---150--घाऊक---4500---450\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sanskar/", "date_download": "2019-01-16T12:10:24Z", "digest": "sha1:CUMDLIWFVTIN6I2BDK25L4JNPJYVOIER", "length": 14194, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संस्कार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 12, 2018 सुरेश गोपाळ काळे संस्कृती\nसंस्कार एक असा शब्द जो आजच्या काळात फक्त पुस्तकात वाचला जातो किंवा जुन्या पिढीतील कोणा जेष्ठ नागरीकाचे तोंडून ऐकला जातो. संस्कार म्हणजे नक्की काय याचे ऊत्तर व्यक्ती सापेक्ष असू शकते. एखाद्या व्यक्तीला जो अर्थ योग्य वाटेल तसा तो अन्य व्यक्तीला वाटेलच असे नाही.\nढोबळ मानाने संस्कार याचा अर्थ समाजामधे वावरताना कोणाही व्यक्तीने कसे वागणे योग्य होईल या बाबत जे सर्वसाधारण जे नियम पाळणे अभिप्रेत असते त्याला आपण संस्कार असे संबोधु शकतो. संस्कार हे नेहमी लहानपणी होणे महत्वाचे आहे. लहान वयात घरातील वडीलधारी व्यक्ती जे संस्कार आपल्या मुलांवर करतात ते कायम स्वरुपी मनावर कोरले जातात व ते लहान मुल जेव्हा मोठेपणी एक जबाबदार नागरिक म्हणूनसमाजात वावरते तेव्हा त्याचे कडून त्या संस्काराचेपालन होत असल्याचे आपणास दिसून येते.\nसंस्कार या विषयी विचार करताना आपणास सुसंस्कार हेच अभिप्रेत असते. आता सुसंस्कार म्हणजे तरी काय तर समाजात वावरताना कशा प्रकारे वर्तन असावे याबाबत समाजमान्य अशा रुढी वा चाली रितींचे पालन करणे बाबतचे अलिखीत नियम. या बाबत धार्मिक द्रुष्टीने विचार केला तरी प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथात प्रत्येक व्यक्तीने कशाप्रकारे आचरण असावे याबाबत मार्गदर्शन केलेले असते. व त्यानुसार आचरण करणे अपेक्षितअसते.सुसंस्कार या विषयी विचार करता सर्व जरी धार्मीक बाबतीत मत भिन्नता असली तरी सुसंस्कार या बाबत एकमत असल्याचे आढळून येते.लहान व्यक्तींनी मोठ्या व्यक्तींचा मान ठेवावा. घरात एकमेकांशी भांडण करु नये व शांतता राखावी. आपले घर व परीसर स्वच्छ ठेवावा. कुटुंबातील सर्व लोकांनी एकोप्याने रहावे व एकमेकांना अडचणीत असताना मदत करावी. हे सर्वसामान्य नियम सर्वत्र लागू होतात.\nसमाजात वावरताना कशा प्रकारे वर्तन असावे या बाबतही काही समाजमान्य नियम असतात व त्याचे सर्वांनी पालन करणे अपेक्षित असते. व येथेच त्या व्यक्तीचे संस्कार दिसून येतात. गोष्टी अगदी सामान्य असतात ज्या ती व्यक्ती किती सुसंस्कारीत आहे हे दाखवून देतात. कोणत्याही कार्यालयात आपण कामासाठी जातात शक्यतो पुर्वपरवानगी घेतलेली असावी. जर त्या व्यक्तीचे अन्य कोणाशी संभाषण चालू असेल तर थोडा वेळ शांत बसावे व नंतर आपला विषय माडावा. तसेच कोणा बद्दल काही तक्रार करायची असल्यास ती स्वच्छ शब्दात पण त्या व्यक्ती बद्दल अपशबद न वापरता करावी. सुसंस्कृत व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधी स्वतःचे गुणगान करत नाही. त्या व्यक्तीच्या अशा वर्तनातूनच व्यक्तीचे संस्कार दिसून येतात.\nकाही वेळा सुसंस्कृत व सुशिक्षित या बाबतीत गल्लत केली जाते. एखादी व्यक्ती सुशिक्षित असली म्हणजे ती सुसंस्कृत आहे असे समजणे चुकीचे होईल. ह्या दोन्हीही बाबी भिन्न आहेत. कोणत्याही व्यक्तीचा सुसंस्कृतपणा त्या व्यक्तीचे शिक्षणावर अवलंबून नसतो तर त्याचेवर कशा प्रकारे संस्कार झालेत व त्याची झडण घडण कशी झाली यावर अवलंबून आहे.\nअशा सुसंस्कारीत व्यक्ती समाजात असणे ही सुद्रुढ समाज व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. व सुसंस्कारीत समाजच एक सम्रुध्ध व सुद्रुढ देश निर्माण करु शकतो व देशाचे भवितव्य ऊज्वल करु शकतो.\nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7515-actor-sujata-kumar-passes-away", "date_download": "2019-01-16T12:22:35Z", "digest": "sha1:Y7JBIO5RHFD4MEMHUNEQKFX7QNP2BALV", "length": 5745, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "श्रीदेवीच्या रील लाईफ बहीणीचं निधन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nश्रीदेवीच्या रील लाईफ बहीणीचं निधन...\n‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका पार पाडलेल्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले.\nसुजाता यांना मेटास्टेटिक कॅन्सर हा आजार झाला होता. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला होता.\nत्यामुळे त्यांची अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान रविवारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/atul-ghagre-road-accident-driver-arrested-304655.html", "date_download": "2019-01-16T12:31:50Z", "digest": "sha1:CJDIMGNH7Q6XLEHBHRESAWLYXCZ4VSEO", "length": 4566, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक–News18 Lokmat", "raw_content": "\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक\nहा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते\nनवी मुंबई, ११ सप्टेंबर- पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजता वाहतुक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांना चिरडून फरार झालेल्या ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली आहे. बाबूलाल मौर्य असं या ट्रेलर चालकाचं नाव असून त्याला उरणमधल्या जासई गावातून अटक करण्यात आली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज तपासून पोलिसांनी या ट्रेलर चालकाच्या मुसक्या आवळल्या. पहाटेच्या सुमारास वाहतूक नियंत्रित करत असताना भरधाव ट्रेलरनं घागरेंना चिरडलं होतं.पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजता वाहतुक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटीवर होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतुल गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अतुल घागरे यांची पत्नीही पोलीस खात्यात आहे. त्या रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस आहे. तर ज्यादिवशी अतुल यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता.अतुल घागरे यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे एकंदरीतच वाहतुक पोलिसांवर असलेल्या कामाचा त्राण आणि त्यातून घडणाऱ्या घटना यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प��रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/news/", "date_download": "2019-01-16T12:51:27Z", "digest": "sha1:MWGBWPD5PRNL7C7K7FFKFYW25I3XF6PT", "length": 11712, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अतिरेकी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nनवा दिवस, नवा 'सामना'; 'लेखिकेची भीती वाटल्यानेच निमंत्रण केलं रद्द'\n'नयनतारा व्यासपीठावर आहेत म्हणून कदाचित मुख्यमंत्री महाशयांनी येण्याचे टाळले असते. त्यामुळे नयनतारा यांनाच टाळून लेखक-साहित्यिकांनी स्वाभिमान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आपल्याच हातांनी केला.'\nव्हॉट्सअॅप शिवाय 'या' अॅपवरून शिजत होता देशावर हल्ल्याचा कट\nजम्मू आणि काश्मीर : सुरक्षा दलाचं यश, 160 दिवसांत 136 अतिरेक्यांचा खात्मा\n'ऑपरेशन ऑल आऊट' : वर्षभरात सुरक्षा दलांनी केला 229 अतिरेक्यांचा खात्मा\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nबाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'\n...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त\nबीपीसीएल कंपनी स्फोटात 41 जण जखमी,आग नियंत्रणात\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pola/news/", "date_download": "2019-01-16T13:07:29Z", "digest": "sha1:KO5L2AFVYVNMRT77LBYY22YT5FUYAFKS", "length": 9858, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pola- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपोळा विशेष : या गावात वेशीवरील दरवाजातून उधळली जाते बैलजोडी\nमहाराष्ट्र Aug 21, 2017\nपाऊस परतल्याने बैल पोळ्याचा उत्साह वाढला\nसंतोष पोळच्या घराजवळ सापडला वनिता गायकवाडचा मृतदेह\nसंतोष पोळशी संबंधित आणखी दोन जण बेपत्ता\nडॉक्टर पोळची पोलीस अधिकार्‍यांमध्ये होती दहशत\n, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/technology/", "date_download": "2019-01-16T12:19:21Z", "digest": "sha1:G4EXRN5HFLRZZE4IQ6JUGJX7UCBFBLOG", "length": 11100, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nजगातील पहिला 48MP स्मार्टफोनचं प्री-बुकिंग केल्यास मिळणार गिफ्ट, किंमत असेल...\nभारतात Honor View 20 च्या प्री-बुकिंगवर कंपनीकडून Honor Sport BT इअरफोन फ्री देण्यात येणार आहेत. वाचा काय आहेत या फोनची फिचर...\nटेक्नोलाॅजी Nov 20, 2018\n‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप\nटेक्नोलाॅजी Nov 18, 2018\nएका फोनमध्ये तुम्हीही वापरू शकता दोन व्हॉट्स अॅप अकाऊंट\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nअक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल\nटेक्नोलाॅजी Nov 15, 2018\nअपडेट करताना फुटला iPhone X, पाहा PHOTOS\nटेक्नोलाॅजी Nov 10, 2018\nफेसबुक मेसेंजरवर पाठवलेला मेसेज असा करा Delete\nलाईफस्टाईल Nov 7, 2018\nVIDEO 'हे भगवान', 'गर्ल पॉवर' अशी व्हॉट्सअॅपची भन्नाट स्टिकर वापरायची कशी\nचीनचा कृत्रिम चंद्र उजळवणार विदर्भाची ही मराठमोळी 'मूनगर्ल'\n#Durgotsav2018 : सासूनं दिलं विष, नवऱ्याने छळलं, शहनाज बनली तलाक पीडितांचा आधार\nफोटो गॅलरी Oct 2, 2018\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\n अॅपलसुद्धा आणणार ड्युएल सिम फोन\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/traffic-jam-due-divider-160409", "date_download": "2019-01-16T13:15:53Z", "digest": "sha1:2B37LOYJFLMDBZXUVCCTZREGJ2HBCBEG", "length": 10194, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic Jam due to the divider दुभाजकामुळे वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nबेस्टच्या बस आज आगारातून रस्त्यावर\nमुंबई - बेस्ट कामगारांचा संप आठव्या दिवशीही सुरूच राहिला. संपाबाबत मंगळवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nकलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान\nपुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/document-category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-16T11:58:29Z", "digest": "sha1:ZGKLFELDIXAOE5XGEPD7XMHX5CKJGB5T", "length": 4415, "nlines": 112, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "कार्यालयीन आदेश | कापसाचे शहर", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nसर्व धडक सिंचन विहीर लाभार्थी यादी अनुकंपा सूची जेष्ठता सूची इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याविषयी नागरिकांची सनद योजना अहवाल वार्षिक अहवाल सार्वजनिक / स्‍थानिक सुट्ट्या\nआदेश – यवतमाळ शहराकरिता पाणी टंचाई क्षेत्र घोषित करणे (जि.का.) 07/02/2018 डाउनलोड(590 KB)\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/boy-is-electrocuted-while-wearing-headphones-as-his-phone-was-plugged-in-to-a-charger/", "date_download": "2019-01-16T12:08:51Z", "digest": "sha1:QKVJCVZITRIIC3YMOIFMKR7RTMBH7J6K", "length": 18440, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "इयर फोन लावून झोपल्यामुळे तरुणाने गमावला जीव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nइयर फोन लावून झोपल्यामुळे तरुणाने गमावला जीव\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. यामुळे काम करताना, जेवताना अगदी झोपतानासुद्धा लोकं मोबाईल बाजूला घेऊन झोपतात. त्यातही रात्रीच्या वेळीस इयर फोन कानात घालून गाणी ऐकणं व चॅटींग करण्याचं फॅड वाढलयं. पण याच फॅडने मलेशियातील एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मोहम्मद आदिल अजहर जहारिन (16) असे या तरुणाचे नाव आहे.\nमलेशियातील के नेगरी मधील रेम्बू शहरात राहणाऱ्या मोहम्मदला रात्री उशीरापर्यंत इयर फोन लावून गाणी ऐकण्याची सवय होती. काही दिवसांपूर्वी रात्री इयर फोन कानाला लावून मोबाईल चार्जिंगला ठेवून तो गाणी ऐकत होता. गाणी ऐकता ऐकता त्याला झोप लागली. सकाळी आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठलाच नाही. त्याला गाढ झोप लागली असावी असे तिला वाटले. यामुळे ती नेहमीप्रमाणे आवरून कामाला निघून गेली. संध्याकाळी ती घरी परत आली असता मोहम्मद तिला झोपलेलाच दिसला. यामुळे तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे तिला दिसले. तिने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मदच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी त्याचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यात शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मोहमम्द मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेला होता. शिवाय त्याच्या कानात इयर फोनही होते. मोबाईलची बॅटरी पुर्ण चार्ज झाली होती. ती तापल्यामुळे त्यातील करंट इयर फोनमधून मोहम्मदच्या कानात गेला. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान मोहम्मदचा फोटोही सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचरस बाळगल्या प्रकरणी प.बंगालच्या तरुणास कळंगुट मध्ये अटक\nपुढीलकश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवादी म्होरक्या रियाज अहमदला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-unemployment-issue/", "date_download": "2019-01-16T11:44:08Z", "digest": "sha1:AGH7DDQ5UGSHJTE6TO2O2QJJSDCFGGWO", "length": 25081, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : रोजगारनिर्मितीचा ढोल फुटला, बेरोजगारांची थट्टा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआजचा अग्रलेख : रोजगारनिर्मितीचा ढोल फुटला, बेरोजगारांची थट्टा\nरोजगार निर्मितीच्या दाव्याचा मोदी सरकारचा ढोल ‘सीएमआयई’ या संस्थेच्या अहवालाने आता फोडला आहे. आपल्या देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे आणि वाढत्या लोकसंख्येने ती अधिक गंभीर केली आहे हे खरेच, पण त्या टोपीखाली मोदी सरकारला आपले अपयश झाकता येणार नाही. रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात दिलेल्या मुलाखतीत रोजगारनिर्मितीचे जे दावे केले होते ते फोल ठरविणारी माहिती आता समोर आली आहे. पंतप्रधानांनी त्या मुलाखतीत संघटित क्षेत्रात सात दशलक्ष रोजगार निर्माण झाले असे म्हटले होते. असंघटित क्षेत्रातही मोठी रोजगारनिर्मिती कशी झाली याचे दाखले त्यांनी दिले होते. मात्र आता ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालात पंतप्रधानांनी केलेल्या दाव्याच्या अगदी उलट माहिती समोर आली आहे. ‘सरत्या वर्षात देशातील एक कोटी नऊ लाख कामगारांना आपला रोजगार गमवावा लागला असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. नोकऱ्या गमावणाऱ्या महिलांची संख्या थोडीथोडकी नसून तब्बल 65 लाख एवढी आहे’ असे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. म्हणजे पंतप्रधान म्हणतात मोठी रोजगार निर्मिती केली व करीत आहे तर सीएमआयईचा अहवाल म्हणतो रोजगार निर्मिती सोडा, एक कोटी नऊ लाख कामगारांचा आहे तो रोजगार बुडाला. डिसेंबर महिन्यात 39 कोटी 70 लाख कामगारांची नोंद झाली. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत एक कोटी नऊ लाखांनी कमी आहे. याचाच अर्थ वर्षभरात एवढय़ा लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान जर 70 लाख\nरोजगार निर्माण केल्याचे श्रेय\nघेत असतील तर मग त्यांना एक कोटी नऊ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. पंतप्रधान म्हणतात तसे नवे रोजगार निर्माण झाले असतीलही, पण या गेलेल्या एक कोटी नोकऱ्यांचे काय प्रत्येक हाताला काम देऊ या तुमच्या आश्वासनांचे काय प्रत्येक हाताला काम देऊ या तुमच्या आश्वासनांचे काय मोदी नेहमीच त्यांच्या सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचे ढोल वाजवत असतात, प्रत्यक्षात मात्र हा ढोल दोन्ही बाजूंनी फुटलेला आहे हेच ‘सीएमआयई’च्या अहवालाने दाखवून दिले आहे. शहरी भागात तर बेरोजगारी आहेच, पण ग्रामीण भागातही गेल्या वर्षभरात 91 लाख नोकऱ्यांवर कुऱहाड कोसळली आहे. एकीकडे पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देतात, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, पण त्यांच्याच राज्यात 2018 या एका वर्षात ग्रामीण भागातील 65 लाख महिला नोकऱ्या गम��वतात. शहरी भागात हाच आकडा 23 लाख एवढा होतो. हे रोजगारनिर्मितीचे लक्षण मानायचे की बेरोजगारवाढीचे मोदी नेहमीच त्यांच्या सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचे ढोल वाजवत असतात, प्रत्यक्षात मात्र हा ढोल दोन्ही बाजूंनी फुटलेला आहे हेच ‘सीएमआयई’च्या अहवालाने दाखवून दिले आहे. शहरी भागात तर बेरोजगारी आहेच, पण ग्रामीण भागातही गेल्या वर्षभरात 91 लाख नोकऱ्यांवर कुऱहाड कोसळली आहे. एकीकडे पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देतात, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, पण त्यांच्याच राज्यात 2018 या एका वर्षात ग्रामीण भागातील 65 लाख महिला नोकऱ्या गमावतात. शहरी भागात हाच आकडा 23 लाख एवढा होतो. हे रोजगारनिर्मितीचे लक्षण मानायचे की बेरोजगारवाढीचे पुन्हा एकीकडे पंतप्रधान प्रत्येक हाताला काम देण्याच्या आश्वासनाचा ‘फुगा’ सोडतात आणि दुसरीकडे त्यांचेच एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही अशी ‘टाचणी’ त्या फुग्याला लावतात. बरं, ही टाचणीदेखील नागपुरातील ‘युवा सशक्तीकरण’ या कार्यक्रमात तरुणांसमोरच लावली जाते. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील प्रत्येकाला नोकरी शक्य नाही असे सांगत\nभजी तळण्याचा ‘रोजगार मंत्र’\nसुशिक्षित बेरोजगारांना देतात. रोजगारासारख्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नाचा असा ‘फुटबॉल’ गेली चार वर्षे केला जात आहे. प्रत्येकाला जर नोकरी देणे शक्य नव्हते तर मग दोन कोटी रोजगार निर्माण करू, प्रत्येकाच्या हाताला काम देऊ, काही दशलक्ष रोजगार निर्माण केले अशी जुमलेबाजी करता कशाला आधी वादे करायचे, नंतर ते पूर्ण झाल्याचे दावे करायचे असेच गेली चार वर्षे केंद्रात आणि राज्यात सुरू आहे. प्रत्यक्षात ना वादे पूर्ण झाले ना दावे खरे ठरले. रोजगार निर्मितीच्या दाव्याचा मोदी सरकारचा ढोल ‘सीएमआयई’ या संस्थेच्या अहवालाने आता फोडला आहे. आपल्या देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे आणि वाढत्या लोकसंख्येने ती अधिक गंभीर केली आहे हे खरेच, पण त्या टोपीखाली मोदी सरकारला आपले अपयश झाकता येणार नाही. रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. आज तेच हात तुमच्या जुमलेबा��ीविरोधात शिवशिवत आहेत. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहिलांनी घेतले तुळजाभवानी मातेचे चरणस्पर्श करुन दर्शन, तुळजापुरात खळबळ\nपुढीललेख : ल्युटन दिल्लीचे ‘बदलते वारे’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\nआजचा अग्रलेख : रडगाणी व आक्रोश; मेजर शशीधरन, माफ करा\nकोणताही व्यवसाय्/नोकरी न करता ‘८०% समाजकारण’ करून मुंबईत बंगला कसा बांधायचा ह्यावर उधोजीनी मार्गदर्शन करावे.\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/court/news/page-3/", "date_download": "2019-01-16T11:54:10Z", "digest": "sha1:ZWSNLFWWTM2A2VI5PJR7OAP7DMUCOFEH", "length": 11980, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Court- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस��तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्���ाचं कटू वास्तव\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी मोठं पाऊल, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल\nराज्य सरकारकडून मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर या आरक्षणाविरोधात काही लोक कोर्टात जाण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण टिकावं, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.\nभारतात परतलं तर लोक ठेचून मारतील- नीरव मोदी\nलाईफस्टाईल Nov 30, 2018\n२५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी भरू शकतात NEET चा फॉर्म, अर्जाची तारीख वाढली\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nअजित पवारांवर ठपका हा राष्ट्रवादीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - जयंत पाटील\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nसिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, लाचलुचपत विभागाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र\nकोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव यांना कोर्टाचा मोठा दणका\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nपानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nअयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/21/artical-on-korea-and-ayodhya-connection-.html", "date_download": "2019-01-16T12:27:06Z", "digest": "sha1:XADODNCXPNPQ5MMXCHDMVIMWYCGEU5AK", "length": 16513, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " कोरियाच्या दृष्टीने अयोध्येचे महत्त्व कोरियाच्या दृष्टीने अयोध्येचे महत्त्व", "raw_content": "\nकोरियाच्या दृष्टीने अयोध्येचे महत्त्व\nइसवी सन ४८ साली, अयोध्येची राजकन्या राणी सुरीरत्ना, कोरियातील एका राज्याच्या राजाशी विवाह करण्यासाठी कोरियाला गेली होती. २०१५ सालच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या सेऊलला भेट दिली तेव्हा घोषणा केली की, कोरिया आणि अयोध्या यांच्यातील हा जो ऐतिहासिक स्नेहबंध आहे तो अधिक बळकट करण्यात येईल. कोरियामध्ये हुर वाँग ओक या नावाने ओळखण्यात येणार्‍या राणी सुरीरत्ना यांच्या तेथील स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल, तसेच अयोध्येतही उभारण्यात येणारे स्मारक दोन्ही देशांची संयुक्त योजना असेल. या घोषणेचा पाठपुरावा म्हणून, आयसीसीआरतर्फे (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रीलेशन्स) २०१५ साली दोन दिवसांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यात भारत तसेच कोरियातील विद्वानांनी भाग घेतला होता.\nअसे असले तरी या परिषदेची किंवा दोन हजार वर्षांपूर्वीच्या महान सांस्कृतिक आदानप्रदानाच्या इतिहासाची कुठेही चर्चा झाली नाही की कुणी दखलही घेतली नाही. यात कुठले राजकारण नसल्यामुळे असेल कदाचित, मीडियाला त्यात काही रस नसावा. अगदी स्पष्टच सांगायचे झाल्यास, भारतातील या ऐतिहासिक महत्त्वाच्या संबंधाबाबत कुणालाच उत्सुकता नाही. कोरियाचे प्रसिद्ध विद्वान प्रा. किम ब्युंग मो यांचे कोरियन भाषेत या ऐतिहासिक संबंधावर विस्तृत पुस्तक आहे, तसेच कोरियन भाषेत एक वृत्तपट आहे, जो तिथल्या दूरदर्शनवर दाखविला जातो. परंतु, इकडे भारतात मात्र अक्षरश: या संबंधाबाबत काहीच साहित्यकृती नाही. अयोध्येच्या राणीने त्या विशिष्ट काळात कोरियापर्यंत कसा प्रवास केला आणि तिथल्या राजाशी विवाह का केला, हे स्नेहबंध कसे प्रस्थापित झाले, हा शाही विवाह कसा संपन्न झाला आणि या दोन देशांत किंवा समाजांत संबंध कसे विकसित होत गेले, यासंबंधी अभ्यास करण्याची आणि त्यावर विस्तृत प्रकाश टाकण्याची एकाही भारतीय विद्वानाला आजपर्यंत कधीच गरज भासली नाही. स्पष्टच सांगायचे, तर कोरिया हा काही आपला शेजारी देश नाही. अयोध्येहून कोरियाला जायचे म्हटले तर ते सागरी मार्गानेच शक्य होते आणि त्यासाठी खडतर प्रदेश तसेच उफाणता समुद्र ओलांडून जाण्यासाठी कमीतकमी ३ ते ४ महिने लागले असतील. त्यांची काय गडबड उडाली असेल इतक्या दूर राणीने का प्रवास केला असेल \nयावरही काही संशोधन करावे, असे कुणालाही आजतागायत वाटले नाही. पण, कोरियात हा वारसा अजूनही कायम आहे आणि म्हणूनच ही घटना कोरियन लोकांच्या दृष्टीने आजही फार महत्त्वाची आहे.\nया विवाहापासून कोरियात राणी सुरीरत्ना यांचा संबंध दर्शविणारे दोन वंश आजही प्रचलित आहेत. पहिला इंचोन भागातील ‘ली’ वंश. या वंशाने कोरियाला महान नेते व विद्वान दिलेत. दुसरे ‘गिम्ही’ व ‘हुस.’ हे वंश भारतातील गोत्र परंपरेप्रमाणे आंतरवंश विवाह करीत नाहीत. ही सांस्कृतिक वंशावळ इतकी मजबूत आहे की, प्राचीन काळापासून भारताप्रमाणेच जगाच्या या भागातही सगोत्र विवाह निषिद्ध मानला आहे व ती आजही कायम आहे.\n( महाराणी सुरीरत्ना यांचे कोरियातील हे स्मारक. आता त्यात काळानुरूप सुधारणा करण्यात आल्या आहेत.)\nद्वीपकल्प असलेला कोरिया देश, राणी सुरीरत्ना यांचे वंशज जनरल किम यू-शिन यांनी सातव्या शतकात प्रथमच एकत्र बांधला. या वंशाने अलीकडच्या काळात जे महान लोक दिलेत त्यात, कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिकप्राप्त किम दाई-जंग, माजी राष्ट्राध्यक्ष किम यंग-साम, माजी पंतप्रधान किम जोंग-पिल आणि माजी राष्ट्राध्यक्ष ली म्यांग-बाक यांची पत्नी किम यून-ओक यांचा समावेश आहे.\nमहाराणी सुरीरत्ना नसती तर आजचा कोरिया निर्माणच झाला नसता, अशी स्थिती आहे. इतिहास सांगतो की, राणी सुरीरत्ना रिकाम्या हाताने प्रवासाला निघाली नव्हती. ती जेव्हा जहाजाने किर्न्ही येथे पोचली तेव्हा तिच्याजवळ तीन मूल्यवान गोष्टी होत्या. मूर्ती, सूत्रे आणि श्रमण (साधू). तिनेच देशाची पहिली राजधानी स्थापन केली आणि तिला गया हे नाव दिले. जनजातींमध्येच असलेला हा देश प्रथमच एक राज्य म्हणून उदयाला आला. या राणीला सुरक्षितपणे कोरियापर्यंत येऊ दिले म्हणून समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजाने सागरी कृपेचे मंदिर- हेइन्सा बांधले. ते आजही पुनसाँगसान पहाडावर स्थित आहे.\nभारतीय गुरू मल्लानंद यांनी इ. स. ८८४ मध्ये पेक्चे येथे बुद्ध धर्माचा प्रसार केला. कोरियन साधू हेचो यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय गुरू वज्रबोधी यांचे शिष्यत्व पत्करले. नंतर ते समुद्री मार्गाने भारतात आले व मध्य आशियाच्या मार्गाने डिसेंबर ७२७ मध्ये कोरियात परतले. समरकांडमध्ये त्यांनी भिक्खू असलेल्या एका मठाची नोंद केली आहे. सिल्क रूटने प्रवास करणारे हेचू हे शेवटचे प्रवासी ठरले. कारण त्यानंतर इस्लामच्या टोळधाडीने सर्व मठ आणि भिक्खू नष्ट झाले होते. हा विध्वंसाचा काळ त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात नोंदविला आहे. हे वर्णन प्रसिद्ध प्रवासी हुआन-���्सांग यांच्या प्रवासवर्णनाइतकेच महत्त्वाचे आणि खात्रीलायक मानले जाते.\nमंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहावे म्हणून, कोरियाच्या राजाने कोरियन भाषेतील बौद्धांचा धर्मग्रंथ- त्रिपिटक कोरियाना, ८१ हजार २५८ लाकडी ठोकळ्यांवर कोरून घेतला. हे कार्य १२५१ साली पूर्ण झाले. हे लाकडी ठोकळे आजही माऊंट गया वरील हेइन्सा मठात अतिशय सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय एकतेचे ते प्रतीक बनले आहेत. देशाच्या संरक्षणासाठी लाकडात कोरून ठेवलेले हे त्रिपिटक, सात शतकांपूर्वीच्या कोरियाच्या तंत्रज्ञानाचा चमत्कारच समजला जातो.\nकोरियाला भेट देणारे शेवटचे भारतीय आचार्य म्हणजे धन्यभद्र. ते १३४० साली कोरियाला गेले आणि नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर तिथे त्यांनी ज्युनिपर शिलामठ स्थापन केला. याचे अवशेष सेऊलनजीक आजही आहेत. मंगोल आक्रमकांच्या प्रभावापासून कोरियन समाज मुक्त व्हावा तसेच तिथे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून, धन्यभद्र यांनी अतिप्रचंड योन्बोस्का घंटेवर संस्कृत धारणी मंत्र लिहून काढले आहेत.\n१४४६ साली, साधुतुल्य सम्राट सेइजोंग यांनी नवी कोरियन मुळाक्षरे तसेच अक्षरांचे मुद्रण-खिळे शोधून काढले. आजदेखील ही लिपी ‘हंगुल’ म्हणजे अधिकृत लिखाणासाठी वापरली जाते. डॉ. केइ वोन चुंग यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधन लेखात म्हटले आहे- कोरियन मुळाक्षरे संस्कृत मुळाक्षरांच्या सिद्धांतांवर तयार करण्यात आले आहेत. या नव्या मुळाक्षरांमुळे समाजातील फार मोठ्या वर्गाला शिक्षण सुलभ झाले.\nहंगुल लिपीच्या शोधापूर्वी कोरियन चिनी लिपीत लिहीत असत. हंगुल लिपी सम्राट सेइजोंग यांच्या आदेशाने तयार करण्यात आली. त्यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा बौद्ध धर्म राजप्रासादात प्रवेशला. मंदिरांचे निर्माण झाले. महाधर्मकोश प्रकाशित करण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रंथ हंगुल लिपीत छापण्यात आले. ही लिपी संस्कृतच्या ध्वनी उच्चारांवर आधारलेली आहे.\nपुरुषोत्तम रामाची जन्मभूमी अयोध्येने, भारतीय ज्ञानाच्या प्रसारासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे भारताचा संदेश सार्‍या जगात पुन्हा प्रसारित करण्यासाठी अयोध्या शहराचे पुनरुत्थान होणे फार महत्त्वाचे आहे. केवळ कोरियनच नाही, तर बर्‍याच संस्कृतींच्या हितासाठी अयोध्येचा पुन्हा उदय होईल का, हा प्रश्न आहे. वारशाने लाभलेल्या या सांस्कृतिक संबंधरूपी संपत्तीकडे आतातरी भारत दुर्लक्ष करू शकणार नाही, असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=73&s=india", "date_download": "2019-01-16T12:15:57Z", "digest": "sha1:S4QU7RFJBYJLC6O6EWBSAPGCQDPWLE3I", "length": 16293, "nlines": 88, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nदेशभरात २४ विद्यापीठे बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे. दिल्लीमध्ये ८ विद्यापीठे असून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बोगस विद्यापीठांचा भरणा अधिक आहे. ही बोगस विद्यापीठे निर्माण होतात कशी याचा अर्थ कुंपणच शेत खात आहे.\nविद्यापीठे बोगस असतील मग ज्ञान कसे असेल असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. विद्यापीठ या शब्दाचा अर्थ विद्येचा पीठ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. विद्यापीठ या शब्दाचा अर्थ विद्येचा पीठ ज्ञानाची महती सांगणारा असा हा शब्द. मात्र आड्यात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार अशी आजची शिक्षण व्यवस्था आहे. विद्यापीठांवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियंत्रण असते.\nदेशभरात २४ बोगस विद्यापीठे निर्माण होत असेल तर त्यांना परवानगी कशी काय दिली गेली त्याबाबत नियम व अटीचे पालन का गेले नाही. कुणी परवानगी दिली. याचा अर्थ टेबलाखालून निश्‍चितच रक्कम पोहोचली असेल, असा अर्थ निघतो.\nम्हणूनच सरसकट परवानगी दिली गेली. आज जागतिक स्तरावर ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजीला स्थान दिले गेले आहे. त्यामुळे अनेकांनी इंग्रजीला जवळ केले आहे. परंतु बोगस विद्यापीठे निर्माण करुन विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या पंगू बनविण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्थेकडून सुरु आहे. आज शाळा, विद्यार्थी, शिक्षक, इमारती आमच्या असल्या तरी शिक्षण आमचे नाही.\nया शिक्षणावर पूर्णतः ब्राह्मणांचे नियंत्रण आहे. या शेंडीने बहुजनांचा गळा कापला आहे. म्हणूनच आज शिक्षण संपलेलं आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदींनी मनुष्यबळ विकास मंत्रीपदावर (मनु)स्मृती इराणी या बाईची वर्णी लावली होती. परंतु या बाईंनी काहीच काम न करता केवळ स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात कसे राहता येईल याकडे लक्ष दिले.\nकुठल्याही प्रकारे शिक्षण विषयक सकारात्मक दृष्टीकोन या बाईंमध्ये दिसला नाही. म्हण्ाून नको ती थेरं त्यांनी केली. त्यातच बोलघेवडेपणा हा (मनु)स्मृती इराणींच्या पाचवीला पुजला होता. भगवतगिता राष्ट्रीय ग्रंथ करा, अशी गरळ या बाईने ओकली. यावर देशभरात काहूर माजला होता. त्यामुळे त्यांना पदावरुन हटविण्यात आले.\nदरम्यानच्या कालखंडात प्रकाश जावडेकर या पुणेरी ब्राह्मणाला मनुष्यबळ विकास खाते देण्यात आले. परंतु नावात जरी प्रकाश असला तरी या खात्यावर प्रकाश पाडण्यास त्यांना यश आले नाही. अंधारातच सर्वांना चाचपडायला लावणारे निर्णय घेतले. त्यामुळे दिवसेंदिवस शिक्षणाची वाताहत होताना दिसत आहे. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये एक चित्रपट येऊन गेला.\nत्या चित्रपटाचे नाव शिक्षणाच्या आयचा घो या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटात शिक्षणाची पोलखोल करण्यात आली होती. अशीच परिस्थिती आज देशभरात ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. जास्त गुण मिळविणारा हुशार आणि कमी गुण मिळवणारा ‘ढ’ अशी जी व्याख्या केली आहे तीच चुकीची आहे.\nही ब्राह्मणांच्या डोक्यातून आलेली व्याख्या आज तिलाच आपण कुरवाळताना दिसत आहोत. प्रत्येक पालक शिक्षण म्हणजे काय शिक्षण का घ्यायला हवे शिक्षण का घ्यायला हवे शिक्षण कशासाठी घ्यायला हवे शिक्षण कशासाठी घ्यायला हवे शिक्षणाचा उपयोग काय यावर कुठल्याही प्रकारे विचार करताना दिसत नाही. हे वरवरचे शिक्षण जीवनात कसे सामोरे जावे यावर मंथन केले जात नाही. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात ते शिक्षण.\nअशी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी व्याख्या केली होती. परंतु फुले यांचे शिक्षण हे समाजाचे भान जपणारे होते. म्हणून त्यांच्या शाळेत शिकलेली वस्ताद लहूजी साळवे यांची नात मुक्ता साळवे हीने चिकित्सक प्रश्‍न विचारत हिंदू आमचा धर्म नाही. असे सांगत ब्राह्मणांच्या थोबाडावर आपले विचार फेकून मारले होते. असे शिक्षण राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या शाळेत दिले जात होते.\nपरंतु आजचे शिक्षण हे ना कुठल्याही कामाचे ना धामाचे. केवळ ब्राह्मणांची हुजरेगिरी करणारे आहे. म्हणूनच बोगस विद्यापीठांच्या नावाखाली शिक्षणाचा सुळसुळाट सुरु झाला आहे. अशा विद्यापीठातून दिले जाणारे शिक्षण कुठल्यातर्‍हेचे असेल याची कल्पना केलेली बरी. शिक्षण म्हणजे शिक+क्षण. क्षणाक्षणाला चांगले शिकणे. चांगल्या गोष्टी अंगीकारणे असा होतो.\nपरंतु चांगले शिकणे जाऊदे नको ते शिक्षण आज मिळत आहे. त्यामु���े स्पर्धा निर्माण करुन एकमेकांमध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यातच स्पर्धा परीक्षेत बहुजनांची मुले पुढे जात असल्याने त्यावर अडथळा आणण्यासाठी नीट, सेट नेट सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यातच सर्व मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती कमी करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे.\nत्यामुळे पुढे शिकावेसे नको असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर निर्माण होतो. त्याचबरोबर संस्थाचालकांचा फीवाढीचा मनमानीपणा सर्वांच्या जीवावर आला आहे. म्हणून शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याला कारण सर्वस्वी या देशात पोसलेला ब्राह्मणवाद या ब्राह्मणवादाने आमच्या बहुजनांची डोके भडकवली आणि दंगलीच्या तोंडी दिले.\nपरंतु याच ब्राह्मणांचा मुलगा स्वतः मात्र परदेशात जाऊन इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना दिसतो. म्हणून शिक्षणामध्ये रुजलेला ब्राह्मणवाद हा भारतीय व्यवस्थेला लागलेली किड आहे. ही किडीचा नायनाट केल्याशिवाय तरणोपाय नाही. हा ब्राह्मणवाद ठेचण्यासाठी देशातील ८५ टक्के बहुजनांनी एकत्र येऊ या असे सांगावेसे वाटते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/cinema-natak/page/325/", "date_download": "2019-01-16T13:00:25Z", "digest": "sha1:5FPH3WBW63GUU6P5MJAEVG7PRN2YLJ34", "length": 18616, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिनेमा / नाटक | Saamana (सामना) | पृष्ठ 325", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फा�� कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुख्यपृष्ठ मनोरंजन सिनेमा / नाटक\nअभिनेता अर्जुन रामपालच्या डोळ्याला दुखापत\nमुंबई-अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या ‘डॅडी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली असून सध्या त्याच्या डोळ्याभोवती बँडेजही बांधण्यात आले आहे. आपल्या चाहत्यांंना...\nफरहानसोबत लिव्ह-इनमध्ये रहात असल्याच्या निव्वळ अफवा\nमुंबई - बॉलीवूडमध्ये सध्या श्रद्धा कपूरला फरहान अख्तरच्या घरातून तिचे वडील शक्ती कपूर यांनी फरफटत आपल्या घरी परत नेल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र...\nकाजोल पुन्हा तामिळ सिनेमात\nमुंबई - २० वर्षांपूर्वी काजोलने तामिळ सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला होता. आता ती टॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालीय. काजोल आणि धनुष यांची प्रमुख भुमिका...\nकोण आहे बॉलीवूडच्या ‘क्वीन’चा किंग \n मुंबई लाईक करा, ट्विट करा बॉलिवूडची ‘क्वीन’ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रानावतसाठी २०१७ हे वर्ष लकी ठरणार आहे. कारण येत्या वर्षात कंगना...\nचित्रपटासाठी नाव सुचवा आणि आयफोन जिंका\n मुंबई लाईक करा, ट्विट करा प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा केली. सध्या या चित्रपटाच्या...\nठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची ‘बेभान’ जोडी\n मुंबई ठाकुर अनूपसिंग हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे....\nशक्ती कपूरने श्रद्धाला फरहानच्या घरातून खेचत बाहेर आणले\n मुंबई बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे गेल्या काही दिवसां���ासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान सूत्रांकडून...\nविराट-अनुष्का ‘इथे’ करणार नवीन वर्षाचं सेलिब्रेशन\n डेहराडून हिंदुस्थानी क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावर जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा मैदानाबाहेरही. अर्थात मैदानाबाहेर चर्चा होते ती विराट...\nट्रेलर: ती सध्या काय करते\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_743.html", "date_download": "2019-01-16T11:52:41Z", "digest": "sha1:TVOH2J4HMKTZVOJFPYBEEMQLELGCVXGH", "length": 9238, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा; भारताची सोनेरी घौडदौड रोखली; सिंधूला रौप्य | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nन���गपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nक्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nजागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा; भारताची सोनेरी घौडदौड रोखली; सिंधूला रौप्य\nचीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा खेळ करायला हवा, याचा उत्तम वस्तुपाठ स्पेनच्या कॅरोलिन मरिनने दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मरिनने सिंधूवर 21-19, 21-10 असा विजय मिळवला. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते, यावेळीही तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.\n. पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरीनला सिंधूने चांगलेच झुंजवले. सिंधूने सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर गेम अत्यंत अटीतटीचा झाला. मरीनने आपला झुंजार खेळ दाखवत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू सपशेल अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल ११ गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.\nतत्पूर्वी, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा सिंधूने २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उ���ेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/pune-half-marathon-2018-family-run-159649", "date_download": "2019-01-16T12:50:42Z", "digest": "sha1:BHHNONRUGUOSEZ4LWALYXGNXTE3FKCZK", "length": 28333, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Half Marathon 2018 Family run क्रीडा संकुल कुटुंबमय | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या सर्वांचा होता. शर्यतीमधील २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या शर्यती संपत असतानाच ही सगळी पावले ‘फॅमिली रन’साठी वळू लागली.\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या सर्वांचा होता. शर्यतीमधील २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या शर्यती संपत असतानाच ही सगळी पावले ‘फॅमिली रन’साठी वळू लागली.\nअंतिम रेषेवर ही सगळी पावले थबकली होती. शर्यत सुरू होण्यास अवधी असतानाच या समस्त पुणेकरांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर थ्री... टू... वन काउंट डाउन सुरू झाला आणि बरोबर सकाळी सव्वासातच्या ठोक्‍याला क्रीडा ंकुलातील रस्त्यांसह अवघा बाणे�� परिसर कुटुंबमय होऊन गेला.\nएरवी धावण्याचा फारसा सराव नसतानाही प्रत्येकाने सहा किलोमीटरचा पल्ला कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा चंगच बांधला होता. यात आपल्या कुटुंबीयांसमवेत आलेल्या नागरिकांबरोबरच असंख्य तरुण- तरुणीदेखील गटा-गटाने आल्याचे पाहायला मिळाले. ‘पुणे हेल्थ डे’चे औचित्य साधून बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील ‘फॅमिली रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास दहा हजार नागरिक या वेळी धावले. फिटनेस आणि वेलनेस या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या ‘फॅमिली रन’मध्ये नागरिकांसमवेत महापौर मुक्ता टिळक, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पिंपरी- चिंचवडच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, अभिनेत्री विभावरी देशपांडे, नगरसेवक अमोल बालवडकर कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.\n‘फॅमिली रन’पूर्वी झालेली दिव्यांग जवानांची व्हीलचेअर शर्यतही उपस्थितांची दाद देऊन गेली. ‘फॅमिली रन’मधील नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेत्री मंदिरा बेदी यादेखील व्यासपीठावर आल्या. ‘मुंबई, दिल्ली यापेक्षा पुण्यातील ही मॅरेथॉन वेगळी असून, आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी धावणे महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी सहभागी धावपटूंना ‘चिअर अप’ केले. त्यांच्या उपस्थितीने नागरिकांचा उत्साह अधिकाधिक वाढला. विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणी, संपूर्ण कुटुंब, हास्य क्‍लबचे सदस्य समूहानेच क्रीडा संकुलातून बाहेर पडत बाणेरच्या रस्त्यावर उतरले आणि उत्साह, जल्लोष, चैतन्याचा अनुभव शर्यत बघण्यासाठी आलेल्यांनीही अनुभवला. हा उत्साह स्पर्धा संपेपर्यंत उत्तरोत्तर वाढत गेला.\nअवघ्या चार-पाच वर्षांची लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत, तर वयाची सत्तरी- पंच्चाहत्तरी पार केलेले आजी-आजोबा मुले आणि नातंवडांसह या मॅरेथॉनमध्ये धावले. फिटनेसचे महत्त्व लक्षात घेऊन दररोज नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी हा अनुभव नवी पर्वणीच ठरला. अवघ्या काही मिनिटांत सहा किलोमीटरचा पल्ला गाठत धावपटू बनलेल्या उत्साही पुणेकरांनी अंतिम रेषा गाठली आणि परतताना रोज व्यायाम करण्याचा वसाच ते घेऊन गेले.\n‘सकाळ’ने आयोजित केलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमधील सहभागी कुटुंबांतील ��त्साह पाहण्यासारखा होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी झाले होते. असा उत्साह आणि आनंद कधीही विकत घेता येत नाही, तो अनुभवायचा असतो. तो अनुभव आज या सगळ्या सहभागी स्पर्धक आणि शर्यत बघणाऱ्यांनी घेतला. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. नागरिकांना चांगले वातावरण दिले, की ते सहभाग नोंदवतातच आणि हे सकाळ आयोजित पुणे हाफ मॅरेथॉनने स्पष्ट केले.\n- प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष\nपुणे हाफ मॅरेथॉन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यानिमित्ताने फिटनेस आणि शहर स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविता आला. पुणेकर नागरिक आणि खेळाडू या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘सकाळ’ नेहमीच नागरी हिताचे उपक्रम राबवितो. आजचा उपक्रमही त्याचाच एक भाग होता.\n- सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका\nपुणे हाफ मॅरेथॉन हा एक उत्साहवर्धक अनुभव होता. व्यवस्थापन अत्यंत नेटके होते. प्रत्येक किलोमीटरला पिण्याचे पाणी, फळे, स्वच्छतागृहे होती. मॅरेथॉनमार्गावरही काही अडचणी आल्या नाहीत, त्यामुळे स्पर्धकांना मॅरेथॉन खऱ्या अर्थाने एन्जॉय करता आली. या मॅरेथॉनचा पुणे मेट्रोला एक भाग होता आले, ही अभिमानाची बाब आहे.\n- रामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो\nहा अत्यंत चांगला उपक्रम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात फिटनेसला फार महत्त्व आहे. अशा उपक्रमांमुळे फिटनेसबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच, शहर आणि जिल्ह्यातील नागरिक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र असल्यामुळे त्यांच्यात सांघिक भावनाही निर्माण होण्यास मदत होते.\n- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी\nमॅरेथॉनच्या आयोजनामुळे संपूर्ण शहरात चांगले वातावरण निर्माण झाले होते. धावपळीच्या जीवनात फिटनेसबाबत नागरिकांमध्ये जागृती होत आहे. त्यातून शहरातील वातावरण निरोगी आणि आरोग्यदायी होण्यास नक्कीच मदत होईल.\n- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी\nपुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पुणेकरांकडून कायम निरोगी आरोग्याला प्राधान्य दिले जाते, हे स्पर्धेतून स्पष्ट झाले. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही यात आवर्जून सहभाग घेतला.\n- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त\nवाहतू�� नियमनासाठी पुण्यातील अडीचशेहून अधिक पोलिस अधिकारी- कर्मचारी कार्यरत होते. स्पर्धेदरम्यान पहिल्यांदाच ‘लेन क्‍लोजर’ प्रयोग राबविला, त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकली. मॅरेथॉन मार्गावरील मुख्य रस्त्यावर स्पर्धकांची गर्दी होती, त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक थांबविली होती.\n- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा\nशहरातील नागरिकांसाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. निरोगी आयुष्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्‍यक आहे. याबाबत नागरिकांमध्ये अशा उपक्रमांतून जागृती होण्यास मदत झाली आहे. तरुणांना आपले आरोग्य चांगले राखण्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला आहे.\n- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग\nपुणे हाफ मॅरेथॉनला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यातून शहर स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे. आरोग्य आणि स्वच्छता हे एकमेकांशी निगडित असून, त्याबाबत नागरिकांमध्ये यानिमित्ताने जागृती करण्यास मदत झाली.\n- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका\nसमाजातील घटकांना मोठ्या प्रमाणात एकत्र आणणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. शहरातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणून या मॅरेथॉनची नोंद होईल. उत्तम आरोग्यासाठी धावणे हा व्यायाम चांगला आहे. अशा उपक्रमांतून लोक एकत्र येऊ शकतात. मात्र, त्यासाठी पुढाकाराची गरज असते. तो घेतल्यास अशा प्रकारचे उत्साही वातावरण निर्माण होऊ शकते, हे यानिमित्ताने दिसून आले. मॅरेथॉनची व्याप्ती वाढली पाहिजे, त्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल.\n- गिरीश बापट, पालकमंत्री\nप्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत किती जागरूक आहे, ही बाब स्पष्ट करणारी ही मॅरेथॉन आहे. हा ‘इव्हेंट’ न करता महत्त्वपूर्ण उपक्रम झाला. आरोग्यासाठी सायकलिंग, धावणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मी स्वतः आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतो. तशी काळजी अनेकजण घेत आहेत, हे पाहून आनंद झाला. हा उपक्रम पुणेकरांसाठी स्तुत्य आहे.\n- अनिल शिरोळे, खासदार\nधावपळीच्या आयुष्यात आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे, याची जाणीव करून देत, लोकांना एकत्र आणल्याबद्दल अभिनंदन. लोक एकमेकांपासून लांब जात असताना या मॅरेथॉनमुळे त्यांना जोडल्याचे चित्र दिसून आले. यातील ‘फॅमिली रन’ ही संकल्पना उपयुक्त ठरणारी आहे. धावण्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पुणेकरांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला, हे त्यांना काय अपेक्षित आहे, हे यातून दिसून आले.\n- मुक्ता टिळक, महापौर\nपुणेकरांचे रोजचे जगणे आनंददायी व्हावे, यादृष्टीने या मॅरेथॉनला महत्त्व आहे. अशा कार्यक्रमांची व्याप्ती वाढवून निरनिराळ्या घटकांना जोडण्याची मोहीम सुरू राहिली पाहिजे. पुणेकर आपल्या आरोग्याबाबत किती जागृत आहेत, हे गर्दीने दाखवून दिले आहे.\n- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस\nपुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस...\nपोलिसांकडून बंदोबस्त; कुटुंबीयांचाही सहभाग\nपुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा���न कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/10/28/Article-about-mat-aao-India-campaign-radio-mirchi-apologies-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2019-01-16T11:42:11Z", "digest": "sha1:2I5N4NNGKVQXQABK4DXLPH55CXSBFFXD", "length": 7602, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " जरूर आओ इंडिया... अखेर रेडियो मिर्चीला झुकावेच लागले ... जरूर आओ इंडिया... अखेर रेडियो मिर्चीला झुकावेच लागले ...", "raw_content": "\nजरूर आओ इंडिया... अखेर रेडियो मिर्चीला झुकावेच लागले ...\nफतेहपुर सीकरी येथे बाहेरच्या देशातून आलेल्या एका जोडप्यावर विनाकारण हल्ला करण्यात येतो, आणि सारा देश या विरोधात पेटतो, मात्र रेडियो मिर्ची सारखे नावाजलेले रेडियो चॅनल या विरोधात जे अभियान सुरु करतात, त्याचे नाव असते.. \"मत आओ इंडिया\"... देशाच्या गौरवाला काळिमा फासणाऱ्या या अभियानाच्या विरोधात ट्विटरवर पेटलेल्या वादानंतर अखेर रेडियो मिर्चीला झुकावे लागते....\nमाध्यमांचे आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे अनेक वर्षांपासून आपल्या आयुष्यात काही ना काही कारणांनी महत्वाची ठरली आहेत. रेडियो तर सगळ्यात जुने आहे.. हिटलरच्या यशामागे रेडियोचा मोठा हात होता. जेव्हा या माध्यमांमध्ये इतकी ताकद असते, तेव्हा त्याचा दुरुपयोग पण होवू शकतो नाही का... नुकत्याच फतेहपुर सीकरी येथे एका परदेशी जोडप्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर रेडियो मिर्ची सारख्या एका नावाजलेल्या रेडियो चॅनेलने परदेशी पर्यटकांसाठी \"मत आओ इंडिया\" या नावाने अभियान सुरु केले, आणि एकूणच सोशल मीडियावर भडका उडाला. आणि पुन्हा एकदा समाज माध्यमांमध्ये मुख्यप्रवाहातील माध्यमांपेक्षा जास्त ताकद असल्याचे आढळून आले. ट्विटर आणि फेसबुकवर 'मत आओ इंडिया' कॅम्पेनच्या विरोधात आवाज कठोर झाल्याने रेडियो मिर्चीला अखेर आपले अभियान परत घेत माफी मागावीच लागली.\nकाय होते नेमके प्रकरण\nदोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील फतेहपूर सीकरी येथे एका स्विस जोडप्यावर काही तरुणांनी दगडांनी आणि लाठ्यांनी हल्ला केला. यामध्ये दोघांनाही भरपूर मार लागला. या हल्ल्यामागे काहीच सबळ कारण नव्हते. या घटनेच्या विरोधात रेडियो मिर्चीने चक्क 'मत आओ इंडिया' या नावाखाली अभियान सुरु केले. 'अतिथी देवो भव' सांगणाऱ्या देशात 'मत आओ इंडिया' अभियान चालतं या सारखं दुर्दैव काय. त्याहूनही वरचढ 'द वायर' या संकेतस्थळाने तर चक्क या अभियानाला 'विदेशी पर्यटक सुरक्षा अभियान' घोषित केले. याला आता बौद्धिक दिवाळखोरी नाही म्हणणार तर काय\nमात्र म्हणतात ना आजच्या काळात 'सोशल मीडिया' मध्ये जी ताकद आहे ती कुणाकडेच नाही. या अभियानाविरोधात ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून वादळ उठले. अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. याचा अर्थ ते हल्ल्याच्या घटनेचे समर्थन होते का तर नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा विरोध हा केलाच पाहीजे. मात्र त्यासाठी भारताच्या संस्कृतीला, भारताच्या पर्यटनाला इजा पोहोचेल असे काही करणे मुख्य प्रवाहातील माध्यमांना शोभते का\nया ऑडियो कॅम्पेन मध्ये अक्षरशः \"इंडिया आना आपकी सेहत के लिए हानिकारक है\" असे म्हटले आहे. तसेच यामध्ये वापरलेल्या भाषेमुळे शब्दांमुळे भारताचा किती मोठा अपमान झाला आहे, हे लिहिण्यासाठी सुद्धा शब्द सापडणार नाहीत.\nसमाज माध्यमांच्या ताकदीमुळे आज रेडियो मिर्चीने माफी मागितली. आपले अभियान देखील थांबवले. हे सुदैवच म्हणा... मात्र आपणच आपल्या देशाविषयी असे बोलल्यास परदेशी पर्यटकांने आपल्याकडे चांगल्या नजरेने बघावे याची अपेक्षा तरी कशी करावी.. आणि भारताचा झाला तो अपमान जागतिक स्तरावर सगळ्यांनी बघितला, ऐकला... त्याचे काय तो सन्मान परत येईल तो सन्मान परत येईल या प्रश्नाचे उत्तर कधी मिळू शकणार नाही..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T12:39:52Z", "digest": "sha1:C4Q456GFHZ5W2UUFSUHQCD3QSX6YPXDG", "length": 10409, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऐन टंचाईत भागविली गावकऱ्यांची तहान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nऐन टंचाईत भागविली गावकऱ्यांची तहान\nवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ खातवळच्या प्रभाकर फडतरेंकडून मोफत पाणी पुरवठा\nवडूज – गावाला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी दिवंगत वडीलांच्या स्मरणार्थ संपूर्ण गावाला पदरमोड करून विनामोबदला पाणी देण्याचा निश्‍चय खातवळ, ता. खटाव येथील प्रभाकरशेठ शिवाजी फडतरे यांनी केला आहे. फडतरे यांनी याबाबत तहसिलदार जयश्री आव्हाड, गटविकास अधिकारी रमेश\nकाळे यांना निवेदन दिले आहे.\nयावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक सत्यवान कांबळे,बेंगलोर सिल्व्हर ऍन्ड गोल्डन रिफायनरी असोसिएशनचे ���ध्यक्ष विलासशेठ फडतरे, मायणी अर्बनचे माजी संचालक शंकरराव फडतरे, ज्येष्ठ नेते देवानंद फडतरे, सुनिल उर्फ नंदुनाना फडतरे, माजी सरपंच अशोक फडतरे, ऍड. गजानन फडतरे, चेअरमन नवनाथ फडतरे,महादेव अहिवळे, आनंदराव फडतरे, तानाजी बागल, हणमंत फडतरे, विजय फडतरे, रामचंद्र मदने, राहूल शिंदे, चंद्रकांत फडतरे, चंद्रकांत कुंभार, नामदेव फडतरे, हणमंत मदने, प्रथमेश महाजन, बाबुराव फडतरे आदीसह ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.\nखटाव तालुक्‍याच्या पूर्व भागांत असणाऱ्या खातवळ गावाला कोणत्याही बारमाही पाणी योजनेतून पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असतात.\nयावर्षी देखील गावातील ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थ रानोमाळ भटकंती करून आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. ग्रामस्थांची होणारी पाण्याची ही गैरसोय ओळखून बेंगलोरस्थीत गलाई व्यवसायिक व येथील प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकरशेठ फडतरे यांनी दिवंगत वडील शिवाजीराव फडतरे (आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वत:च्या विहीरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला.फडतरे यांची नविन खुदाई केलेली विहीर श्रीराम मळा याठिकाणी आहे. या विहीरीस मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. या विहीरीतून ते गावाला विनामोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nश��र्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/3618-farmer-protesting-for-their-demands-in-delhi", "date_download": "2019-01-16T12:11:16Z", "digest": "sha1:PF4J4ADPCHCE6L3TMFJC2MBPUD73344Z", "length": 6323, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने दिल्ली हादरली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने दिल्ली हादरली\nदेशभरातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत दाखल झाले असून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून निघालेली स्वाभिमानी एक्स्प्रेस आज पहाटे चारच्या सुमारास दिल्लीत दाखल झाली असून शेतकऱ्यांच्या घोषणांनी दिल्ली दणाणून गेली आहे.\nबोचऱ्या थंडीतही बळीराजा आपल्या मागण्यांसाठी एकवटला असून पार्लमेंट स्ट्रीटवर आंदोलन करत सरसकट कर्जमाफी, पिकांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, याचबरोबर सरकारने दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. खासदार राजू शेट्टीसंह देशभरातील शेतकरी नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीही दिल्लीतील या आंदोलनात सहभागी झाल्या असून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\n...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/536174", "date_download": "2019-01-16T12:52:12Z", "digest": "sha1:TWNEIVCY35B4PZSIUVTIRHWC5QAIQUKG", "length": 11030, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘झी-सारेगमप’मध्ये झळकणार रत्नागिरीच्या दोन कन्या! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘झी-सारेगमप’मध्ये झळकणार रत्नागिरीच्या दोन कन्या\n‘झी-सारेगमप’मध्ये झळकणार रत्नागिरीच्या दोन कन्या\nकेतकी शेटय़े, सिद्धी बोंद्रे यांची निवड\nमेगा ऑडिशनमधून अंतिम 36 मध्ये दाखल\nझी-मराठी वाहिनीवरील लोकप्रिय सांगितिक कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. गायन स्पर्धांमधील सर्वाधिक गाजलेल्या या कार्यक्रमाच्या महाराष्ट्रातील विविध केंद्रावरील ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. केंद्रावरील ऑडिशन्समधून मुंबईची मेगा ऑडिशन 23 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडली. यामधून अंतिम कार्यक्रमात निवडण्यात आलेल्या गायक कलाकारांमध्ये रत्नागिरीच्या दोन कन्यांची निवड झाली आहे. या दोघींची नावे आहेत….केतकी शेटय़े आणि सिद्धी बोंद्रे\nमुंबईत केंद्रावर 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या एकूण 2000 हून अधिक मुलांनी ऑडिशनला गर्दी केली होती. केंद्रावर होणाऱया ऑडिशनमध्ये तीन टप्प्यांतून गायक स्पर्धकांची कसोटी लागत होती. मुंबईतून केवळ 12 स्पर्धक मुंबईमध्ये होणाऱया मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले. यामध्ये केतकीने धडक मारली. तर कोल्हापूरमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑडिशनला एकूण 2000 च्या सुमारास स्पर्धक होते. या ठिकाणीही ऑडिशनचे तीन टप्पे पार करत सिद्धी बोंद्रेने मुंबईच्या मेगा ऑडिशनपर्यंत धडक मारली. कोल्हापूरहून 20 जणांची निवड मुंबईतील मेगा ऑडिशनसाठी करण्यात आली.\nमेगा ऑडिशनला महाराष्ट्र, गोव्यातील विविध केंद्रावरून 81 स्पर्धक निवडण्यात आले होते. यातून केवळ 36 जणांची निवड रंगारंग लोकप्रिय कार्यक्रमात होणार होती. या ठिकाणी खरी कसोटी लागणार होती. येथे या दोघींनी आपल्या सुरांची उत्तम पखरण करत संगीत संयोजक कमलेश भडकमकर व वाहिनीच्या इतर परीक्षकांची पसंती मिळवली आणि केतकी, सिद्धी आता ‘सारेगमप’ या कार्यक्रमात झळकणार आहेत. लवकरच हा कार्यक्रम झी-मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.\n‘सारेगमप’मध्ये निवड झालेली केतकी पूर्वाश्रमीची केतकी शेटय़े म्हणून रत्नागिरीची कन्या, तर आता सांगलीची सून म्हणून केतकी चैतन्य झाली आहे. केतकी मूळची राजापूर असून या ठिकाणी प्राथमिक सांगितिक शिक्षण तिने गुरू बाळकृष्ण केळकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर ती इयत्ता 9 वी���ासून रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्राrय गायिका मुग्धा भट-सामंत यांच्याकडे गायनाचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. तर आता ती पं.अवधूत कशाळकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत आहे.\nकेतकीला आई–वडिलांचा भक्कम पाठेंबा\nकेतकीला वडील देवेंद्र शेटय़े तसेच आई नीता यांचा गायनासाठी भक्कम पाठिंबा लाभला. त्या जोरावर तिने विविध स्पर्धांतून पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच नुकतेच तिने ‘सं. मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केले आहे. गायनाव्यतिरिक्त ती राज्यस्तरावरील जलतरणपटू म्हणून नावाजलेली आहे. आता तिने आपले संपूर्ण लक्ष गायनावर केंद्रीत केले आहे.\nसिध्दीला आजोबांपासून मिळाली गायनाची प्रेरणा\nतर रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणारी दुसरी कन्या म्हणजे सिद्धी बोंद्रे देवरूख तालुक्याची मुळची असलेली सिद्धी रत्नागिरीतील एक प्रसिद्ध गायिका आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती गायनाचे धडे गिरवत आहे. सिद्धीही गायिका मुग्धा भट-सामंत यांची शिष्या असून त्यांच्याकडे सुमारे 2 वर्षे तिने गायनाचे धडे गिरवले. आता ती रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्राrय गायक प्रसाद गुळवणी यांच्याकडे सांगितिक शिक्षण घेत आहे. तिला आजोबांकडून संगीत नाटकाची आवड निर्माण झाली आणि विविध मैफलीतून तिचा सहभाग असतो.\n‘रंगयात्रा’चे रंगावली प्रदर्शन 1 नोव्हेंबरपर्यंत खुले\nएजंटांनी वाटाघाटीचे ठिकाण बदलले\nकोकणात रोजगार निर्मितीला सर्वाधिक प्राधान्य\nखेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरं���नमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2019-01-16T12:42:18Z", "digest": "sha1:M4IBAMCDFMM73P7QGAN5XYKI2HV2SOSV", "length": 12375, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विकासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाची गरज : ना. पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविकासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाची गरज : ना. पाटील\nकराड : सर एम. विश्वेश्वरैया पुरस्कार जलसंपदाचे अधिक्षक अभियंता सुनिल कुशीरे प्रदान करताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. समवेत ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले व मान्यवर. (छाया : राजू सनदी)\nकराड, दि. 21 (प्रतिनिधी)- देश व राज्याच्या विकासात यापुढे नवीन वैशिष्टपूर्ण गोष्टी निर्माण कराव्या लागणार असून त्याची जबाबदारी आर्किटेक्‍ट व अभियंत्यावर आहे, असे आवाहन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील पूल कम बंधारा असेल तरच यापुढे नवीन पुलाला मंजूरी देण्यासाठी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागही आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केले.\nयेथील कराड आर्किटेक्‍टस ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे आयोजित सर विश्वैश्वरय्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, एल ऍण्ड टी कंपनीचे डी. एम. कोरे, असोसिएशनचे अध्यक्ष दिपक रैनाक, उपाध्यक्ष राजेश पटेल उपस्थित होते.\nमंत्री पाटील म्हणाले, असोशिएशनने पुरस्काराला उंची प्राप्त करून दिली आहे. देशात विकास करताना नियमित करण्यापेक्षा भव्यदिव्य करावे या टप्प्यावर आलो आहोत, ते काम आर्किटेक्‍ट करत असतात. अभियंत्यांना आवश्‍यक ते पुरवत असतात. पुर्वी गेट वे ऑफ इंडीयाने मुंबईची ओळख होती आता सी लिंकने मुंबईची ओळख आहे. तो आपल्यातील लोकांनी निर्माण केला. देशातील विकासात होताना नवीन वैशिष्टपूर्ण गोष्टी निर्माण कराव्या लागतील. त्यात आर्किटेक्‍टचे खूप महत्व आहे. पूल बांधण्यापेक्षा पूल कम बंधारा बांधण्याची ��ंकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणली असून यापुढे पूल कम बंधारा असेल तरच मंजूरी देईल, असा सार्वजनिक बांधकाम विभागही आग्रह राहील. त्यामुळे पुलावरील वाहतुकीबरोबर साठलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना वापर करता येईल. दोन ठिकाणी संकल्पना मांडली आहे, त्यात गोव्यातील पुलाची आहे. लिफ्टने वर शहर दिसेल. ते पुण्यातही चांदणी चौकात अशी लिफ्ट दिसेल. अशा नवनवीन कल्पना आर्किटेक्‍टमधून येत असतात. पैसा मुद्दा महत्वाचा नाही, नवनवीन कल्पना आवश्‍यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कामे करत आहेत. पैशाची चिंता करण्योची गरज नाही.\nसेल्फी काढायलाही खड्डा पडणार नाही…\nसार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्याचे सांगताना मंत्री पाटील म्हणाले, सहा कोटींचे मशिन आणले असून त्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील तळवळ येथे रस्त्याचे काम सुरू आहे. ते मशिन संपूर्ण रस्ता खरवडत जात असून खरवडलेल्या रस्त्याच्या डांबर व साहित्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल मिश्र केल्यास त्यातूनच पुन्हा रस्ता तयार होत आहे. मशिन दिवसाला एक किलोमीटर असा रस्ता तयार करते. तो रस्ताही 20 वर्षे टिकेल असा असेल. त्यामुळे विरोधकांनी ठरवले तरी त्या रस्त्याला खड्डा मारून सेल्फी काढायचा तरीही रस्त्यावर खड्डा मारू देत नाही, असा टिकावू रस्ता होईल. तो प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर त्याचा वापर होईल. मराठा आरक्षण झाले, कर्जमाफी दिल्यामुळे विरोधक हतबल आहेत. त्यामुळे सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू असतात असा टोलाही त्यांनी लगावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/10/article-on-indian-culture-by-rashmi-marchand-.html", "date_download": "2019-01-16T11:42:08Z", "digest": "sha1:5NVAVRCZ2XUFHWLFMQHUH6HX7Y6MNDAP", "length": 21911, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती", "raw_content": "\nभारतीय संस्कृती ही नेहमीच पाश्चात्यांच्या आकर्षणाचा आणि जिज्ञासेचा विषय ठरली आहे. येथील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी जीवनशैली, वास्तुशिल्पे, खाद्यसंस्कृती, विशिष्ट पेहेराव, नृत्य-कला-साहित्य यांच्यातील विविधता ही निव्वळ जिज्ञासा न राहता विदेशी पर्यटकांसाठी अभ्यासाचा विषयही ठरली आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी जन-गण-मन म्हणताना आम्हा मुलांचा आवाज अगदी टिपेला जायचा. 'पंजाब-सिंध-गुजरात-मराठा-द्राविड-उत्कल-बंग’ हे म्हणताना त्या नकळत्या वयातही भारताची विविधता उमजत होती, हे विशेष. हळूहळू पाठ्यपुस्तकातून आपला ऐतिहासिक वारसा आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची जाणीव झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासूनच उदात्त मूल्यांचा आणि समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलाय आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून त्याचे संवर्धन आणि संगोपन करायचे आहे, ही जाणीव त्याच वयात शिक्षकांनी रुजवली.\nआशिया खंडात भारताची ओळखच मुळी 'ऐतिहासिक संस्कृती लाभलेला देश’ अशी आहे. भाषा, राहणीमान, खानपान, नृत्य-कला-संगीत, साहित्य, स्थापत्यशैली, पोशाख या सर्वांशी त्या त्या प्रदेशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी निगडित आहे. भारतातील प्राचीन स्थापत्यशैली ही शास्त्रज्ञांच्याही कुतूहलाचा विषय आहे. भव्यता, हवा आणि सूर्यप्रकाश यांची वास्तुशास्त्रानुसार केलेली मांडणी, या वास्तुंवरील शिल्पकाम हे तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे निदर्शक आहेत. ताजमहाल, बिबी का मकबरा, कुतुबमिनार, शिवरायांचे गडकोट, जलदुर्ग, शनिवारवाडा, खजुराहोची लेणी, नालंदा विद्यापीठ, कोणार्क सूर्यमंदिर, अजंठा लेणी अशी कितीतरी वास्तुशिल्पे बघताचक्षणी आपण अचंबित होतो. आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसतानाही या भव्य वास्तूंची आखीवरेखीव बांधणी आणि मोहून टाकणारे सौंदर्य, त्यातील जिवंतपणा पाहून आपण भारावून जातो. शिल्पकलेप्रमाणेच आपले वेद, उपनिषदे, प्राचीन शिलालेख हे तत्कालीन व्यापारी आणि भारतभ्रमणाकरिता आलेल्या युरोपियन, चिनी पर्यटकांमार्फत जगभर प्रसारित झाले. रामायण आणि महाभारत ही खंडकाव्ये आजच्या २१ व्या शतकातील तरुणांनाही उद्बोधक ठरताहेत, हा एक त्यांचा विशेष ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, ���कनाथ, गुरुनानक, कबीर, चक्रधर स्वामी या संतांनी अभंग, भारूडे, दोहे यांच्यामार्फत दिलेला समतेचा, बंधुतेचा ठेवा तर सदोदित आपले विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवणारा. तत्कालीन समाजप्रवाहाविरुद्ध बंड करून या संतांनी जात-पात, धर्मभेद यांविषयी जे निर्भीडपणे आपल्या काव्यातून मांडले ते आजही सामान्य जनता आणि राज्यकर्त्यांना विचार करायला लावणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लो. टिळक, आगरकर, साने गुरुजी यांनी केसरी, साधना यांसारख्या विविध वर्तमानपत्रे, मासिके यातून समाजउद्बोधन तर केलेच पण समाजात विचारक्रांती आणली. 'भारतीय साहित्य’ हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्या त्या विशिष्ट कालखंडातील समाजमनाचा तो जणू आरसाच आहे.\nभारत हा जगातील सर्वात जास्त सामाजिक सुधारणा झालेला तसेच प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. येथे प्रामुख्याने हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख धर्मांचा प्रभाव आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार जवळपास ८० टक्के लोकसंख्या हिंदू धर्माची तर १४.२ टक्के लोकसंख्या ही मुस्लीमधर्माची अनुयायी आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेनुसार (Pew Research Center ) २०५० पर्यंत हिंदू-मुस्लीम लोकसंख्या ३११ दशलक्ष म्हणजेच सर्वाधिक असेल.\nभारतीय साहित्य, वास्तुशैलीप्रमाणेच भारतीय पेहेरावही लक्षात राहण्याजोगा. अश्मयुगीन काळात जनावरांची कातडी पांघरणारा अश्मयुगीन मानव प्राण्यांच्या हाडापासून सुया बनवून त्यापासून कातडे शिवून ते परिधान करू लागला. त्यानंतर शेतीचा शोध लागल्यावर तो कापूस पिकवू लागला. कापूस पिकविणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वप्रथम आहे. त्यानंतर या कापसापासून वस्त्र बनवून पुरुष लुंगीसारखे तर स्त्रिया अंगाभोवती गुंडाळून साडीसारखे परिधान करू लागल्या. साडी हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कापड, वस्त्र असा होतो. त्यानंतर जेव्हा चीनमधून टोकदार सुया भारतात आल्या त्यानंतर कापड शिवून त्याची विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे तयार होऊ लागली. त्यानंतर विविध प्रकारांत कपडे वापरले जाऊ लागले. साड्यांमध्येही विविध रंगांच्या आणि विविध धाग्यांपासून बनविलेल्या साड्या वापरल्या जाऊ लागल्या. त्यातही श्रीमंत, कुलीन, उच्च मानमरातब असलेल्या स्त्रिया मलमलपासून बनविलेल्या साड्या तर इतर स्त्रिया कॉटनच्या साड्या वापर��त. तेव्हा साधारणतः नऊवार साड्या प्रचलित होत्या. हळूहळू पाचवार वा सहावार साड्या नेसल्या जाऊ लागल्या. आता तर साड्यांऐवजी सलवार सूट, जीन्स हे स्त्रियांना सोयीचे वाटू लागले. पितृसत्ताक कालखंडात केवळ पतीचे घर, संसार सांभाळणार्‍या स्त्रिया आणि आता घरसंसार सांभाळून नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय अगदी लीलया सांभाळणार्‍या स्त्रियांचा पोशाख हाही एका सामाजिक स्थित्यंतराचाच भाग आहे.\nशृंगार हा तसा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी अश्मयुगीन कालखंडातही विविध आकाराच्या, रंगाच्या दगडांपासून बनविलेले दागिने स्त्रिया वापरत. धातूचा शोध लागल्यावर दागिन्यांमध्ये नाविन्य आले. राजपूत, मोगलकालीन स्त्रिया, पेशवाई काळातील स्त्रियांच्या आभूषणांमध्ये, त्याकाळी वापरली जाणारी धातूची भांडी, तसेच संगीताची वाद्ये यांच्यातही त्यावेळच्या देवीदेवता, प्राणी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली एकत्र कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळेच परंपरागत चालत आलेले आपले विचार, सणवार, आपल्या रितीभाती आणि वडीलधार्‍यांच्या सहवासामुळे नकळत मिळणारे संस्कार पुढील पिढीत संक्रमित होताना दिसतात. हळूहळू नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतर करणार्‍या नव्या पिढीमुळे विभक्त कुटुंबपद्धती रूजली. त्यामुळेच कदाचित मानसिक असुरक्षितता, एकलकोंडेपणा, ताणतणाव, नैराश्य, वैफल्य या गोष्टींचा सामना करताना एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.\nभारतीय संस्कृतीत लग्न हा एक सोहळा मानला जातो. इथल्या विविध धर्मांमध्ये तो वेगवेगळ्या रितीने पार पडत असला तरी प्रत्येक कुटुंबासाठी तो एक पवित्र विधी असतो. इथल्या धारणेनुसार हा सोहळा केवळ दोन व्यक्तींनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही एकत्र आणतो. भारतात पूर्वापार कुटुंबीयांनी ठरवून केलेल्या विवाहाला मान्यता असली तरी सामाजिक स्थित्यंतरानुसार हळूहळू जातीबाहेर, धर्माबाहेरही प्रेमविवाह होऊ लागले, नव्हे तर ते काळाची गरज बनले. भारतीय संस्कृतीची आणखी एक ओळख म्हणजे तिचे संगीत. प्राचीन काळातही राजेरजवाड्यांच्या दरबारात नृत्यसंगीताची मैफल भरत असे. सिंधू नदीच्या खोर्‍यात झालेल्या उत्खननाच्या वेळी पुरातत्वशास्त्रज्ञांना तिथे अनेक प्रकारच्या बासर्‍या आ��ि संगीतासाठी वापरली जाणारी तंतुवाद्ये आढळली. शास्त्रीय गायन हे तेव्हा प्रचलित व प्रसिद्ध होते. १६ व १७ व्या शतकात तीन तारा असणारी सतार खूप लोकप्रिय होती. आधुनिक काळात कर्नाटकी संगीत, लोकसंगीत, ठुमरी, सूफी संगीत, कव्वाली अशा विविध प्रकारच्या संगीताचा भारतीय पुरेपूर आस्वाद घेताहेत.\nपुरातत्व खात्याला उत्खननादरम्यान आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे नृत्याच्या मुद्रेतील एक मूर्ती. त्याकाळी मनोरंजनाकरिता किंवा आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी बहुधा नृत्य करीत असावेत. प्राचीन इतिहासातील नोंदीनुसार विविध सणांच्या निमित्ताने अथवा एखाद्या विशिष्ट सोहळ्यावेळी तिथे भलेमोठे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असत आणि नर्तकांचे विविधरंगी पोषाख व त्यांचे विलोभनीय नृत्य पाहण्यासाठी लोक एकत्र जमत असत. भारतात प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी नृत्यशैली आहे. त्यात आदिवासी लोकनृत्याबरोबरच कुचिपुडी, भरतनाट्यम, कथ्थकली अशी शास्त्रोक्त नृत्ये तर आहेतच पण त्याचबरोबर लोकजागृतीसाठी नृत्याच्या स्वरूपात मांडली जाणारी वगनाट्ये, घटकाभर करमणुकीसाठी तमाशा, लावणी हे देखील नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत.\nआपली खाद्यसंस्कृतीही इथल्या प्रदेशांनुसार भिन्न तरीही एकमेकांना बांधणारी म्हणूनच तर भारतात फिरणार्‍या प्रत्येक पर्यटकाला 'अतिथी देवो भव' चा अनुभव येतो. भारतीय संस्कृतीचा पर्यटकांना आकर्षित करणारा स्नेहार्द धागा म्हणजे भारतीयांची खाण्याची आणि खिलवण्याची आवड. इथे प्रत्येक प्रदेशाला त्याच्या हवामानानुसार मिळालेली धान्याची समृद्धी त्याच्या नित्याच्या खाद्यसंस्कृतीत प्रकर्षाने जाणवते. ज्वारी-बाजरीची भाकरी-पिठलं त्याबरोबर मिळणारा मिरचीचा ठेचा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मिळणारा लोकप्रिय प्रकार. भारतात प्रत्येत राज्याची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहे. दिल्ली चाट, विविध प्रकारचे कबाब, बिर्याणी, छोले-भटुरेसाठी प्रसिद्ध तर पंजाब मक्के की रोटी, सरसों का साग, लस्सी, दाल मखनीसाठी नावाजलेला. रंगीला राजस्थानची तर बातच न्यारी. तिथल्या पेहेरावासारखेच तिथले पदार्थही रंगीबेरंगी आणि जिव्हा तृप्त करणारे. दाल बाटी चोरमा, राजस्थानी कढी, मिरची वडा, चोरमा लड्डू, गट्टे का पुलाव, गुजिया आणि लाल मास, बंजारी गोष्त यासारख्य��� विविध प्रकारच्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल राजस्थानात पाहायला मिळते. मुंबईचा वडापाव तर अबालवृद्धांपासून सर्वांच्या आवडीचा. पण त्याचबरोबर चौपाटीवर मिळणारी पाणीपुरी, पावभाजी आणि चाटचे अनेकविध प्रकार मुंबईकरांनाच नव्हे तर पर्यटकांनाही भुरळ घालणारे आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, गोळा बिर्याणी, मटण रस्सा आणि झणझणीत मिसळ खावी ती कोल्हापूरचीच. अशी ही विविधतेने नटलेली, पारंपरिक आणि आधुनिक विचारशैली आत्मसात केलेली, समृद्ध असली तरीही विनम्रतेने जगभरातल्या लोकांना आपलेसे करणार्‍या भारतीय संस्कृतीने पाश्चात्त्यांनाही आपल्या प्रेमात पाडले आहे, हे नक्की \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7288-doctors-call-nationwide-strike-against-new-medical-bill", "date_download": "2019-01-16T11:44:14Z", "digest": "sha1:VFEBXB75K47YZUULJ24VK3Y4TTYX6UTG", "length": 8514, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आज डाॅक्टर संपावर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी देशव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आयएमएचे सदस्य डॉ. जयंत मकरंदे यांनी दिली आहे.\nदेशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हे विधेयक आणले आहे.\nया नियंत्रण मंडळाचे कामकाज -\nहे नियंत्रण मंडळ शासन नियुक्त प्रतिनिधी मंडळासारखे असेल.\n२९ प्रतिनिधींपैकी ५ प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतील\nवैद्यकीय शिक्षण व व्यवसायावर शासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश राहणार आहे.\nयातून भ्रष्टाचाराला वाव मिळण्याची शक्यता आहे, असे आयएमएचे म्हणणे आहे.\nयामध्ये एका वेळी फक्त ३ ते ५ राज्यांचे प्रतिनिधी राहणार आहेत.\nत्यामुळे प्रत्येक राज्याला १० वर्षांनंतर त्यात स्थान मिळेल.\nखासगी वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन कोटा जो १५ टक्के आहे, तो ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रयोजन\nतसेच खासगी महाविद्यालयांचे शुल्क ठरविण्याचे अधिकार व्यवस्थापनाला देऊन त्यावर कुठलेही नियंत्रण राहणार नाही.\nगरिबांना प्रतिकूल, श्रीमंतांना अनुकूल -\nहा कायदा श्रीमंतांसाठी अनुकूल व गरिबांसाठी प्रतिकूल असा ठरणार आहे.\nभारतातील वैद्यकीय महाविद���यालयातून पदवी घेण्यासाठी पुन्हा वेगळी परीक्षा व परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेणाऱ्यांना कुठलीही परीक्षा न देता सरळ व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी, असेही प्रावधान यामध्ये आहे.\nअशा अनेक लोकशाहीविरोधी, गरीबविरोधी व संघराज्याच्या मूलभूत सिद्धांतविरोधी कायद्याचा आयएमए विरोध करीत असून, त्याचाच एक भाग म्हणजे काम बंद आंदोलन आहे.\nडॉक्टरांचा देशव्यापी संप;रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा\nमहिलांसाठी गर्भनिरोधक ''अंतरा'' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ\n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nसप्टेंबर महिन्यातच मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा\nडॉक्टरांनी 3000 हजारांची मागणी केली, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534394", "date_download": "2019-01-16T12:34:55Z", "digest": "sha1:GZLE7WYG4ARQXSXWO5QX3GQ24NV3ISE6", "length": 5292, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रेल्वे ट्रकवर काम करणाऱया तीन महिलांना ट्रेनने उडवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » रेल्वे ट्रकवर काम करणाऱया तीन महिलांना ट्रेनने उडवले\nरेल्वे ट्रकवर काम करणाऱया तीन महिलांना ट्रेनने उडवले\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रेल्वे रूळांच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या मलाड आणि कांदिवली या स्थानकांदरम्यान दुपारी 12.30च्या सुमारास ही घटना घडली. ही लोकल बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जात होती.\nगँगमॅन तसेच रेल्वे ट्रक दुरूस्तीच्या टीममध्ये या चार महिला होत्या. ट्रक दुरूस्ती करताना एकाच वेळी दोन – तीन ट्रेन येताना दिसल्या. परंतु कोणती लोकल कोणत्या ट्रकवर येणार याचा अंदाच महिलांना आला नाही. महिला मजूर काम करत असलेल्या ट्रकवर ही ट्रेन आली,यावेळी गोंधळ उडाल्याने ट्रेनने महिलांना जोरदार धडक दिली.यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.\nपुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार : संजय काकडे\nहनुमान जगातील पहिला आदिवासी नेता : भाजप आमदार\nराष्ट्रवादीला पुन्हा पराभवाचा धक्का\nबीपीसीएल प्लान्टमध्ये मुंबईत भीषण स्फोट\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537067", "date_download": "2019-01-16T12:53:28Z", "digest": "sha1:5M6YIAHPAXCPDMNEYSDODMGRITBLNPPY", "length": 10275, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जेएसडब्ल्यू विरोधात 5 डिसेंबरला उपोषण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जेएसडब्ल्यू विरोधात 5 डिसेंबरला उपोषण\nजेएसडब्ल्यू विरोधात 5 डिसेंबरला उपोषण\nनांदीवडे ग्रा. प. पदाधिकारी, ग्रामस्थ आक्रमक\nजयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात विविध मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत नांदीवडेचे पदाधिकारी व ग्रामस्थ 5 डिसेंबर 2017 रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसणार आहेत. तशा आशयाची पत्रे त्यांनी विविध खात्यांना दिली असल्याचे सरपंच दिक्षा हळदणकर यांनी पत्रकारांना सांगितले.\n��्रुप ग्रामपंचायत नांदीवडे यांच्यामार्फत उपोषणासंदर्भात विविध खात्यांना पत्र देण्यात आले असून यामध्ये त्यांनी आपल्या 7 मागण्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीत कार्यरत असणारे विजय वाघमारे हे स्थानिकांना अपमानास्पद वागणूक देत असून त्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाघमारे यांच्या बदली करण्यासंदर्भात ग्रा.पं. नांदीवडेमार्फत 3 सप्टेंबर 2016 तसेच 27 ऑक्टोबर 2016 या तारखांना कंपनीला पत्र देण्यात आले आहे तसेच दि. 26 डिसेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे तसेच कंपनीमध्ये कार्यरत असणाऱया स्थानिकांना कंपनीमध्ये कायम करणे, ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील जमिनी गेलेल्या शेतकऱयांच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार उपलब्ध करुन देणे अशा प्रमुख मागण्या आहेत. आंबुवाडी घाटमाथ्यावरील ऍश पाँडमधील ऍश उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात कंपनीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. पावसामध्ये सदरची ऍश पाँडमधील राख वाहत येऊन बागवाडी येथील विहीरीमध्ये व शेतामध्ये जाते त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे तेथील राख अन्य ठिकाणी उचलून न्यावी, नांदीवडे ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील विहिरीचे पाणी कंपनीच्या प्रदुषणामुळे दुषीत झाल्यामुळे कंपनीने या कार्यक्षेत्रातील तळ्यावर नळपाणी पुरवठा योजना करुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली आहे. मात्र कंपनीमुळे विहिर दुषीत झाल्यामुळे तळ्यावरील नळ पाणीपुरवठा योजनेचा सर्व खर्च कंपनीने करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.\nयाप्रमाणे नांदिवडे गावात येणाऱया मुख्य रस्त्यालगत तसेच माध्यमिक विद्यामंदिर जयगड हायस्कूलसमोर कंपनीच्या लेबर कॉलनी आहेत त्या कॉलनीमधील कामगारांमुळे तेथे दोन घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लेबर कॉलनीला बंदिस्त कंपाऊंड वॉल बांधणेबाबत कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच स्थानिक कामगारांना पगारवाढ करणेबाबत विजय वाघमारे यांनी सुमारे तीन महिन्यापूर्वी आश्वासन दिलेले होते. परंतु अद्यापही पगारवाढ दिलेली नाही ती देण्यात यावी अशा मागण्या नांदिवडे ग्रामस्थांच्या असून यासाठी ग्रुप ग��रामपंचायत नांदिवडे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह सुमारे 23 ग्रामस्थ उपोषणाला 5 डिसेंबर 2017 रोजी बसणार आहेत.\nसदरच्या अर्जाची नक्कल माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक जयगड यांना देण्यात आल्याचे यावेळी पत्रकारांना सांगण्यात आले.\nअधिकाऱयांच्या असमन्वयात ‘शिक्षण’ चा खेळखंडोबा\nखेड तालुक्यात ‘तंटामुक्त अभियान’ गारठले\n..अखेर लांजा शहरात चौपदरीकरण कामाला सुरुवात\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/aaradhya-health-failed-after-vaccination-160838", "date_download": "2019-01-16T12:31:03Z", "digest": "sha1:K373Q555JO54CCOLM3VLNDSFD2QXCPTE", "length": 14306, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "aaradhya health failed after vaccination आराध्या लसीकरणाने दगावल्याची शंका | eSakal", "raw_content": "\nआराध्या लसीकरणाने दगावल्याची शंका\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nनागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यामुळे लसीकरणावरच संशय उपस्थित झाला आहे.\nनागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यामुळे लसीकरणावरच संशय उपस्थित झाला आहे.\nमेडिकल प्रशासनाने आराध्याच्या मृत्यूनंतर गठित केलेल्या चौकशी समितीत मेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. बोकडे, मेडिकलच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन व डॉ. सायरा मर्चंट हे तीन वरिष्ठ डॉक्‍टर होते. त्यांनी दोन दिवस आराध्याच्या नातेवाइकांसह विविध रिपोर्ट बघून अहवाल तयार केला.\nउपचारासंदर्भातील केसपेपर तपासले. ‘क्‍लिनिकल ऑटोप्सी’चा प्राथमिक अहवालही बघितला. आराध्या लसीकरणानंतरच ‘शॉक’मध्ये गेली. शॉकमध्ये गेल्याने चिमुकलीचे अवयव निकामी होत गेले. प्रसंगी ती दगावल्याची चर्चा पुढे आली. सध्या हिस्टोपॅथोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे तूर्तास तांत्रिकदृष्ट्या मृत्यूला लसीकरणच कारणीभूत असल्याचे पूर्णपणे स्पष्ट करता येत नाही, असे समितीने नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला आहे.\nआराध्याला पूर्वी कोणताही आजार नव्हता. तिची प्रकृती लसीकरणानंतरच बिघडली, हे स्पष्ट झाले. यामुळे लसीकरणावर गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. सोलापूरमध्ये एक जण दगावल्यानंतर पालकमंत्र्यांनी पाच लाखांची मदत पीडित कुटुंबाला केली होती. आराध्याच्याही कुटुंबाला पाच लाखांची मदत करावी.\n-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, आरोग्य वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना, नागपूर.\nभंडाऱ्यातील दुसरा रुग्ण भरती\nआराध्याच्या मृत्यूपूर्वी भंडाऱ्यातील एकूण तीन रुग्ण येथे उपचार घेत होते. शनिवारी आणखी एक मुलगा लसीकरणामुळे आजारी पडल्याचे कारण सांगत मेडिकलमध्ये रेफर झाला आहे. आरोग्य विभागानेच रेफर केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या दोघेजण मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.\nपावणेसात लाख मुलांना गोवर-रुबेला लसीकरण\nसातारा - जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आजवर सहा लाख ७७ हजार ६६६ मुलांना लसीकरण केले आहे. आता ५५ हजार ९०४ मुलांना लसीकरण...\nपुणे - पुण्यातील गो��र-रुबेलाचे लसीकरण सुरक्षित झाले असून, काही मुले घाबरल्याने त्यांना ‘रिॲक्‍शन’ आली असेल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी बैठकीत व्यक्त...\nपशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग मोकळा\nनवी मुंबई - बहुप्रतीक्षित महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव...\nसाडेपाच लाख मुलांचे गोवर-रुबेलापासून संरक्षण\nनवी मुंबई - अपंगत्व, शारीरिक व्यंग यांसारख्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद...\nरुबेला लसीकरणानंतर काही मिनिटांतच दगावले बाळ\nजालना : हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. गोवर रुबेलाची लस...\nअल्पसंख्याक शाळा \"रुबेला'पासून दूर\nनागपूर : पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाचे मिझल्स-रुबेला लसीकरण व्हावे, हे ध्येय ठरवून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=200905&list=pages&filter=meta&sort=weight", "date_download": "2019-01-16T12:53:59Z", "digest": "sha1:6MBKSTLBAZN5TEKH22ECUEHWZ6XFJSQ3", "length": 4473, "nlines": 62, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "May 2009 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n2 39 8.6 k 38 k 17 k विकिपीडिया:निर्वाह\n4 6 5.4 k 5.3 k 5.3 k विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/बाळाजी विश्वनाथ\n2 17 12 k 11 k 36 k विकिपीडिया:चावडी\n3 9 3.6 k 3.5 k 24 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n1 14 22 k 21 k 22 k विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत\n3 3 40 566 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १३\n1 6 9.3 k 9.1 k 9.1 k विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष\n1 7 7.4 k 7.2 k 20 k विकिपीडिया:धूळपाटी/हस्तमैथून\n2 2 889 889 12 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n2 6 732 732 20 k विकिपीडिया:प्रकल्प\n1 13 4.9 k 4.8 k 4.8 k विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प\n2 2 587 587 1.6 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ११\n1 2 4 k 3.9 k 3.9 k व���किपीडिया:मासिक सदर/मे २००९\n1 1 5 k 4.9 k 7.4 k विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण\n1 2 1.1 k 1.1 k 7.1 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n1 2 -599 599 3.2 k विकिपीडिया:शुद्धलेखन\n1 1 860 860 860 विकिपीडिया चर्चा:सफर\n1 2 239 509 8.8 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n1 2 263 263 18 k विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा\n1 1 557 557 29 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1 3 88 90 1.2 k विकिपीडिया:व्यवसाय\n1 2 128 128 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १६\n1 1 -411 411 626 विकिपीडिया:दिनविशेष/मे ४\n1 1 206 206 9.5 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n1 1 154 154 154 विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती\n1 1 -129 129 655 विकिपीडिया:दिनविशेष/मे ५\n1 1 122 122 122 विकिपीडिया:दिनविशेष प्रक्ल्प\n1 1 109 109 109 विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण\n1 1 89 89 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ७\n1 1 74 74 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १४\n1 1 52 52 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १८\n1 1 -39 39 1.6 k विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प\n1 1 26 26 26 विकिपीडिया:सफर/वर्ग अनुक्रमाणिका\n1 1 9 9 9 विकिपीडिया:सफर/शीघ्र अनुक्रम\n1 1 0 0 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ९\n1 1 0 0 4.4 k विकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी\n1 1 0 0 6.1 k विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ/धूळपाटी\n1 1 0 0 110 विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प\n1 1 0 0 657 विकिपीडिया चर्चा:निर्वाह\n1 1 66 66 21 k विकिपीडिया:साचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_659.html", "date_download": "2019-01-16T11:49:25Z", "digest": "sha1:T4WNHZGZWTSNOMFF4FDDVIEDHVJCAGA5", "length": 10880, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "... याबाबत कुठे माशी शिंकली? खटावला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळल्याने उदयनराजे संतप्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n... याबाबत कुठे माशी शिंकली खटावला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळल्याने उदयनराजे संतप्त\nसातारा (प्रतिनिधी) : शासनाने जाहिर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये कायम बारमाही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्याचा समावेश का केला नाही याची माहीती उघड झाली पाहीजे, असा कोणता बदल किवा चमत्कार झाला आहे की त्यामुळे खटाव तालुक्याला दुष्काळातुन वगळले आहे. असा संतप्त सवाल करुन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. प्रशासनाचे काम म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा तर्‍हेचे आहे, खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यास व त्यानुसार जरुर त्या उपाययोजना राबविणेकरीता राज्याचे मुंख्य मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला वस्तुस्थिती पटवून देवू. खटाव तालुक्यातील जनतेने भाकरी आणि खर्डा खावून, काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा उत्स्फुर्तपणे घेतलेल्या निर्णयास आमचा सक्रीय पाठींबा आहे, असे मत व्यक्त केले.\nखा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, कायम दुष्काळी भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याला उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाते. सातारा जिल्हा एका बाजुला अतिवृष्टीचा आणि एका बाजूला अवर्षण अशी स्थिती सातारा जिल्ह्याची आहे. तसेच गेल्या काही वर्षात जलसंधारणाची कामे झाली असली तरी पिक पाण्याची आणेवारी पाहील्यास, खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त आणि अवर्षणग्रस्तच आहे. खटाव तालुक्याची पिक आणेवारीमध्ये फार काहीही फरक पडलेला नाही. तरी सुध्दा शासनाने खटाव तालुक्याला दुष्काळी गावांच्या यादीतून वगळले असल्याने आश्चर्य वाटते. याकामी शासकीय अधिकार्‍यांनी टेबलमेड अहवाल तयार केला आहे का प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल तयार केला आहे. हे तमाम जनतेसमोर आले पाहीजे. नेमकी माशी कुठे शिंकली ते शोधले पाहीजे. अशा पध्दतीने खटाव तालुक्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही.\nखटाव वासियांनी एकजुटीने, खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत होणेसाठी संघटीत लढा उभारला आहे. यामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून, खटाव तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द खटाववासियांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. काळी दिवाळी आंदोलनाला आमचा सक्रीय जाहिर पाठींबा राहील. तसेच येत्या काही दिवसात खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांमध्ये ��ोण्यासाठी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना वस्तूस्थिती विशद करुन मार्ग काढला जाईल, असेही भोसले यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_878.html", "date_download": "2019-01-16T13:03:31Z", "digest": "sha1:DVDN4WONRWHSGPTCYI3IO6B6WKIW4DYR", "length": 9031, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीला सुरूवात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीला सुरूवात\nपरळी, (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी सर्वसामान्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाची चिंता दुर करण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाण यांच्या वतीने २३ जानेवारीला सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वधु-वर ���ित्यांना मोठा आधार मिळेल परळी व अंबाजोगाई येथे नोंदणीला प्रारंभ झाला आहे.\nयंदा पावसाने दडी मारल्याने खरीप व रब्बीची पिके हातची गेली आहेत. पाण्याचे ही मोठे संकट आहे. त्याच बरोबर हाताला काम नसल्याने पैशाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा भयावह दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांना आपल्या मुला-मुलींचे विवाह कसे करावे हा प्रश्न सतत भेडसावत आहे. मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची ही चिंता दुर करून बिकट परिस्थितीत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. पुढील महिन्यात २३ जानेवारीला होणार्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना हा आधार मिळणार आहे. सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छुक वधु-वरांना किंवा त्यांच्या पालकांना पाच डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ दरम्यान नाव नोंदणी करता येणार आहे.\nपालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील अरूणोदय मार्केट भागातील कार्यालयात व अंबाजोगाई येथील डॉ.आंबेडकर चौक येथील संपर्क कार्यालयात ही नोंदणी सुरू असणार आहे. विवाहाची नोंदणी पुर्ण पणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नोंदणीसाठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, वधु-वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणावेत या उपक्रमात जास्तीतजास्त पालकांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA/photos/", "date_download": "2019-01-16T11:56:13Z", "digest": "sha1:7AWRLMIIWFPB4GFHCNFHD2XH63PSVYDZ", "length": 9284, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आ���ि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nडोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांना मिळणार शांततेचा नोबेल\n'यांचा' कौल ठरला खरा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prof-prakash-pawar-write-reservation-article-saptarang-165390", "date_download": "2019-01-16T13:17:34Z", "digest": "sha1:KMMVYIARTFNXHWZUSFT2ICA36LDGU77P", "length": 51227, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof prakash pawar write reservation article in saptarang आरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार) | eSakal", "raw_content": "\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत. हे पडसाद नेमके काय होणार, राजकीयदृष्ट्या कुणाला फायदा होणार, कुणाच्या भूमिकेमध्ये बदल होणार आदी गोष्टींबाबत मंथन.\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत. हे पडसाद नेमके काय होणार, राजकीयदृष्ट्या कुणाला फायदा होणार, कुणाच्या भूमिक��मध्ये बदल होणार आदी गोष्टींबाबत मंथन.\nविद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा कालावधी तीन महिन्यांचा शिल्लक राहिला असताना त्यांनी \"सवर्ण गरीब' हा नवीन वर्ग तयार केला. सवर्णेतर पक्षांचा (समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल इत्यादी) सवर्ण हा सामाजिक आधार नाही. भारतीय जनता पक्षाचा सामाजिक आधार मात्र सन 2014 मध्ये सवर्ण आणि सवर्णेतर होता. त्यापूर्वी मात्र (2004-2009) भाजपची मतं घटत होती. मतांमध्ये वाढ होत नव्हती. नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीनं 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सवर्ण मतांबरोबर सवर्णेतर मतं मिळवली. त्यामुळं मतांचं गणित तीस टक्‍यांच्या घरात (31.3 टक्के) सरकलं होतं. गेली चार वर्ष आणि नऊ महिन्यांमध्ये मात्र या समीकरणामध्ये बदल होऊ लागला. त्यामुळं भाजपची पळापळ झाली. ऍट्रॉसिटी कायदा, एससी, एसटी प्रमोशन आणि सवर्ण गरिबांना आरक्षण या तीन निर्णयांद्वारे त्या स्थितीचं आकलन होईल. \"गरीब सवर्ण' ही संकल्पना गेली पन्नास वर्षं राजकीय चर्चाविश्‍वात होती. ती 124 व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक आणि कायदेशीर झाली. गरीब सवर्ण ही संकल्पना राजकीय रेट्यामुळं स्वीकारली गेली; परंतु त्याबरोबरच ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा आणि दूरदृष्टीचादेखील एक भाग आहे, हेही लक्षात घ्यावं लागेल.\n\"आर्थिक आधारावर आरक्षण' असा विचार संघ नेहमीच मांडतो. अनेक वेळा संघानं पूर्ण ताकद लावून हा विचार मांडला आहे. नरेंद्र मोदी सरकारनं संघाचा हा विचार अंमलात करण्यासाठी सावध हलचाली सुरू केल्या. याआधीच्या सामाजिक आरक्षणांत सरकार हस्तक्षेप करत आहे, अशी प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून मोदी सरकार सावध आहे. \"सामाजिक आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक आरक्षण' अशी या नव्या आरक्षणाची नवीन भूमिका आहे. आर्थिकदृष्ट्या गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शिक्षणसंस्थामध्ये आर्थिक आरक्षण देण्याचा निर्णय झाला. आर्थिकदृष्ट्या गरिबांना आरक्षणाची मागणी जवळपास चाळीस वर्षांपासून केली जात आहे. सवर्ण आरक्षण ही संकल्पना केवळ ब्राह्मण, ठाकूर, कायस्थ केंद्रित नाही. या संकल्पनेत उच्च जातींबरोबर क्षत्रिय जातीचाही सवर्ण म्हणून समावेश होतो. यामुळे या संकल्पनेची व्याप्ती वाढली आहे. यामध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण, ठाकूर, कायस्थ, बनिया, जाट, पाटीदार, मराठा इत्यादींचा समावेश होतो. सरकारी पातळीवर प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेतला गेला. एससी-एसटीच्या संरक्षणासाठी ऍटॉसिटी ऍक्‍ट केला. त्यास सवर्ण समाजातून विरोध झाला. हिंदी भाषक राज्यांतल्या भाजपच्या पराभवाचं एक कारण सवर्ण समाजाची नाराजी हेदेखील होतं. सवर्ण लोकांनी पक्षाला मतदान करण्याऐवजी \"नोटा'चा वापर करण्याची मोहीम राबवली होती. नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडगोळीच्या पुढं \"नोटा'बाबतची ही मोहीम सर्वांत मोठं आव्हान ठरली. त्यामुळं सवर्ण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी एकदम सवर्ण आरक्षणाचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाचा मूलभूत पाया \"नोटा'बाबतची मोहीम रोखण्याचा प्रथम दिसतो. कारण सवर्ण जातींमधल्या आर्थिक दुर्बलांना आरक्षण हा घटनादुरुस्ती आणि न्यायालयाच्या कक्षेतला विषय आहे. त्या दोन्ही आघाड्यांवर आजपर्यंत कोणत्याही सरकारला यश आलेलं नाही. उच्च जाती आरक्षणाचा निर्णय न्यायालयानं सन 1962 पासून सातत्यानं नाकारला आहे. सन 1978 मध्ये मागासांना 27 टक्के आरक्षण बिहारमध्ये दिलं, तेव्हा सवर्ण समाजाला तीन टक्के आरक्षण सरकारनं दिलं होतं. परंतु न्यायालयानं तीन टक्के आरक्षणाची व्यवस्था रद्दबाद ठरवली होती. सन 1991 मध्ये नरसिंह राव सरकारनं आर्थिक आधारावर दहा टक्के कोटा देण्याचा नियम तयार केला. परंतु, 1992 मध्ये न्यायालयानं तो निर्णय घटनाबाह्य ठरवला होता. 1 मे 2016 रोजी गुजरात सरकारनं सहा लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या लोकांना दहा टक्के आरक्षणाची व्यवस्था केली होती. परंतु, न्यायालयानं ऑगस्ट 2016 मध्ये ही व्यवस्था गैरकायदेशीर आणि असंवैधानिक म्हणून नाकारली. सप्टेंबर 2015 मध्ये राजस्थान सरकारनं कमी उत्पन्न गटातल्या उच्च जातींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत चौदा टक्के कोटा देण्याचा शब्द दिला होता. डिसेंबर 2016 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयानं या संदर्भातलं विधेयक रद्द केलं. तमिळनाडू सरकारनं 69 टक्के आरक्षण दिलं होतं. त्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं. हा विषय सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. सन 2014 मध्ये महाराष्ट्रात नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आर्थिक मागास वर्ग या स्वरूपात देण्यात जाहीर करण्यात आलं. त्या सरकारच्या निर्णयाला न्यायालयानं रोखलं. थोड���्‍यात न्यायालयांमध्ये सवर्ण आरक्षणाचा विषय घटनाबाह्य ठरत गेला. एकूण हे सवर्ण आरक्षण न्यायालयानं नाकारण्याचा हा इतिहास आहे. संघ-भाजपची दृष्टी मात्र यापेक्षा वेगळी आहे. आरक्षण म्हणजे आर्थिक असं त्यांचं आकलन असल्याचं दिसतं. शिवाय संघ-भाजपनं 124 वी घटनादुरुस्ती करून सवर्ण आरक्षणाला लोकसभेत मंजूर करून घेतलं आहे.\nआजपर्यंतचा आरक्षणाचा आधार सामाजिक असमानता हा होता. मिळकत किंवा संपत्तीच्या आधारे आरक्षण दिलं जात नव्हतं. मागासलेपण यांचा अर्थ केवळ सामाजिक मागासलेपण असाच आहे (कलम 16 (4). संविधानाच्या सोळा (चार) कलमानुसार आरक्षणाचा कोटा समूहाला दिला जातो. कोणत्याही व्यक्तीला आरक्षणाचा कोटा दिला जात नाही. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक आधारावर आरक्षणाचा कोटा देणं म्हणजे समता या मूलभूत हक्काचं उल्लंघन ठरतं, अशी वेळोवेळी भूमिका मांडली होती. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के निश्‍चित केली. आरक्षणाचा कोटा यावर गेला तर त्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन होतं. म्हणजे पन्नास टक्‍क्‍यांच्या वरचं आरक्षण हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्परीक्षणासाठी जातो. सन 1992 मध्ये नऊ न्यायाधीशांनी इंदिरा साहनी निवाड्यात आरक्षण पन्नास टक्‍क्‍यांच्या वर जाण्यास नकार दिला होता. सन 1992 पासून 2018 पर्यंत न्यायालयाचा हा अधिकार होता. थोडक्‍यात पन्नास टक्‍क्‍यांची मर्यादा ओलांडून सरकारचं आरक्षण वर गेलं, तर तो विषय न्यायालयीन क्षेत्रात जातो. असं जेव्हा जेव्हा झालं, तेव्हा न्यायालयांनी ते आरक्षण रद्द केलं. राजस्थान सरकारनं \"स्पेशल बॅकवर्ड वर्ग' तयार केला, तेव्हा न्यायालयानं ते आरक्षण रद्द केलं. कलम सोळा हे सर्वांना समान वागणूक आणि समान संधी देण्याचं तत्त्व स्वीकारतं. ही राज्यघटनेची मूलभूत भावना आणि तत्त्व आहे. संसद पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षणाबाबत कायदा करू शकते. तसंच नवव्या परिशिष्टामध्ये सामील करून आरक्षण हा विषय न्यायालयीन समीक्षेच्या बाहेर ठेवू शकते. परंतु, सरतेशेवटी नववं परिशिष्टदेखील संविधानाच्या मूलभूत भावनेशी आणि तत्त्वांशी जोडलं गेलं आहे. त्यामुळं नववं परिशिष्टदेखील आरक्षण विषय न्यायालयीन समीक्षेच्या बाहेर ठेवू शकणार नाही. थोडक्‍यात नवव्या परिशिष्टाचा अर्थ अयोग्य पद्धतीनं लावणं हा भागदेखील असंविधानात्मक ठरतो. हे लक्षात घेतलं, तर नवव्या परिशिष्टाची मदत घेऊन अवैध कायदा तयार करता येत नाही. सरकारनं बहुमताच्या आधारे असं विधेयक मंजूर करून घेतलं, तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकणं महामुश्‍कील आहे.\nघटनादुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालयाकडून समीक्षा या दोन प्रक्रिया सवर्ण जातींमधल्या आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्यातले सर्वांत मोठे अडथळे आहेत. त्यापैकी 124 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. त्यास पाठबळ राजकीय पक्षांचं मिळालं. कारण आरक्षणाच्या विषयाला जवळपास सर्वच पक्षांची सहमती होती. राजकीय पक्ष जनमताच्या विरोधी जात नाहीत. यामुळे प्रत्येक पक्ष विरोध करत नाही. केवळ तीन पक्षांनी (राजद, एआईएमआईएम, अण्णा द्रमुक) विरोध केला. विविध पक्षांनी वेळोवेळी सवर्ण गरिबांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. उत्तर प्रदेशात मायावती सरकार सत्तेत आलं, तेव्हा त्या सरकारनं उच्च जातींच्या गरिबांसाठी आरक्षणाची मागणी (2007) केली होती. कॉंग्रेसनं या मागणीचं समर्थन केलं होतं. यानंतर मायावती यांनी तीन वेळा (2011, 2015, 2017) ही मागणी केली. सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षानं सवर्ण आयोग स्थापन करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सन 2016 मध्ये सवर्णांना आरक्षण देणार अशी भूमिका घेतली होती. राज्यात सर्वेक्षण करून सवर्ण समाजाला आरक्षण देणार, अशी त्यांची भूमिका होती. केरळ सरकारचे मंत्री कडकमपल्ली यांनी ब्राह्मण समाजाला कोटा मिळावा, अशी भूमिका मांडली होती. गुजरात राज्यातही गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची मागणी केली गेली. पाटीदार आरक्षण चळवळीनंतर राज्य सरकारनं सन 2016 मध्ये गरिबांना दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि रामदास आठवले यांनी यापूर्वी सवर्णांच्या आरक्षणाच्या मागण्या केल्या होत्या. या कारणांमुळं हे पक्ष थेट विरोध करत नाहीत. घटनादुरुस्तीसाठी लोकसभेत सतरा पक्षांनी पाठिंबा दिला. विधेयक मजुरीसाठी 67 टक्के सदस्यांची गरज होती. परंतु 92 टक्के सदस्यांनी (472) पाठिंबा दिला. केवळ 42 संसद सदस्यांनी (8 टक्के) विरोध केला. राज्यसभेत 93 टक्के सदस्यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळं घटनादुरुस्ती हे एक मोठं आव्हान होतं, ते पार पडलं. मात्र, राष्ट���रीय जनता दल या पक्षानं लोकसंख्या आणि प्रतिनिधीत्व अशी चर्चा सुरू केली. जातींच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्वाची त्यांनी मागणी केली आहे. \"ही केवळ निवडणूक घोषणा ठरते,' अशी भूमिका आम आदमी पक्षानं मांडली. असदुद्दीन ओवैसी, एम. थंबी दुरई आणि यादव अशा तीन सदस्यांनी ठामपणे विरोध केला.\nभारतात उच्च जातीचं संख्याबळ बारा टक्के आहे. परंतु, लोकसभेसाठीच्या पन्नास जागांवर उच्च जातींचं संख्याबळ पंचवीस टक्के आहे. चौदा राज्यांत 341 लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी 179 जागांवर उच्च जातींचा प्रभाव आहे. भाजपनं सन 2014 मध्ये चौदा राज्यांत 140 जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशात 35-40 जागांवर सवर्ण मतं प्रभावी ठरतात. त्या चाळीसपैकी भाजपनं 37 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रात 22-25 जागांवर सवर्ण प्रभावी ठरतात. तिथं भाजपनं दहा जागा जिंकल्या होत्या. बिहारमध्ये वीस जागांवर सवर्ण प्रभावी ठरतात. तिथं भाजपनं दहा जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकामध्ये तेरा-पंधरा जागांवर उच्च जाती प्रभावी ठरतात. तिथं भाजपनं लोकसभेच्या दहा जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये बारा, राजस्थानमध्ये चौदा, मध्य प्रदेशमध्ये चौदा जागांवर सवर्ण मतदार प्रभावी ठरतात. इथं जवळपास पैकीच्या पैकी जागा भाजपला मिळाल्या होत्या. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येक जागेवर सवर्ण मतं प्रभावी ठरतात. दोन्ही राज्यांत सर्व जागा भाजपनं जिंकल्या होत्या. झारखंड, आसाम, छत्तीसगड, हरियाना, दिल्ली इथं तीस जागांवर सवर्ण प्रभावी ठरतात. या तीसपैकी पंचवीस जागा भाजपनं जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या वेळी भाजपला सवर्ण समाजाचं जवळपास ऐंशी टक्के मतदान झालं होतं. गेल्या वर्षात भाजपनं ऍट्रॉसिटी कायदा, एससी, एसटी प्रमोशन, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा, तिहेरी तलाक असे चार निर्णय घेतले. त्यामुळं भाजप हा ओबीसी-एससी, एसटी यांच्याकडे झुकलेला पक्ष म्हणून पुढं आला. त्यामुळं हिंदी भाषक राज्यांत भाजपला सवर्ण समाजातून विरोध सुरू झाला. यामध्ये \"सपाक्‍स' व \"नोटा' अशा दोन भाजपविरोधी चळवळी घडून आल्या. राजस्थानमध्ये पंधरा जागांमध्ये जिंकलेल्या पक्षांचं अंतर नोटा पर्याय निवडलेल्या मतदारांपेक्षा कमी होतं. तिथं उच्च जाती \"नोटा'कडं वळल्या होत्या. सवर्ण समाजाचे 27 टक्के सदस्य निवडून येतात. या क्षेत्रात भाजप��ा विरोध झाला. मध्य प्रदेशात 63 जागांवर \"नोटा'चा पर्याय कल बदलणारा ठरला. तिथं सवर्ण समाजातून सपाक्‍स आंदोलन झालं.\nछत्तीसगडमध्ये वीस जागांवर \"नोटा'चा पर्याय महत्त्वपूर्ण ठरला. थोडक्‍यात, ऍट्रॉसिटीबाबतचा कायदा किंवा एससी, एसटी प्रमोशन यांसारख्या निर्णयांमुळं सवर्ण भाजपच्या विरोधी गेले. या वर्गाला पुन्हा पक्षाकडं वळवण्यासाठी भाजपनं केलेला हा प्रयत्न दिसतो. भाजपनं ऍट्रॉसिटी कायदा, एससी, एसटी प्रमोशन असे निर्णय घेतले. याचं मुख्य कारण प्रत्येक चौथा मतदार या एससी-एसटी वर्गातून येतो. अनुसूचित जाती-जमातीसाठी लोकसभेच्या 84 जागा या दोन वर्गाच्या आहेत, तर दोनशे जागांवर हे दोन वर्ग प्रभाव टाकतात. राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. त्यांची लोकसंख्या 52 टक्के आहे, तर त्यांचा प्रभाव लोकसभेच्या 350 जागांवर पडतो. या सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या घटनांमुळं एकूण भाजपची कोंडी झाली. त्रिकोणी स्पर्धेत एका समूहांशी जुळवून घेतलं, तर दुसरा समूह बाहेर पडतोय, असं दिसतं.\nसवर्ण आरक्षणाचा संबंध शेतकरी वर्गाशी आहे. कारण आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न, कसण्यास योग्य पाच एकरपेक्षा कमी जमीन, एक हजारपेक्षा कमी स्क्‍वेअर फीटचं घर असे निकष ठेवण्यात आले आहेत. जवळपास 87 टक्के शेतकऱ्यांकडं दोन एकरपेक्षा कमी जमीन आहे. शेतकरी वर्गात मोदी सरकारविरोधी असंतोष आहे. तो असंतोष तीन हिंदी राज्यांत दिसला. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न म्हणून आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न, कसण्यास योग्य पाच एकरपेक्षा कमी जमीन असे निकष ठेवून शेतकरी वर्गाची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. सवर्ण आरक्षणाचा मुद्दा भाजपनं शेतकरी वर्गाशी जोडला. सवर्ण आणि शेतकरी अशी सांगड भाजपनं राजकीय दूरदृष्टी म्हणून घातलेली दिसते. भाजपनं सवर्ण ही संकल्पना हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी अशा विविध धार्मिक समूहांसाठी वापरली आहे. त्यामुळे \"गरीब सवर्ण' ही वर्गवारी अतिव्याप्तीमध्ये अडकली आहे.\nभाजपनं सवर्ण गरिबांच्या आरक्षणाचा \"मास्टर स्ट्रोक' मारला आहे. परंतु, आरक्षण ही दुधारी तलवार असते. त्यामुळं तलवारवीर जखमी होऊ शकतो. कारण सवर्णेतर आधार असलेले काही मुख्य पक्ष आहेत. त्यांना (सपा, अण्णा द्रमुक, एआईएमआईएम, बसपा, राजद) भाजपविरोधी सवर्णेतर मतं मिळवण्याची संधी मिळाली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 49.5 टक्‍क्‍यांवरून आरक्षण 59.5 टक्‍क्‍यांवर गेलं. त्यामुळं सामान्य वर्गवारीमध्ये 40 टक्के जागा राहिल्या. शहरी आणि ग्रामीण सधन वर्गाला स्पर्धा करण्यासाठी चाळीस टक्के अवकाश शिल्लक राहिला आहे. त्या वर्गामध्ये भाजपविरोधाची धार वाढत जाणार आहे. सधन सवर्ण हा जवळपास राज्यसंस्थेच्या कक्षेमधून बाहेर फेकला गेला. त्यांचा राग सर्वच पक्षांच्या आरक्षण धोरणावर असतो. या निर्णयामुळं त्यांची भाजपनं कोंडी केली. यामुळं गरीब सवर्ण विरुद्ध सधन सवर्ण असं मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. या पार्श्‍वभूमीवर भाजप विरोधात राजकीय अवकाश तयार झाला आहे. आर्थिक आरक्षण हा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणापेक्षा वेगळा विषय आहे. या प्रकारच्या आरक्षणाची मागणी सन 1962 पासून केली जात होती. सन 2006 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये मागासांना आरक्षणाची व्यवस्था केली होती. तेव्हा त्यांच्या विरोधात \"यूथ फॉर इक्‍वॅलिटी' यांनी आंदोलन केलं. सन 2011 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मनमोहनसिंग यांना पत्र लिहिलं होतं. जनार्दन द्विवेदी यांनी जातीवर आधारित (फेबुृवारी 2014) आरक्षण रद्द करावं, अशी मागणी केली होती. रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी यांनी सवर्ण आरक्षणाची मागणी केली होती. यामुळं सर्वसामान्य वर्गातल्या चाळीस टक्‍के मतदारांसंदर्भात भारतातल्या राजकीय पक्षांची विशिष्ट भूमिका दिसत नाही. त्यामुळं राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य चाळीस टक्‍के मतदार यांच्यात एक अंतर पडणार आहे.\nआरक्षण ही संकल्पना सामाजिक होती. ही संकल्पना अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या संदर्भात होती. या तत्त्वामागं सामाजिक न्यायाचा विचार होता. 124 व्या घटना दुरुस्तीनं आर्थिक आरक्षण असा नवीन आशय घटनेमध्ये सामील झाला. त्यामुळं आरक्षणाचा आर्थिक हा नवीन प्रकार या घटनादुरुस्तीनं घडवला. आर्थिक आरक्षणाचं तत्त्व सामाजिक आरक्षणापेक्षा वेगळं आहे. आर्थिक आरक्षणानं घटनेमध्ये स्थान मिळवलं. याबरोबरच या आरक्षणानं दहा टक्‍के एवढा अवकाश व्यापला. या गोष्टीची सुरवात संघ-भाजप यांनी केलेली असली, तरी नव्वदीच्या दशकापासून कॉंग्रेसचीदेखील भूमिका आर्थिक आरक्षणाचं समर्थन करणारी होती. तसंच समाजवादी आणि बहुजनवादी पक्षांनीदेखील आर्थिक आरक्षणाचं समर्थन केलं होतं. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातले दलित नेतेदेखील आर्थिक आरक्षणाचं समर्थन करत होते. यामुळं राजकीय पक्षांमध्येदेखील आर्थिक आरक्षणाच्या मुद्यांवर एकमत झालं होतं. या गोष्टीवर लक्ष ठेवून मोदी सरकारनं आर्थिक आरक्षणाला घटनात्मक स्थान दिलं. याबद्दल जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभिन्नता नव्हती. यामुळं सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या दोन परस्परविरोधी अर्थाच्या संकल्पना घटनादुरुस्तीमुळं राज्यघटनेचा भाग बनल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढं राज्यघटनेचा आरक्षणाच्या संदर्भातला मूलभूत पाया ठरवणं हे आता सर्वांत मोठं आणि अडचणीचं काम आहे. या आघाडीवर सर्वोच्च न्यायालयाची खरी कसोटी लागणार आहे. तसंच सामाजिक न्याय या तत्त्वाचं पुनर्परीक्षण सामाजिक चळवळींना करावं लागणार आहे. सामाजिक चळवळींच्या पुढंदेखील हे सर्वांत मोठं आव्हान आहे. राजकीय पक्षांनी मात्र सत्तासंबंध म्हणजेच आर्थिक न्याय अशी नवअभिजात उदारमतवादी दृष्टी राज्यघटनेला दिली. राज्यघटना यामुळं घटनाकारांच्या युक्तिवादापासून बाजूला सरकली. एकूणच भारतीय राजकीय पक्षांनी सामाजिक न्यायाच्या जागी नवअभिजात उदारमतवादी न्यायाची दृष्टी दिली. यामुळं भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा नवा पाया घातला गेला, असं दिसतं.\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nदुष्काळी जिल्ह्यांना लाल परीचा आधार\nसोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिक��ृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/bhavdya-is-coming-on-3-august/", "date_download": "2019-01-16T11:52:43Z", "digest": "sha1:5JFG7234J5WVZDNRLR37DGROXX3SVOT6", "length": 7797, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "सोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या 'भावड्या' ला भेटा ३ ऑगस्ट ला!", "raw_content": "\nHome News सोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला\nसोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला\n३ ऑगस्ट ला येतोय भावड्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे कोण आहे हा भावड्या कोण आहे हा भावड्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ वायरल होत आहेत. सगळयांनाच त्याच्या येण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, पण काहीच कळत नाही आहे.\nमराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक अशा पोस्ट सोशल मीडियावर share करताना आढळलेले. ३ ऑगस्ट ला खरंतर बहुचर्चित पुष्पक विमान चित्रपट रिलीज होतो आहे…\nसुरुवातीला हे त्याच्याशी निगडित काही असेल अशी शंका काहींना आली त्यातूनच भावड्या कडून पुष्पक विमान टीमला शुभेच्छा अशीही पोस्ट आली.(स्क्रिनशॉट फोटो)\nपण मग “पार्टी” चित्रपटाचे कलाकार-तंत्रज्ञसुद्धा ह्या भावड्याच्या पोस्ट करू लागले. भावड्या असं करेल. भावड्या असा आहे तसा आहे. काल संध्याकाळी पार्टी चित्रपटाच्या official हॅन्डल वरून रवी जाधव यांना टॅग करून “भावड्या” गरीब असला म्हणून काय झाले, “भावड्या”च्या मनाची श्रीमती अपरंपार आहे, चला हवा येउ द्या\nआणि तेजश्री प्रधान ला टॅग करून ती सध्या काय करते विचारण्यात आले तर ती “भावड्या” ची वा��� बघते आहे, असं म्हणाली विचारण्यात आले तर ती “भावड्या” ची वाट बघते आहे, असं म्हणाली ट्विटर इंस्टाग्राम वर सुद्धा काही सेलिब्रेटी अकाउंट्स आणि जास्त फॉलोवर्स असणारे अशा अनेक “भावड्या” पोस्ट्स share करताना आढळले.\nएकंदरीत “भावड्या” ची चर्चा खूप सुरु आहे…आता वाट पहावी लागणार 3 तारखेची… काय असेल कोण असेल भावड्या ते त्याच दिवशी कळेल\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nगजेंद्र अहिरे यांचा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ २९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित\nअभिनेत्री मैथ्थिली जावकर धाडसी महिलेच्या भूमिकेत\nप्रेम कहाणी | आगामी चित्रपट\nएक मुलगी जी 1 तासात कमावते 9 लाख, वाचा तरी असं काय काम करते ती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_694.html", "date_download": "2019-01-16T12:43:58Z", "digest": "sha1:FEDZK3CUU5IEEEQQMWUE6NZAO7GMHDTX", "length": 6396, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर ��पमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा\nपुणे : मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/1-63.html", "date_download": "2019-01-16T11:44:11Z", "digest": "sha1:TS2DNZCUZRGY2AH7MJG7HFRFASS6UVRU", "length": 8786, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "टाटा व्हिस्टासह 1 लाख 63 हजार रुपयांची दारू जप्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nटाटा व्हिस्टासह 1 लाख 63 हजार रुपयांची दारू जप्त\nबुलडाणा,(प्रतिनिधी): ग्रामीण भागात अवैधरीत्या देशी दारूची विक्री करण्यासाठी जात असलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टासह 2 लाख 63 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई 4 नोव्हेंबर रोजी मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर करण्यात आली आहे. साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.\nयावरून पथकाने या रस्त्यावर सापळा रचला. काही वेळानंतर त्यांना एम.एच. 28/ व्ही/ 4415 या क्रमांकाची टाटा व्हिस्टा येतांना दिसली. या वाहनास थांबून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी बिबी येथील विलास सखाराम नाळे वय 40 रा. बिबी व अ. समद अ. सलाम वय 32 यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टा कार व देशी दारुचे पाच बॉक्स असा एकूण 1 लाख 63 हजार 200 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शेषराव अंभोरे, पोहेकॉ आत्माराम जाधव व संभाजी असोलकर यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टासह 2 लाख 63 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई 4 नोव्हेंबर रोजी मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध देशी दारू विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिली�� गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/crime/", "date_download": "2019-01-16T12:33:41Z", "digest": "sha1:GQOFRICKTGBFL2AUXSUP744EKZEVGN57", "length": 13552, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "क्राइम | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही…\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\nलह���न मुलींवर बलात्कार वाच्यता न करण्यासाठी दिले होते ५-५ रुपये .\nअल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालममध्ये ही घटना समोर आली आहे. पाच आणि…\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nबलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी…\nमुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .\nमुंबई : अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झाला…\nछोटा राजनला ठार करण्याचा दाऊदचा कट फसला, दाऊदने रचलं होतं .\nतिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. स्थानिक गुंडांच्या मदतीने…\nपुण्यातील कोंढव्यात रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार,दोघांना अटक.\nपुण्यात रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केले आहेत, एवढंच नाही तरूणीला निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले, असल्याचं सांगण्यात…\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nपुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बु��ीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458760", "date_download": "2019-01-16T12:44:53Z", "digest": "sha1:FIFOPBQ65A7PVIVEPJ4PR7P6UROYOAQU", "length": 5297, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » हजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात\nहजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nपाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता एक हजार रुपयाच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशात सर्वसामान्य जनतेला मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले. सततचा चलनतुटवडा लक्षात घेता दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यानंतरही सतत भासणार चलनतुटवडा सुरळीत करण्यासाठी एक हजार रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली.\nसुशील मोदींना त्यांच्या घरात घुसून मारू : तेजप्रताप यादव\nअशोक चव्हाण कामही करतात आणि घोटाळेही ; पतंगराव कदम\nकावेरी जल विवादप्रकरणी महिन्याभरात अंतिम सुनावणी\nयेत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/525288", "date_download": "2019-01-16T12:36:55Z", "digest": "sha1:CXOC64UTMXSOA7I6LDNF52OV3RPORT6B", "length": 4646, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग\nनवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग\nऑनलाईन टीम / मुंबई :\nनवी मुंबईतील करावे गावाजवळील उभ्या असलेल्या सात स्कूल बसेसला आग लागल्याची घटना पहाटे चार वाजण्याचा सुमारास घडली आहे. अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nया आगीत एकत्र उभ्या असलेल्या सात स्कूल बस जळून खाक झाल्या. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच आग विझवल्याने करावे गावापर्यंत पोहचली नाही. या सर्व बस ज्ञानदिप शळेच्या असल्याचे सांगितले जात आहे.\nउदयनराजे भोसलेंना अखेर अटक\nदिवस-रात्री कसोटीला गांगुलीचे समर्थन\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या\nराज्यातील जनतेच्या मनाला ठेच पोहोचली असेल तरी माफी मागतो : शिवराज सिंह चौहान\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळ���ांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/author/mulyavardhan/", "date_download": "2019-01-16T11:55:09Z", "digest": "sha1:MK2N47L465KTYJXBBK5BCNX5BPLOUOKA", "length": 3219, "nlines": 78, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "Mulyavardhan – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला मूल्यवर्धन क्षमता-विकास शिक्षकांचे विचार आणि दृष्टीही बदलत असल्याचे दिसून आले आहे. (जिल्हा : पुणे, तालुका : हवेली, केंद्र : लोहगाव, शाळा […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/online-medicine-selling-ban-by-delhi-hc/", "date_download": "2019-01-16T12:26:42Z", "digest": "sha1:XVBYMIFSAJGNESBRKXWJ7QPRXDKIITXX", "length": 17392, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऑनलाईन औषध विक्रीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून बंदी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उप��ेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nऑनलाईन औषध विक्रीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून बंदी\nई-कॉमर्स कंपन्याच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीला सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी संपूर्ण देशात लागू होणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालायाने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घातली होती. आता दिल्ली हायकोर्टानेही तोच निर्णय दिला आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि व्ही.के. रॉय यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. डर्मेटोलॉजिस्ट जही अहमद यांनी कोर्टात युक्तिवाद केला की अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्सया दररोज डॉक्टरांच्या परवानगीशिवाय लाखो रुपयांची औषधं विकत आहेत. आणि ते रुग्णांसाठी धोकादायक आहेत तसेच डॉक्टरांनाही तितकीच धोकादायक बाब आहे.\nऑनलाईनवर कोणी कुठलेही औषध विकत घेऊ शकतातं तसेच ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्या कुठलेच नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीड जिल्हा परिषदेतील घोटाळा: सचिवांच्या साक्ष ऐनवेळी रद्द; घोटाळेबाजांना कोणाचे अभय\nपुढीलशंभर युवक-युवतींना मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देणार -आमदार डॉ. राहुल पाटील\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/rangchikitsa-part-4/", "date_download": "2019-01-16T13:01:44Z", "digest": "sha1:N2H5NDG3NHOPNMMLQW57GVTJBUXVRNTU", "length": 13423, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रंगचिकित्सा – भाग ४ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार ���ादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेरंगचिकित्सा – भाग ४\nरंगचिकित्सा – भाग ४\nSeptember 14, 2018 गजानन सिताराम शेपाळ नियमित सदरे, रंग चिकित्सा\nरंगांसंबंधी आपण गेल्या तीन लेखांद्वारे माहिती घेतली. या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु.\nह्या नक्षत्रावर ज्या व्यक्तिचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तिने दैनंदिन व्यवहारात कोणकोणत्या बाबींचा विचार केल्यास अधिक सकारात्मक तसेच होकारात्मक वातावरण तयार होऊन स्वतःच्या कामांना अधिक गतिमान करता याचा विचार करावा…\nअश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष “कुचला” आणि पर्यायी वृक्ष “अडुळसा”आहे. या नक्षत्राची देवता अश्विनीकुमार आहे. आकाशात हे नक्षत्र तिन तारकांच्या रुपात पहावयास मिळते. हे तिन तारे अशा आकारात बद्ध आहेत की तो आकार घोड्याच्या मुखासारखा दिसतो.\nया नक्षत्राच्या देवतेचा मंत्र आहे “ॐअश्विनीकुमाराभ्यां नमः”वायु तत्वाचा प्रभाव या नक्षत्रावर आहे. मेष राशी या नक्षत्राची असून राशी स्वामी मंगळ ग्रह आहे.\nया नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तिंनी पोटाचे विकारांपासून आराम, मज्जातंतूंचे विकार आणि लकव्या पासून मुक्ती या सह इतरही संबंधित व्याधींपासून दूर राहण्यासाठी काही रंगविषयक सूचना अवलंबिल्या तर चमत्कारिक बदल घडून येत असल्याचे त्याच उपचारकर्त्या व्यक्तीच्या ध्यानात येईल .\n१ – त्या व्यक्तीने तिन च्या पटीत संख्येला प्राधान्य द्यावे….जसे पोळ्या वा फुलके तिनच खावेत,याच तारखांना म्हणजे तिन-बारा-एकवीस-तीस या दिवशीच शक्यतोवर महत्वाचे निर्णय घ्यावेत.\n२ – या व्यक्तिंनी वर उल्लेखिलेल्या तारखांना लाल रंग आणि लाल रंगाच्या जवळच्या रंगाचे कपडे परिधान करावेत म्हणजे लालसर नारिंगी,स्कार्लेट रेड,पोस्टमन रेड,व्हर्मिलियन रेड इ.\n३ – इतर तारखांना या व्यक्तीने पांढरा,फिक्कट पिवळा,चंदेरी,आकाशी अशा रंगांचा प्रभाव असलेले कपडे परिधान करावेत.\n४ – या व्यक्तिंनी लाल रंगाच्या बाटलीत पिण्यासाठीचे पाणी घेऊन ते सूर्य प्रकाशात आठ तास ठेवावे नंतर पिण्यासाठी ऊपयोगात आणावे.\n५ – या व्यक्तिंनी कुचला वृक्षाच्या जवळ जाऊन किंवा अडुळसा च्या जवळ जावून त्याला स्पर्श करुन ��र नमूद केलेला जप किमान १०८ वेळा करावा. यावेळी त्या व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा प्रभाव असेल असे कपडे असावेत.\n६ – जर वृक्ष मिळाला नाही तर त्या वृक्षाचा फोटो जवळ बाळगून त्याच्याकडे पहात जप वा प्रार्थना करावी.\n७ – किमान तिन महिने आणि जास्तित जास्त सहा महिने हा ऊपचार केल्यास अद्भुत परिणाम मिळतील.\nया पुढील लेखात आणखी एक नक्षत्र पाहू….\n— प्रा.गजानन सिताराम शेपाळ\n( सदर लेखमाला नक्षत्र क्रमांकानुसार नाही… प्रत्येक लेखात काहीतरी नवनवीन माहिती मिळणार आहे तेव्हा सर्व लेख आवर्जून वाचावेत.)\nAbout गजानन सिताराम शेपाळ\t20 Articles\nश्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_127.html", "date_download": "2019-01-16T12:29:10Z", "digest": "sha1:NOMVLYPL2CJ2RTDSRRNPNIN5G4GG4CWV", "length": 10150, "nlines": 101, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सेनादल चॅम्पियन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सेनादल चॅम्पियन\nहरयाणामध्ये झालेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सेनादलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. दोन सुवर्ण व दोन कांस्यपदके मिळविणार्‍या 10 सायकलपटूंच्या या संघाचा सराव नगर येथे झाला. संघाचे प्रमुख प्रशिक्षक सुभेदार सुमेरसिंग नगर येथे आर्मर्ड कोअरमध्ये कार्यरत आहेत.\nहरयाणा सायकलिंग असोसिएशनने कुरुक्षेत्र येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. सेनादलाच्या संघाने टीम टाईम ट्रायल या 60 किलोमीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून जोरदार सलामी दिली. मनजितसिंग, पी. आर. बिष्णोई, अतुलकुमार व सतबीरसिंग यांनी ही कामगिरी केली.\nसेनादलाने दुसरे सुवर्णपदक 120 किलोमीटर अंतराच्या मास स्टार्ट शर्यतीत जिंकले. यात संघाचे सहा सायकलपटू सहभागी झाले होते. मनजितसिंगने जोरदार मुसंडी मारत सुवर्ण पटकाविले. त्याचा सहकारी विष्णू नाईकवाडी याने कांस्यपदक जिंकले. अचानक पडल्यामुळे सतबीरसिंगचे पदक थोडक्यात चुकले. त्यामुळे या शर्यतीत तिन्ही पदके जिंकण्याचा सेनादल संघाचा विक्रम हुकला. संघाकडून अतुलकुमार, दिनेश व बिष्णोई हे खेळाडूही शर्यतीत उतरले होते.\nइंडिव्हिज्युअल टाइम ट्रायल या 40 किलोमीटरच्या शर्यतीत सेनादलाकडून दोन सायकलपटू उतरले होते. अतुलकुमारने त्यात कांस्यपदक जिंकले. सायकल पंक्चर झाल्यामुळे मनजितसिंग पदक मिळण्यापासून वंचित राहिला. गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहिल्याने सेनादलाच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.\nएकूण 10 सायकलपटूंचा समावेश असलेल्या या संघाचे व्यवस्थापक लष्कराचे क्रीडा अधिकारी कर्नल परमिंदर सिंग होते. मुख्य प्रशिक्षक सुमेरसिंग, प्रशिक्षक नायब सुभेदार एच. आर. गोदारा, धर्मेंद्र व करमजित दहिया यांनी प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी संभाळली. नगरच्या आर्मर्ड कोअरचे कमांडिंग ऑफिसर जनरल नीरज कपूर यांनी खेळाडू व अधिकारी यांचे कौतुक केले.\nराष्ट्रीय स्पर्धेत ठसा उमटविणार्‍या सेनादलाच्या संघाचा सराव दीर्घकाळ नगर येथेच सुरू होता. स्पर्धेआधी या संघाचे पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात विशेष शिबीर झाले. त्यानंतर कुरुक्षेत्र येथेही स्पर्धेपूर्वी 15 दिवस संघाचा कसून सराव झाला, असे मुख्य प्रशिक्षक सुमेरसिंग यांनी सांगितले.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Due-to-Ganesh-Festival-the-district-is-not-closed/", "date_download": "2019-01-16T12:09:38Z", "digest": "sha1:DLDHQELQQM2RG6ZVVXTPCJA3ZRQGKGV2", "length": 4849, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणेशोत्सवामुळे जिल्ह्यात बंद नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गणेशोत्सवामुळे जिल्ह्यात बंद नाही\nगणेशोत्सवामुळे जिल्ह्यात बंद नाही\nपेट्रोल, डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे गगनाला भिडणारी महागाई, परिणामी सर्वसामान्यांचे असह्य झालेले जगणे या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने पुकारलेल्या देश बंदच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गात काँग्रेससह राष्ट्रवादी आणि मनसेने या बंदला पाठिंबा देत तहसीलदार आणि जिल्हाधिकार��‍यांना निवेदन देऊन महागाईचा निषेध केला. मात्र, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गणेशभक्‍तांची गैरसोय होऊ नये यासाठी सिंधुदुर्गात बंद पाळण्यात आला नाही.\nपेट्रोलचा वाढता दर व वाढती महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला होता. राज्यात ठिकठिकाणी या बंदला कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्गात मात्र सध्या गणपती उत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. चाकरमानी मंडळीही मोठ्या संख्येने दाखल झाली आहेत. त्यामुळे गणेशभक्‍तांच्या या आनंदावर विरजण पडू नये यासाठी सोमवारी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला नाही. मात्र या बंदला पाठिंबा देत तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन महागाईचा निषेध करण्यात आला.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Engineering-students-made-rocket-launches/", "date_download": "2019-01-16T12:05:27Z", "digest": "sha1:7CZ4KVOPRHGLYSPXF6MM3MU26SRERUQK", "length": 3961, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केले रॉकेट लाँचिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केले रॉकेट लाँचिंग\nअभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केले रॉकेट लाँचिंग\nमत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये यांत्रिकी विभाग विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वॉटर रॉकेट लाँचिंग स्पर्धेत विद्यार्थ्यानी रॉकेट लाँचिंग केले.\nयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रा. एम. आर. गायकवाड हे होते. यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेले रॉकेट लॉच करून दा���विले. यावेळी प्रा. आर. एल. करवंदे, प्रा. सुशीलकुमार देशमुख, प्रा. पंकज भोयर, प्रा. स्वप्निल ढोले, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन यांत्रिकी विभाग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी विवेक खंडेलवाल, गौरव पांडेय, दुर्गेश काबरे, अजय देशमुख, सोहन चौंडीये, ओंकार चौंडीये, पांडेय आदींनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Two-Death-and-Six-major-Injured-In-Vaidnath-Sugar-Factory-In-Beed/", "date_download": "2019-01-16T12:04:22Z", "digest": "sha1:SNB642B32BN4XIAO2YJMFZLVS6HQKF5J", "length": 5063, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\n‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\n‍परळीजवळील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून १२ कर्मचारी भाजल्याची दुर्दैवी घटना काल(शुक्रवार दि.०८) घडली होती. यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.\nमधुकर पंढरीनाथ आदनाक (वय ५०) आणि सुभाष गोपीनाथ कराड (वय ४५) अशी मयात कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अचानक वाफेचा दाब वाढल्याने इव्हॅपोरेटरच्या खालच्या बाजूचा जोड दुभंगून आतील रस बाहेर पडला. १२० डिग्री सेल्सिअस पेक्षाही अधिक तप्त उकळता रस आणि वाफेचे मिश्रण वेगाने रस अंगावर पडून १२ जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.\nया दुघटनेतील जखमींवर लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील सर्वाधिक कर्मचारी परळी तालुक्यातील असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.\n‘वैद्यनाथ’ दुर���घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\nलातूर : नाकारलेले सोयाबीन निघाले विक्रीयोग्य\nपोलिस वाहनाला अपघात, पोलिस उपनिरीक्षकांसह ५ जण जखमी\nबीड : वैद्यनाथ कारखान्यात अपघात, ११ जखमी\nसहकार क्षेत्राला बळकट करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख\nलातूरमधील किल्लारीत पत्नीचा खून, पती पोलिसात हजर\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Sridevi-Hits-for-women-today-in-Satara/", "date_download": "2019-01-16T12:33:47Z", "digest": "sha1:WERE4ZIZGZBJYGYB32NJGA7GKFC23BTP", "length": 6395, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात आज महिलांसाठी ‘श्रीदेवी हिटस्’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात आज महिलांसाठी ‘श्रीदेवी हिटस्’\nसातार्‍यात आज महिलांसाठी ‘श्रीदेवी हिटस्’\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने सभासद महिला व युवतींसाठी बुधवार दि. 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. गजानन मंगल कार्यालय येथे वैशाली चंद्रसाळी थ्री स्टार्स ग्रुपच्या ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थांच्या पाक स्पर्धाही होणार आहेत.\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब-च्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. उन्हाळी सुट्टीतील मौजमजेत भर घालण्यासाठी क्लबच्यावतीने ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच यावेळी महिलांच्या पाककलेला वाव मिळावा, मुलांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश व्हावा, या उद्देशाने दुग्धजन्य पदार्थांच्या पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक फलटण येथील निसर्ग उद्योग समूहाचे संचालक राजकिरण हनुमंत जाधव हे असून गिफ्टींग प्रायोजक कणक ब्युटीपार्लर, निशा बुटिक, सोमेश्‍वर शैक्षणिक व सामाजिक स���स्था, पद्मनाभ अलंकार हे आहेत.\nनिसर्ग प्रतिजैविक मुक्त दुधामध्ये अधिक प्रोटीन व फॅट असून आरोग्यासाठी होणारे विविध फायदे याबाबत राजकिरण जाधव महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या उन्हाळी सुट्टया लागल्याने महिला व बच्चे कंपनी निवांत झाली असून सुट्टीच्या वेळात मुलांना पौष्टिक दुग्धपदार्थ खायला घालण्यासाठी माता-पालक सरसावले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने दुग्धजन्य पदार्थांच्या पाकस्पर्धा घेण्यात येणार आहेत.\nया स्पर्धेत सहभागी सदस्यांनी घरुन दुग्धजन्य पदार्थ तयार करुन आणावयाचे असून उत्कृष्ट सजावटीमध्ये त्याची मांडणी करावयाची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी दै. ‘पुढारी’ कार्यालय येथे तेजस्विनी बोराटे 8805007192 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आले आहे.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/569642", "date_download": "2019-01-16T12:33:52Z", "digest": "sha1:S3L7UXNKFFKO4QOWP4ZVFUT5U66GSYT5", "length": 6479, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच\nअण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली\nजनलोकपालासह अन्य मागण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलनाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. डॉक्टरांच्या टिमने अण्णांची प्रकृती तपासली असता, उपोषणमुळे त्यांचे वजन घटले असून रक्तदाबही वाढला आहे. तरीही अण्णा उपोषणावर ठाम आहेत.\nआंदोलनाच्या तिसऱया दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला पहावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्मयाचे असेल. मोदींना 43 पत्रे लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे अण्णांनी म्हटले होते. शेतकऱयांसाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, लाकपाल नियुक्त करा, या सारख्या अन्य मागण्या घेवून अण्णा रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत या वर्षी गर्दी फारच कमी आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोड सुरक्षा व्यवस्था मैदानात तैनाद आहे. अण्णांचे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पाठींब्याविना सुरू आहे. हे आंदोलन देशाच्या हितासाठी असून या विषयी सरकारची बोलणी सुरू आहे, असे अण्णा म्हणाले.\nउत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थांबणार\nव्हॉट्सअप ग्रुपवर निर्मला सितारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चॅटिंग , दोघांना अटक\nअमृतसर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी-मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577067", "date_download": "2019-01-16T12:48:33Z", "digest": "sha1:LN46F2K2ZB5BSUHHV2K6E567745TH6HW", "length": 5795, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिम��� मलिन : हायकोर्ट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट\nबलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट\nऑनलाईन टीम / मुंबई :\nबलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,अशी खंत मुंबईत हायकोर्टाने गुरूवारी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी त्यांच्या मारेकऱयांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणेच्या तपासावरही हायकोर्टाने तोशेरे ओढले आहेत.\nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हायकोर्टाने या प्रकरणावर खंत व्यक्त केली. विचारवंत वा उदारमतवाद्यांवरील हल्ले यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. सर्जनशील तसेच खुले विचार मांडणाऱयांना भारतात स्थान नाही. येथे ते सुरक्षित नाहीत, किंबहुना भारत म्हणजे केवळ बलात्कार आणि गुन्हे असा समज जगभरात पसरत आहे, असे हायकोर्टाने सांगितले.\nपंतप्रधानांची सुरक्षा महत्त्वाची ; ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन\nजागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत महाशिबीराचे आयोजन\nनव्या वर्षात विदेशी मद्य महागणार\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसां��लीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-01-16T12:29:17Z", "digest": "sha1:34CCXQFFJ3WY6CTETTWPOOFZZT42O2UL", "length": 27965, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (87) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (19) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (12) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nग्लोबल (5) Apply ग्लोबल filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहामार्ग (152) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (129) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (94) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (88) Apply प्रशासन filter\nपत्रकार (73) Apply पत्रकार filter\nराष्ट्रवाद (68) Apply राष्ट्रवाद filter\nराजकारण (58) Apply राजकारण filter\nमहापालिका (57) Apply महापालिका filter\nकाँग्रेस (50) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (48) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (46) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (43) Apply नरेंद्र मोदी filter\nजिल्हा परिषद (41) Apply जिल्हा परिषद filter\nनगरसेवक (40) Apply नगरसेवक filter\nकर्जमाफी (39) Apply कर्जमाफी filter\nकोल्हापूर (37) Apply कोल्हापूर filter\nनोटाबंदी (37) Apply नोटाबंदी filter\nसवर्णांच्या आरक्षणावर लोकसभेची मोहोर\nनवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या आरक्षणाचा फायदा...\nपतीच्या इच्छेनुसार मुलीला सैन्यात पाठविणार - यशोदा गोसावी\nनाशिक - माझे पती केशव गोसावी शहीद झाल्यानंतर आठ दिवसांनीच आम्हाला कन्यारत्न झाले. त्यामुळे मुलीला उत्तम शिक्षण देऊन तिला सैन्यात भरती करणार आहे. पतीचा वारसा पुढे सुरू राहावा, असे मनोमन वाटते, असे शहीद गोसावी यांच्या पत्नी यशोदा गोसावी यांनी नमूद करत पतीचे स्मारक उभारण्याचे आश्‍वासन मला देण्यात आले...\nशिवसेना तुमच्यासोबत राहणार का\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आ���ाडी निश्‍चित आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना राहतो का, ते आधी बघा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. चंद्रकांत पाटील...\nनिवडणूक वर्षात मोदींचे 'चलो गाँव की ओर'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदींनी विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. \"चलो गाँव की ओर'चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी...\nखेड-शिवापूर टोल नाक्‍यावर कोंडी\nखेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी रविवारी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे रविवारी दिवसभर पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी वाहतूक कोंडी झाली. त्यातच रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला....\nजेटली आणणार आणखी 'अच्छे दिन'\nजीएसटी दरांत आणखी कपातीचे केले सूतोवाच नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरातील ताज्या कपातीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भविष्यात आणखी दर घटविण्याचे संकेत दिले आहेत. विद्यमान 12 ते 18 टक्‍क्‍यांऐवजी या दरम्यानचा \"सुधारित करा'चा टप्पा लागू केला जाऊ शकतो. तसेच, चैनीच्या वस्तूंवरील 28...\n''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का '\nपुणे :. 'अपयशाचे श्रेय नेतृत्वाने स्वीकारले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले होते. याच विधानाचे 'कौतुक' करत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का '' असा सवाल खुल्या पत्रातून विचारत त्यांचा पाहूणचार घेतला. ''अनेक...\nपरदेशात घेऊन जाणारे २७ टन गोमांस जप्त\nपुणे : पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शनिवार (ता.२२) आणि रविवारी (ता.२३) सकाळी केलेल्या कारवाईत एक कंटेनर, एक टेम्पोसह एकूण २७ टन जनावरांचे मांस जप्त केले असून, दोन्ही चालकांना वाहन आणि मुद्देमालासह अटक केली आहे. सोलापूर येथून न्हावा शेवा बंदराकडे ...\nआम्ही भानावरच आहोत अध्यक्ष महो���य\nदेवानंद पवार यांचे श्रीपाद जोशींना प्रत्युत्तर यवतमाळ - आमची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली असल्यामुळे वास्तवाचे भान आम्हाला कायम असते. साहित्याचा मूळ हेतू विसरून बेभान झालेल्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अध्यक्ष तुम्हीच बेभान झालात, असे प्रत्युत्तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद...\nसोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपी निर्दोष\nमुंबई - सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या २००५ मधील चकमकप्रकरणी सर्व २२ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली. त्यात २१ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयासमोर आलेले पुरावे असमाधानकारक होते. त्यातून कट रचल्याचे...\nकॉंग्रेस नगरसेवक जनतेला घाबरतात\nनागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी...\n कितीही झूम करा.. फोटो 'फाटणारच' नाही\nशांघाय- क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड शक्तीच्या कॅमेराने चिनमधील शांघाय शहराचा हा फोटो काढला आहे. तो फोटो इतका स्पष्ट आहे की, त्या फोटोतील प्रत्येक वस्तू कितीही झूम करून पाहिली तरीही प्रतिमा ब्लर होत नाही. या कॅमेऱ्याची कमाल म्हणजे रस्त्यावरच्या वाहनाच्या नंबर प्लेट सुद्धा...\n'आयएल अँड एफएस'कडून आता रस्ते प्रकल्पांची विक्री\nमुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या \"आयएल अँड एफएस' कंपनीने निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत आता समूहातील कंपनी असलेल्या आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्ट नेटवर्क लिमिटेडच्या मालकीचे रस्ते प्रकल्प आणि टोल वे, स्थावर मालमत्तांची विक्री केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांकडून...\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सु��ु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...\n\"यूपीए'च्या नियमाप्रमाणेच राफेल विमानांची खरेदी - हंसराज अहिर\nऔरंगाबाद - \"राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या 2013 च्या नियमावलीनुसार ती झाली होती, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राफेल लढाऊ विमान खरेदीप्रक्रियेत सरकारने...\nवाहतूक कोंडीने कोळकीकर त्रस्त\nकोळकी - कोळकी-फलटण हद्दीवर असलेल्या पृथ्वी चौकामध्ये वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पृथ्वी चौकामध्ये पुणे, सातारा, सांगली व फलटण शहरामधील वाहनांची तसेच एसटी बसची ये-जा सुरू असते. फलटण तालुक्‍यात श्रीराम, स्वराज, शरयू व साखरवाडी असे चार...\nकेडगाव टोलनाका बंद, सकाळच्या पाठपुराव्याला यश\nकेडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान...\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारचे आदेश मानण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसले. हा महसूल शेतकऱ्यांना परत करून वसूल करणाऱ्यावर कारवाई करणार का, हाच खरा सवाल आहे. नैसर्गिक...\nपराभवामुळे कर्जमाफीची चर्चा - अजित पवार\nमाळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...\n\"कोस्टल रोड'चे श्रेय मुंबईकरांचे - उद्धव ठाकरे\nमुंबई - केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मु���बईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/1/Bonnie-Kapoor-letter-.html", "date_download": "2019-01-16T12:20:53Z", "digest": "sha1:PHC4STQO7EZCWNCT5YNBVW2NIQBW3JQO", "length": 3627, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " बोनी कपूर यांचे हे पत्र वाचून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल... बोनी कपूर यांचे हे पत्र वाचून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल...", "raw_content": "\nबोनी कपूर यांचे हे पत्र वाचून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल...\nश्रीदेवी यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असला तरी देखील याहीपेक्षा जास्त धक्का त्यांचे पती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली ख़ुशी आणि जान्हवी यांना बसला आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक पत्र शेअर केले आहे हे पत्र वाचल्यावर तुमच्या डोळ्यात देखील पाणी आल्या शिवाय राहणार नाही.\nमी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे नुकसान सध्या झेलत आहे. श्रीदेवी ही माझी केवळ पत्नी नसून ती माझी उत्तम मैत्रीण, माझ्या मुलींची आई देखील होती. तिच्या जाण्याने आमच्या तिघांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. ती माझ्या आयुष्यात महत्वाची व्यक्ती होती. माझे तिच्यावर खूप प्रेम होते असे लिहित पुढे ते म्हणतात.\nतिचे चाहते, मित्र, कलाकार आणि सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो यांनी आम्हाला या दुःखात खूप मोठा आधार दिला आहे. ती जगासाठी चांदणी असली तरी देखील ती माझी पत्नी होती. ख़ुशी आणि जान्हवी यांच्यामुळे तसेच अभिनेता अर्जुन कपूरमुळे या दुःखातून मी सावरू शकलो आहे.\nती एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. तिच्यासारखी अभिनेत्री जगात होणे आता शक्य नाही. मला आता माझ्या मुलींची चिंता आहे. श्रीदेवी हिच्या आत्म्याला शांती मिळो आता ईश्वर चरणी हीच माझी प्रार्थना अशा शब्दांमध्ये बोनी कपूर यांनी हे पत्र लिहिले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1612", "date_download": "2019-01-16T12:14:54Z", "digest": "sha1:BXFQ3WXNVWSLUIHT44MI6KOKCCQWCK66", "length": 9047, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी काय केले?", "raw_content": "\nकोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी काय केले\nकोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे.\nनवी दिल्ली: कोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे.\nयाशिवाय महाराजा रणजीत सिंह यांचे सोन्याचे सिंहासन, शाहजहानचा मद्यपानाचा ग्लास आणि टिपू सुलतानची तलवार यांच्यासारख्या प्राचीन वस्तू भारतात आणण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले, असा प्रश्‍नदेखील केंद्रीय माहिती आयोगाने उपस्थित केला आहे.\nकोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिर्‍यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या.\nसध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र त्या व्यक्तीचा अर्ज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) पाठवण्यात आला.\nया वस्तू भारतात आणण्याचे प्रयत्न करणे आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे उत्तर पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिले.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी कोहिनूर हिर्‍यासह अनेक मौल्यवान वस्तूंची माहिती सरकारकडे मागितली होती.\nसुलतानगंज बुद्धा, टिपू सुलतान यांची तलवार, महाराजा रणजीत सिंह यांचे सोन्याचे सिंहासन, शाहजहान मद्यपान करण्यासाठी वापरत असलेला ग्लास या वस्तू भारतात आणण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, असा प्रश्‍न अय्यंगार यांनी माहिती ��धिकारातून उपस्थित केला होता.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/bho-bho-awarded-by-kalyan-international-film-festival/", "date_download": "2019-01-16T11:51:00Z", "digest": "sha1:VUHRNF5JREOMMGETVNIKPFOIJHKMEVWL", "length": 7682, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा", "raw_content": "\nHome News ‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा\n‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा\n‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा\nविविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या ‘भो भो’ चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटासाठी अभिनेते प्रशांत दामले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे\n२१ फेब्रूवारीला कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणात रंगलेल्या ‘कल्याण फिल्म फेस्टिव्हल’च्या सोहळ्यात प्रशांत दाम��े यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘अत्यंत वेगळी कथा व भूमिका यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. माझ्या वेगळ्या भूमिकेसाठी मिळालेल्या या पुरस्काराबाबत मी निश्चितच आनंदी आहे’, असं प्रशांत दामले ह्या वेळी म्हणाले.\nसुमुखेश फिल्म्स प्रस्तुत आणि भरत गायकवाड दिग्दर्शित ‘भो भो‘ हा वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. ‘भो भो‘ ही एका कुत्र्याभोवती फ़िरणारी मर्डर मिस्ट्री असून या चित्रपटात प्रशांत दामले ह्या अगोदर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले, सौरभ गोखले आणि अनुजा साठे या कलाकारांच्या ही भूमिका आहेत.\nवेगळ्या कथाविषयामुळे ‘भो भो’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच पूर्ण मनोरंजन करेल असा विश्वास निर्माता दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केला.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nअमृता देणार विज्ञानाचे धडे\n‘वृंदावन’ च्या राकेशला मिळाली बॉलीवूडकडून शाबासकी\n‘मी पाण्याला घाबरते पण समुद्राला नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://tomaskappa.blogspot.com/2016/07/", "date_download": "2019-01-16T13:11:01Z", "digest": "sha1:ORT7KE6CQL4G5GCRHQP4XU4HUG757B5N", "length": 36050, "nlines": 171, "source_domain": "tomaskappa.blogspot.com", "title": "Tomaš Kappa: Juli 2016", "raw_content": "\nलुसेशीय मधील खजिन्याचा शोध\nलुसेशीय मधील खजिन्याचा शोध\nथोमाश खाप्पा / राल्फ थोमास काप्प्लर\n\"आपण हजारो वर्ष भावंडांसारखे राहत आलो आहोत. तू माझा श्वासोश्वास सहन करतोस आणि मी तुझा राग. \" - (हाईनरीश हाईन \"ऍन इडोम\")\nही गोष्ट आहे जर्मनी ने दडवलेल्या सगळ्यात मोठ्या गुपिताची-त्यांनी सॉरबी लोकांना दिलेल्यावागणूकीची. त्यांना जर्मन लोकांसाठी स्वतःची लोककला प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. त्यांना अल्पसंख्यांक दर्जा असूनही आणि लुसेशियाची नैसर्गिक संपत्ती अफाट असूनही जर्मन सत्ताधिकारी सोर्बीयन शाळा आणि शिशुशाळा बंद करत आहेत.\nजर्मन राष्ट्रीय दूरदर्शन (एम डि आर) यांनी नुकतेच दर्शविले आहे की अपरिवर्तनीय नैसर्गिक वास्तु व खूप सॉरबी गावे एका नाझी नियमानुसार उध्वस्त केली गेली आहेत आणि अजूनही नष्ट केली जात आहेत. सॉरबी हा सगळ्यात छोटा स्लाव देश आहे आणि सॉरबी लोक जर्मनीच्या लुसेशिया भागाची एक अल्पसंख्यांक जमात आहे. त्यांनी लुसेशिया सुसंकृत केली आहे. ते येथे १५०० वर्ष पूर्वीपासून राहत असुन,ते कायमच आपली स्लवोनिक संस्कृती बद्दलण्याकरता जर्मन दबावाखाली आहेत. या कधीही रद्द न झालेल्या नाझी कायद्याने लुसेशियातील खाजगी मालकीची घरे आणि व्यावसायिक मालमत्ता आजही जप्त केली जाऊ शकते.ह्या मागील मूळ उद्देश लुसेशिया मधील असलेला तपकिरी कोळसा हिटलरच्या युद्ध समुग्रीला पोचविणे हा होता.लुक्सएम्बोर्गच्या आकाराचा एक प्रांत उध्वस्त करण्याची परवानगी आता स्वीडिश स्टेट एनरजी ट्रस्टला ह्याच कायद्यान्वये आत्ताच्या सरकारने दिली आहे.\nजर्मन सत्ताधिकाऱ्यांनी ह्या अत्त्याचारावर सोर्बीयन देशाची संस्कृती आणि मालमत्ता यांचा दुरुपयोग पद्धतशीरपणे लोकांपासून दडविला आहे.आदर्श स्वीडिश सत्तेचा या नाझी जप्ती कायद्यामुळे कायदा होतआहे.फक्त या धमकीयुक्त जुलमी जप्तीमुळेच, वाटेनफाल इथे राहणाऱ्या सोरबी जनतेला घरे आणि जागा सोडायला दबाव टाकू शकतात.फक्त याच कारणामुळे स्वीडिश स्टेट कंपनी त्यांची तपकिरी कोळसा खाण, येथील सुंदर निसर्ग आणि येथील राहणाऱ्या लोकांचा विचार न करता वाढवू शकत आहेत.जान नुक, सोर्बीयन उंबरेल्ला ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष यांनी लंडन मध्ये फॉरेन प्रेस असोसिएशन मध्ये सांगितले की \"आमच्या एक चतुर्थाउंश देशाला मायनिंग लॉबी मुळे घर सोडायला लागले आहे. आम्हा सर्व सोर्ब्सचा कडेलोट केला जात आहे.\" बंकिंघम पॅलेस ची दारे सोर्बीयन प्रतिनिधींकरता खुली केल्या नंतर लगेचच सोर्बीयन नी पहिली परदेशी भेटवस्तू सुवर्णमहोत्सवाच्या दरम्या��� राणी एलिझाबेथ ना अदा केली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोर्बीयन नी तोपर्यंत ब्रिटिश राजधानीत पाऊल ठेवले नव्हते. १९४६ मध्ये सॉरबी लोकांनी झेकोस्लोव्हाकियाशी एकरूप होण्याचा विफल प्रयत्न केला होता.\nआजपर्यंत लुसेशिया हे ब्रांडेनबर्ग आणि झाक्सोनी या राज्यात वसलेले आहे. लुसेशिया मध्ये जर्मनीतील सोने, पितळे आणि दुर्लभ खनिजद्रव्य भरपूर आहेत. इतके नैसर्गिकरित्या समृद्ध असूनसुद्धा ह्या भागाला अविकसित भाग म्हणून कोळसा खाण कंपनीकडून तुच्छ लेखले जाते. हा प्रभाग प्रामुख्याने धैर्यशील धोरणाविना पिडला जात आहे. कंमुनिस्ट राजनीतीचा अंत झाल्यानंतर २० वर्षांनंतरही सॉरबी लोकांकडे स्वतःचे गणतांत्रिक प्रतिनिधित्व नाहीे.\nपण तरीसुद्धा आता नभा मध्ये आशेची किरणे आहेत. सेर्ब्सकी सेजमिक हा एका सोर्बियन संसदेप्रति समर्पित अशी चळवळ आहे. स्टानिसलाव टील्लीच हा मूळ सोर्बियन असलेला पहिला मंत्री आहे. सिल्वरमोंड ह्या बॅन्डचे संगीतकार हे सुद्धा सोर्बियन भाषा बोलतात. डॅनियल बृल आणि रॉबर्ट स्टाडलोबेर अशा दिग्गज नटांचा समावेश असणारा चित्रपट \"क्राबाट\" हा 20th century fox studios नी प्रसारित केले. हा चित्रपट एका सोर्बियन स्वातंत्र्य कथेवर आधारित आहे . त्या चित्रपटाचे निर्माते हे नमूद करण्यास विसरले की ही स्वतंत्रकथा मेरसीन नोवाक-नजेचोरन्स्की यांनी प्रकाशित केलेली आहे.\nवेर्नर डोमेन व त्यांच्या सौभाग्यवती हे होर्नो नामक सोर्बियन गावाचे शेवटचे रहिवासी होते.७० वर्षीय जोडप्याने खाणमालकांच्या सातत्याने होणाऱ्या बळजबरीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मोठमोठी कोळसा उत्खनन करणारी मशिनरी घनघोर आवाज करीत आणि प्रचंड धुळ उडवत येत आसतानाही स्वतःच्या घरासमोर लिंबाचे झाड लावले. तोपर्यंत होर्नो हे एखाद्या युद्धभुमीप्रमाणे निर्जन आणि बेचिराख झाले होते. जर्मनीच्या मध्यवर्ती भागातील १३६ गावे लूसेशियन लिग्नाइट कोळशारूपी ज्वालामुखीत भस्मसात झाली. जर्मनी, जे स्वतःला हरित तंत्रज्ञान आणि इको चॅम्पियन मानतात या पाशवी घटनांमुळे सोर्बिन लोकांचे विस्थापन झाले. इंटरनेट साईट www.verschwundene-orte.deवरती आपल्याला नष्ट झालेल्या सोर्बियन गावांची सुश्राव्य नावे आढळतील उदा. पूब्लिक, बुकोविना, होर्नो, बाराक, रोवनो किंवा लाकोमा.\nस्वीडिश सरकारी मालकीच्या ऊर्जा कंपनी वाटेन��ाल ने होर्नो गाव विध्वंसीत केले, जरी त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील कोळसा नव्हता. वाटेनफाल ह्या कंपनीने कम्युनिसम राज्यव्यवस्था कोसळण्याच्या दरम्यान पूर्व जर्मनीची संपूर्ण ऊर्जाव्यवस्था बळकावली. हा काही योगायोग नाही की पुर्वी जर्मन नेत्यांनी ह्या घटनांचा स्वतःकरता व्यावसायिक दृष्टीने फायदा करून घेतला. स्वीडन हा सुद्धा पूर्व जर्मनीचा एक पाश्चात्य व्यापाराकरता महत्वाचा सहकारी आणि तंत्रज्ञ पुरवणारा देश होता. दोन्ही देशांमध्ये आर्थिक ऋणानुबंध होता. आज सुद्धा वाटेनफाल सोर्बियन शिक्षण व सोर्बियन संपर्कव्यवस्थेला आर्थिक मदत देते. ह्याने सोर्बियन लोकांचे स्वत्व धोक्यात जाते. लुसेशियन खाण कंपनी लौबाग यांनी प्रतिपादन केले की त्यांनी ७५० चौ. किमि पेक्ष जास्त जमिन मिळवली आहे. खरतर त्यांनी या मोठ्या जमिन उत्खननाने जवळजवळ हॅम्बुर्ग शहाराएवढी जमिन नष्ट केली. प्रो. योआखिन काटत्सुर, खाण पुनर्विकास संस्थेचे प्रमुख, यांनी ZEIT ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, \" लुसेशियन खाण कंपनीच्या कारवाईने जमिनिखालच्या पाण्याचा प्रवाह सुद्धा बाधित झाला आहे. याचा विचार केला तर त्यांनी आवश्यकतेपेक्षा चार पट अधिक जमिनीवर दुष्परिणाम केला आहे.\"\nअशाप्रकारे एकूण ३००० चौ. किमि सुपीक जमीन कोळशाच्या खाणीसाठी परिवर्तित केली गेली आहे. हा भाग लुक्सएम्बोर्गच्या एवढा मोठा असून पॅलेस्टिन प्रदेशाच्या अर्धा आहे. लुसेशियाच्या आकाराची तुलना आपण बेल्जियम बरोबर करू शकतो. खूप चौ. किमि जमीन ही एका कोळशाच्या खाणीमध्ये परिवर्तित झाली आहे. हे मानवनिर्मित निसर्गातील परिवर्तन मागच्या हिमयुगानंतर झालेला भुतलावरचे सगळ्यात मोठे परिवर्तन आहे.\n\"जर आपण जागतिक हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असे आढळते कि लीगनाईट कोळश्यापासून आपण शक्यतो लवकरात लवकर लांब गेले पाहिजे.\" असे मत क्लाउडिया केमफर्ट, जर्मन इन्स्टिट्युट फॉर इकॉनॉमिक रिसर्च यांनी व्यक्त केले आहे. कमी उत्पादन क्षमता आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या हरितगृह वायू मुले लिग्नाइट कोळसा मोठ्या प्रमाणावर वातावरण दूषित करत आहे. त्या मुळे आपण वातावरण संरक्षणाकरता चालवत असलेली चळवळही धोक्यात आणत आहोत. कार्बन कॅपचर् आणि स्टोरेज [ सी.सी.एस.] हा वाटेनफाल,RWE & Co. ने बनवलेला एक शब्द आहे ज्���ाचा उद्देश हा CO2 कमी करणे आणि त्याची जमिनीखाली साठवणूक करणे असा प्रतीत होता. \"पण खरा उद्देश हा मात्र क्लीन एनर्जी मध्ये आणि तसेच सिमेंट ओलिगरचीच फोस्सील पॉवर स्ट्रुक्टचर्स होणारी गुंतवणूक कमी करणे हा आहे,\" असे ग्रीन पार्टीचे उर्जातज्ञ अस्त्रीड श्नाईडर यांनी सांगितले. सॅक्सोनी मध्ये नुकतेच CCS ची बाजू सांसदीय चौकशीमध्ये तोकडी पडली. वाटेनफाल तज्ज्ञ, हुबेतुर आल्टमान यांनी संसदेमध्ये मान्य केले की \"CCS तंत्रज्ञानाचा वापर पुढील दशकाच्या मध्यापर्यंत तरी व्यवसायिकरित्या करता येणार नाही.\"\nकोट्यावधी किमतीचे बहुमूल्य धातू उदा. सोने, प्लॅटिनम,चांदी, जस्त आणि २.७ मिलियन टन तांबे हे लुसेशिया मध्ये सापडते. जागतिक बाजारात १ टन तांब्याची किंमत १००००€ पर्यंत जाऊ शकते. कुपफरशिफर KSL प्राइवेट लिमिटेड ह्या कंपनीने मट्रोयशका तत्वाखाली ह्या प्रांतामध्ये खाणकाम करण्याचा हक्क मागितला आहे. पण ही कंपनी मिनेरा एसए नावाच्या पनेमियन कंपनीची सहाय्यकारी संस्थ आहे . मिनेरा एसए ही सुद्धा एका इनमेट नामक कॅनेडियन कंपनीची सहाय्यकारी संस्था आहे. इनमेट मायनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी योखेन टिल्लीक हे जर्मनी, आखेन येथील भूतज्ञ आहेत. तेथील राहिवाश्यांचा सहभागच व्यवहार पारदर्शी करू शकतो आणि जर नोकरी आणि फायद्याच्या व्यतिरिक्त या प्रदेशाच्या शैक्षणिक व्यवस्था, विद्यापीठे आणि सोर्बीयन भाषेविषयक कार्यक्रम आखले गेले, तर लुसेशियन खजिन्याच्या शोधाचा थोड्या प्रमाणात तरी चांगला शेवट होऊ शकतो. नुकचे उत्तराधिकारी डेविड स्टेटनिक मागणी करतात \"जर या कंपनींना कोळसा , तांबे किव्वा सोने हे धातू उत्पादित करण्याचे हक्क दिले गेले तर ज्यांनी लुसेशियामध्ये बावेरीया किव्वा नॉर्थ र्हाइन वेस्ट फालिया इतकीच गुंतवणूक करायला हवी.\"\nनाझीझम,कंम्युनिसम आणि आता माथी मारलेले गणतंत्र\nशेकडो वर्षांपासून सॉरबी लोकांना दबवले गेले आहेत. त्यांना त्यांची भाषा सुद्धा वापरण्यास मज्जाव केला गेला आहे. त्यांना त्यांचे घोडे व कुत्रे सुद्धा पाळण्याची परवानगी नव्हती. फारच थोड्या संस्कृत काळानंतर निर्दयी जर्मन एकतंत्राचा दबाव परत आला. हजारो सोर्बियन लोकांना जर्मन केले गेले. या सर्वांचे बीज सन ९३९ मध्ये आहे. गेरो नामक जर्मन सरदाराने ३० सोर्बियन युवराजांना जेवयला बोलवून त्यांची तिथेच निर्घृण हत्या केली. अशा प्रकारे गेरोने जर्मन जमीन लुबाडण्याचा प्रतिकार करणाऱ्यांचा शिरच्छेद केला.\nआज परिस्तिथी काय आहे.बेनेडिक्ट द्य्रलीच आरोप करतात ,की आजही दोन दशकांच्या शांततामय क्रांतीनंतर सुद्दा सॉरबी लोकांना स्वतःचे हक्क नाहीत हे पारतंत्र्याखाली चेचले जात आहेत. सोर्बीयन कलाकार मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते सोर्बीयन लोकांच्या स्वतःच्याच भूमीत न मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाबाबत टीका करतात. डोमोविना ही सोर्बियन शीखर संस्था ही अजूनही GDR सारख्या निष्क्रियता आणि उच्च निच राजकारणामध्ये अडकली आहे.\nमारकुस मेकेल यांना या बद्दल चांगली माहिती आहे. मारकुस मेकेल हे पहिले असे पूर्व जर्मनीचे परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी दुसऱ्या महायीद्धतील विजेत्या शक्तींबाबत २+४ मध्यस्ती केली आहे. मेकेल यांनी ब्रुसेल्समध्ये उपरोधीकपणे म्हटले आहे की \"जर सॉरबी लोकांना त्यांच्या अपरिमित खनीज द्रव्यांबरोबरच थोडे जरी स्वातंत्र्य असते तर त्यानंच्यासाठी ते जास्ती बरे झाले असते.\" मेकेल यांना निष्काळजीपणे केलेल्या जर्मन एकत्रिकारणाच्या तहाबद्दल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आंतरिक मंत्री वोल्फगांग शाऊब्ले यांनी अत्यंत घाईघाईत या तहाला गरम सुई आणि ष्टाझी सहिष्णु पूर्व जर्मन राज्यकत्यांचे ठिगळ लावले आहे. परदेशमंत्री या नात्याने 'या एकत्रिकारणाच्या तहाशी माझा संबंध येत नाही,' असे मेकेल यांनी सांगितले.\nलुसेशिया व त्यांच्या मध्ये असलेल्या संपत्तीचे खरे मालक कोण हा आज देखील एक मात्र प्रश्न राहिला आहे, जो पूर्व जर्मन नोकरशाहांकडूनही दुर्लक्षित केला होता.\nमौन म्हणजे मृत्यु आणि भाष्य महणजे सोनं\nमार्का मासिजोवा ह्या सोर्बिया राष्ट्रीय प्रकाशन केंद्राच्या अध्यक्षपदी आहेत. त्या सोर्बियन-जर्मन शिक्षणाबाबत काम करतात. त्या म्हणतात \"सोर्बियन भाषा तेव्हाच जगेल जेव्हा आई बाबा त्यांच्या मुलांना भाषेचा वारसा प्रदान करतील. पण जर्मन लोकांनी सॉरबी लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास आणि आदर केला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीची सुद्धा भरभराट येईल. या दरम्यान सोर्ब्स नी बर्लिन, प्राग आणि ब्रुसेल्स बरोबर राजनैतिक दुवा जोडला आहे.\nजेर्झी बुझेक, इ यू पारलीअमेन्टचे राष्ट्रपती यांनी ह्या वर्षीच्या सोर्बियन म्युसिक फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय सभेचे पुरस्करता होण्याचे मान्य केले आहे. तरुणपणी बुझेक यांनी पोलिश ऐक्याच्या चळवळीत सिसिलियात भूमिगत राहून कार्य केले आहे. इतरही ठिकाणांहून मदत मिळणे शक्य आहे. रोमानियाचे कृषि सरकारी अधिकारी ( कंमिश्नर ), डासियन कियोलोस हे EUकृषिची पुर्नरचना करत आहेत. त्यांचा हेतू युरोपियन कृषिचे विकेंद्रीकरण करणे आणि हरितक्रांती करणे हा आहे. EU दुरूस्ती जरी अंशतः मान्य केली गेली, तरी ती लुसेशियन प्रांताकरिता आधार देणारी ठरू शकेल. १६ शतकांपेक्षा जास्त काळ सॉरबी भाषा लुसेशिया प्रांता मध्ये बोलली व गायली गेली आहे. कोळश्यामुळे चालू असलेली पिळवणूक या प्रांताचा नाश करत आहेत, ज्या ठिकाणाहून सोर्बीयन संस्कृती उदयास आली आहे.\nबंकिंगहॅम पॅलेस मध्ये झालेल्या भेटीमध्ये जून नुक व लेखक ह्याने एक छोटे निळे पुस्तक दिले. ह्या पुस्तकाचे नाव \"माझी दोन प्रेमं\" शेक्सपिअर सोनेट इन सोर्बियन अनुवाद आहे.\nपीटर लोटेर्दीजिक हा एक जर्मन विचारवंत होता ज्याचे मत होते की जर्मन आणि सोर्बी मिळून मिसळून राहिले पाहिजे. हि समज व हा अनुभव हा एक सॉरबी खजिना आहे. लुसेशिया आजही विश्वबंधुत्व असलेला स्वच्छ ऊर्जा असलेला देश बनू शकतो. औपरोधिकपणे बोलायचे झाल्यास त्याने जर्मन लोकांनाही फायदाच होईल.\nमाझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळ पुन्हा सोर्बियन बोलण्याचे धाडस केले . त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची खोली अशा तऱ्हेनी आवरलेली होती, की जणूकाही ते कुणाची तरी वाट बघत होते . मला त्यांच्या कॉफी टेबल वर एक कागदाचा तुकडा सापडला होता ज्याच्यावर फक्त दोन वाक्य होती\nआणि खाली दुसरं वाक्य\n\"घरी परत येणाऱ्याला माझा आशीर्वाद.\"\nलुसेशीय मधील खजिन्याचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T12:27:30Z", "digest": "sha1:RD2ST63U57ESG7Y6FGQXA3P3UYNFZB33", "length": 10291, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डी मार्टमध्ये मॉकड्रीलची थरारक प्रात्यक्षिके | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडी मार्टमध्ये मॉकड्रीलची थरारक प्रात्यक्षिके\nमलकापूर : मॉलमधून अतिरेक्यांना जायबंद करुन बाहेर आणताना पथकातील अधिकारी व कमर्र्चारी.\nमलकापूरला पोलीस छावणी ; दीड तासात गुन्हेगारांना जायबंद\n���राड, दि. 6 (प्रतिनिधी) – मलकापूर या वर्दळीच्या ठिकाणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी मॉकड्रिल करत थरारक प्रात्यक्षिक राबवल्याने मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या लोकांची धांदल उडाली. पोलीसांचा फौजफाटा पाहून मॉलमध्ये काही तरी मोठा प्रकार घडला असल्याची जाणीव नागरिकांना झाली. मात्र दीड तास सुरु असलेले पोलीसांचे हे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांना हायसे वाटले. गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार घुसल्यास त्यांना कसे पकडता येईल, याचे प्रात्याक्षिक शहर पोलिसांनी केल्याने याठिकाणी पोलीस छावणीचे स्वरुप तयार झाले होते.\nउपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर येथे रविवारी सायंकाळी डी मार्टमध्ये अतिरेकी हल्ला झाल्याचे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांना ओलीस ठेवल्यास पोलिसांनी काय-काय उपाययोजना कराव्यात, याचे थरारक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी मॉलच्या बाहेर अचानकपणे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. यामध्ये शहर पोलीस, जलद कृती दल, दंगा काबू पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक यांचा समावेश होता. कोणत्या पथकाने काय काय करावे, याच्या पूर्वीच सुचना देण्यात आल्यामुळे या वेगवेगळ्या पथकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत प्रात्यक्षिक केले. मॉलमधे अतिरेकी घुसल्यास सर्वसामान्यांना त्रास न होता अतिरेक्यांना कसे जायबंद करायचे याचे दीड तास प्रात्यक्षिक झाले. यावेळी पोलिस यंत्रणेने वाहतूक नियमन, गर्दीवर नियंत्रण, सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत न होता कृती कशी करता येईल याचे नियोजन केले. या प्रात्यक्षिकाचे प्रत्येक अपडेट नोंद केले जात होते.\nया प्रात्यक्षिकात उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांचेसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव, राखीव बलचे पांडे , डॉगस्कॉडचे शिंदे, तळबीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांचेसह सुमारे शंभर कर्मचारी, महिला पोलीस सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबा���ीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%AB/", "date_download": "2019-01-16T11:50:17Z", "digest": "sha1:U6CHTB7GVOEKCFGNR7TGOQ4BCZTQCLDU", "length": 13604, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला नवी कोरी स्कार्पिओ कार भेट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला नवी कोरी स्कार्पिओ कार भेट\nकोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी दिली कार भेट\nबाला ने मातीतल्या कुस्तीचा देशभर प्रचार करावा-सचिन सापळे\nकोल्हापूर/सतेज औंधकर- मातीतल्या कुस्तीचा राज्यभर नव्हे तर प्रचार व्हावा म्हणून कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला नवी कोरी स्कारपीओ गाडी भेट दिली आहे. त्यामुळं आज पासूनसनाच बाला शेखने मातीतल्या कुस्तीचा प्रचार करान्याचा निश्चय केला आहे. बाला ने आजनपासून कुस्तीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.\nनवी कोरी स्कॉर्पिओ चालवणारा हा दुसरा तिसरा कोण नसून हा आहे महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख… ही नवी गाडी गावागावात घेऊन बाला निघालाय मातीतली कुस्तीचे धडे द्यायला. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून जगभर ओळखलं जातं. याच कुस्तीच्या पंढरीतून अनेक महाराष्ट्र केसरी , हिंदकेसरी असे मल्ल तयार झाले. यास मल्लांना हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यासह अनेक दिग्गज उस्तादांचा मार्गदर्शन लाभलं. हीच मातीतली कुस्ती राज्यभर नव्हे तर देशभर जावी असा सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांचा उद्देश आहे.आजवर सापळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १२ मल्लांच पालकत्व स्वीकारल असून अनेक अनाथ मुलं त्यांनी दत्तक घेतली आहेत. तसंच कोल्हापुरातील अनेक शाळा डिजिटल केले आहेत.सामाजिक कार्यकर्ते स���तोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फौंडेशन च्या वतीनं गेली 25 वर्षे सुरू आहे.\nअसा सामाजिक वारसा असलेले कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला आज स्कॉर्पिओ गाडी भेट दिली आहे .या गाडीतून बालाने देश राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्ती चे धडे मल्लांना द्यावे अशी अपेक्षा सचिन साबळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच बाला ने हिंद केसरी आणि महाभारत केसरी स्पर्धा जिंकावी म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.\nमहाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख याचं कुस्ती प्रशिक्षण कोल्हापुरात झालं. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाला केसरीने आपलय कुस्तीचे डावपेच खेळत आज तो महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बाळाची कोल्हापूरची असलेली नाळ आजही अतूट आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी आपणाला दिलेली स्कॉर्पिओ कार म्हणजे कुस्तीचा फार मोठा मान आहे. म्हणूनच ही नवी गाडी घेऊन देशातील प्रत्येक गावात मातीतली कुस्ती टिकावी आणि वाढावी म्हणून मी प्रयत्न करीन महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख म्हटले आहे.\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फौंडेशन च्या वतीनं सुरू हे सामाजिक कार्यच सावत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाला सापळे कुठुमबीयांची मोलाची साथ आहे. या गाडी प्रदान कार्यक्रमाला पैलवान आणि सापळे कुठुमबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया नव्या गाडीतून मी गावोवावी जाऊन मी कुस्तीचे धडे मल्लांना देणार असून कुस्ती वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन- बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी )\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\n४८ जागाही लढण्याची तयारी\nआतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केले- रावसाहेब दानवे\nकितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार \n‘यांचा’ दिवस कधी ढळणार नाही; विचारांचा मधुघट रिता होणार नाही – प्रा. एन.डी. पाटील\nकोल्हापूर , सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उग्र आंदोलन\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nकोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/protective-wall-stones-and-laser-rays/", "date_download": "2019-01-16T12:52:44Z", "digest": "sha1:SVFORRC73B4KJAALNXT55NYU7XV7AVID", "length": 15100, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची\nदोन देशातील सीमा हा नेहमीच वादाचा मुद्दा होत आलेला आहे. दोन देशातीलच कशाला, कोणत्याही दोन सीमा या सदैव वादाचा मुद्दा असतात, मग त्या दोन देशातील असोत, दोन राज्यातील असोत, दोन गावातील असोत अथवा दोन घरातील-एका घरातील आणि त्यतील माणसांच्या मनातील सीमा असोत. त्यवरून वाद हा ठरलेला. अगदी अनादी कालापासून हा सीमावाद चालू आहे.\nआपल्याकडेही पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या सीमांवरून सदैव वाद चाललेले असतात. पाकिस्तानसारखा कुरापतखोर शेजारी तर आये दिन खूनखराबा करतच असतो. भारताने त्यासाठी सीमेवर कुंपण बांधण्याचा पर्याय निवडलेला आहे.\nउलटपक्षी मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी अमेरिकेत राजकीय रणकंदन चालले आहे.\nअमेरिकेतील पेचप्रसंग सध्या जगभर चर्चेचा विषय झालेला आहे. तसं पाहिलं तर तो अमेरिकेचा अंतर्गत प्रश्‍न आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेटिक पक्ष यांच्यातील हा विषय आहे. पण अगदी देशात आणीबाणी लागू करण्याची वेळ येईपर्यंत तो ताणला गेला आहे. प्रश्‍न आहे भिंतीचा. अमेरिका आणि मेक्‍सिको यांच्यामधील सीमेवर भिंत बांधण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा हट्ट आहे. ट्रम्प यांची अगदी सुरुवातीपासून हट्टी-दुराग्रही अशी एक इमेज तया�� झालेली आहे. त्या इमेजशी त्यांची आताची भूमिका शोभेशी आहे. मेक्‍सिको सीमेवरून अमेरिकेत घुसखोरी होऊ नये यासाठी ट्रम्प यांचा अट्टहास आहे. त्यासाठी त्यांना मेक्‍सिकन सीमेवर भिंत बांधायची आहे. त्यासाठी सुमारे 5.7 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे आणि तो देण्यास डेमॉक्रेटिक तयार नाहीत. हा खर्च म्हणे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असे त्यांचे सरळ सरळ मत आहे.\nआणि या भूमिकेवरून दोन्ही पक्ष अटीतटीला आलेले आहेत.\nगेले दोन आठवडे अमेरिकेत आंशिक शट डाऊन आहे. लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. आणि आता तर ट्रम्प यांनी आणीबाणी घोषित करण्याची धमकी दिली आहे. आणीबाणी घोषित केल्यानंतर ट्रम्प यांना सिनेटच्या मंज़ुरीशिवाय भिंतीसाठी लागणारा निधी वापरता येणार आहे. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार भारताच्या सीमेवर लेसर व भिंत उभारण्याची तयारी चालू आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी एक रामबाण उपाय शोधून काढलेला आहे. जालंदर, पंजाब येथील 106 व्या सायन्स कॉंग्रेसमध्ये लेसर व भिंतीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने त्याचे सफल परीक्षण केलेले आहे. लेसर किरणांची भिंत उभारण्याचा यशस्वी प्रयोग जमिनीवर, जमिनीखाली आणि पाण्याखालीही सफल झालेला आहे. त्यामुळे कोठूनही घुसखोरी करण्यास वाव राहणार नाही. लेसर किरणांची ही भिंत अदृश्‍य असल्याने तिचा पत्ता लागणारच नाही.\nमात्र, लेसर भिंतीच्या संपर्कात येताच शत्रूची माहिती कंट्रोल रूममध्ये ताबडतोब मिळणार आहे. आणि त्यानुसार कारवाई करणे सहजसोपे होणार आहे. लास्टेक (लेसर अँट सायन्स टेक्‍नॉलॉजी) दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी हे लेसर भिंतीचे तंत्र शोधून काढलेले आहे. लष्कराने जम्मू-काश्‍मीर सीमेवर जवळपास 60 ठिकाणी लेसर भिंतीचे यशस्वी परीक्षण केलेले आहे. मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी लास्टेक या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणार आहे. लेसर भिंतीसाठीचे हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आहे. याच्या एका उपकरणाने 100 ते 500 मीटर्सपर्यंत लांबीची इन्फ्रा रेड लेसर किरणांचे अदृष्य आणि अभेद्य संरक्षक भिंत उभारता येते.\nअधिकाधिक मशीन्स वापरून भिंतीचे क्षेत्रफळ वाढवता येते. ही भिंत वायफाय संवेदी असल्याची माहिती लास्टेकचे को-ऑर्डिनेटर वीरेंद्र शर्मा यांनी दिली आहे. ती पार करण्��ाचा थोडा जरी प्रयत्न झाला, तरी कंट्रोल रूममध्ये त्याची माहिती दिली जाईल. त्याचा रियल टाईम व्हिडीयो कंट्रोल रूममध्ये दिसेल. घुसखोरांची संख्या, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे लगेचच कळू शकतील आणि त्वरित कारवाई करणे सहजशक्‍य होईल. जम्मू-काश्‍मीरसारख्या क्षेत्रात भारत-पाक सीमेवर अदृष्य आणि परिणामकारक लेसर भिंत अत्यंत उपयुक्त सिद्ध होणार आहे. या भागातील सुमारे 2026 किमी लांबीच्या क्षेत्रात लेसर भिंत उभारण्यात येणार असल्याचे समजते. मेक्‍सिको सीमेवरील भिंत आणि भारताची लेसर भिंत यातील फरक वेगळा सांगण्याची आवश्‍यकताच नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची\nधोरण : अवकाशयान आणि आव्हाने\nविचार : एक कप चहा\nवेध : राजकीय चित्र अद्याप धूसरच\nआठवण: दुसरी बाजू चंद्राची\nधोरण: किरकोळ व्यापारात येईल तेजी \nस्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो…\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/8.html", "date_download": "2019-01-16T12:07:31Z", "digest": "sha1:WZOHWIT4QT4EJJZXGE7PVIRPZENMRWCH", "length": 9206, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल��याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nआईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत्महत्या करणे अशा घटना घडतात. दरम्यान ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात मात्र शाळेत जाणार्‍या 13 वर्षाच्या मुलीच्या आईने केसाला जास्त तेल लावल्याच्या रागातून इमारतीच्या 7 व्य माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे.\nकापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रम्हांड परिसरात राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी विजया भोईर हि ठाण्याच्या सेंट झेवियर्स शाळेत इयत्ता आठवीत शिकत होती. गुरुवारी सकाळी 6-15 वाजण्याच्या सुमारास विजया शाळेत जाण्यासाठी उठली. शाळेत जाण्यापूर्वी तिच्या आईने तिच्या डोक्यावर जास्त तेल लावले. जास्त तेल लावणे विजयला आवडत नव्हते. त्यामुळे तिने आईशी भांडणे केली आणि ती रडू लागली. दरम्यान विजयाच्या आईने किचनमध्ये तिचा टिफिन बांधण्यासाठी गेली असता विजयाने इमारतीच्या तिच्या राहत्या 7 व्य माळ्याच्या गेलेरीत आली आणि नैराश्येतून तिने खाली उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. झालेल्या आवाजाने विजयाच्या आईला फांद्या तुटल्याहा भास झाला मात्र सुरक्षारक्षकाने केलेल्या आरडाओरडाने आई गेलेरीत आली आणि तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दृश्य दिसले. मृतक विजयाचे वडील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. विजयाच्या या आत्महत्येच्या घटनेने मात्र परिसरात शोककळा पसरली असून कापूरबावडी पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक भानुशाली अधिक तपास करीत आहेत. सेंट झेविअर्स शाळेत तिला कुणी चिडवायचे का याबाबत पोलीस चौकशी करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका ना���ी विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/akshay-kumar-movies-in-2017-he-shared-posters-on-new-year-eve/", "date_download": "2019-01-16T12:19:31Z", "digest": "sha1:HN7XNOIBFTL3CWXL6GVOHRCNRJFD3S35", "length": 7015, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "akshay-kumar-movies-in-2017-he-shared-posters-on-new-year-eve", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअक्षय कुमारचे 2017 मध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nमुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमांची माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत अक्षय कुमारने 2017 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे पोस्टरही शेअर केले.\nआपल्यासाठी 2017 हे वर्ष अत्यंत व्यस्त असणार आहे. मागे वळून पाहायला वेळ नाही, कारण पुढे जायचंय. तुमच्या शुभेच्छा असू द्या, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.\nया वर्षात रिलीज होणारा पहिला सिनेमा ‘जॉली एलएलबी 2’ चं पोस्टर अक्षय कुमारने शेअर केलं. हा सिनेमा 10 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.\nयानंतर ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा सिनेमा 2 जून 2017 रोजी रिलीज होईल. त्याचंही पोस्टर अक्षय कुमारने शेअर केलं.\n‘2.0’ हा अक्षय कुमारचा 2017 मधील तिसरा सिनेमा असेल. या सिनेमात अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत एकत्र दिसणार आहेत.\n‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमारचा वर्षातील शेवटचा सिनेमा असेल. त्याचे वर्षात नेहमी तीन ते चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी त्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या सिनेमांची यादी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'संक्रांत' या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raymond-custom-tailoring/", "date_download": "2019-01-16T12:20:32Z", "digest": "sha1:WA4ZETAV6GNJCOXWCS6G2AICYSW6CYMQ", "length": 10235, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट\nमुंबईत यशस्वीरीत्या घौडदौड सुरु\nपुणे : सूटचे कापड आणि तयार वस्त्रे ह्यांच्या क्षेत्रातील अग्रणी निर्माता, वितरक आणि किरकोळ विक्रेता असलेल्या रेमंडने, आज पुण्यात अग्रणी पुढाकार घेऊन ग्राहकांना ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंगची सेवा पुरविण्यास सुरुवात केली. ग्राहक आता घरबसल्या www.raymondcustomtailoring.com ह्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून चपखल शिवणीसोबतच वैयक्तिक आवडीची पूर्तता आणि निर्दोष कारागिरी अनुभवू शकतात.\nआजच्या गतिमान जगात, दुकानातून एखादा कपडा उचलून घेताना तो चपखल बसणारा आणि एखाद्याची वैयक्तिक स्टाईल दर्शविणारा असेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. पण रेमंडच्या कस्टमाइज्ड टेलरिंगच्या निमित्ताने पुरुषांना आता त्यांच्या सोयीच्या वेळ आणि स्थळानुसार ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून शर्टस आणि ट्राउझर्समधील स्वत:ची विशिष्ट शैली तयार करणे सहज शक्य होणार आहे. स्टायलिस्टने कपड्याचे नानाविध नमुने घेऊन ग्रा���काच्या घरी भेट देण्यापासून ह्या प्रक्रियेची सुरुवात होते. चपखल मापे घेतल्यानंतर, ग्राहक आपल्या पसंतीनुसार वैयक्तिक आवडीनुसार कॉलर, कफ्स आणि इतर लहान-सहान तपशील सांगू शकतात; खेरीज आपली आद्याक्षरेही बनवून घेऊ शकतात.\nकस्टमाइज्ड टेलरिंगच्या संकल्पनेबद्दल बोलताना सुटिंग व्यवसायाचे अध्यक्ष सुधांशू पोख्रीयाल म्हणाले की, “पुरुषांच्या कपड्यांतील उत्क्रांती आणि भारतीय पुरुषाचा आंतरराष्ट्रीय फॅशनकडे झुकणारा सूक्ष्मदर्शी कलपाहता, त्याचा अस्सलपणा दर्शविणारी सेवा देण्याची वेळ येऊन ठेपली होती. रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग् सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्यात आलेली आणि स्वस्त किमतीत मिळणारी एक अनन्यसाधारण ग्राहक सेवा आहे. वेळेचे अत्यंत महत्त्व असलेल्या आजच्या जगात, रेमंड कस्टमाइज्ड टेलरिंग निर्भयपणे शिवलेले, स्टाईलिश कपडे तयार करून देण्याची सहजता दर्शविते जे तुमची स्टाईल दर्शवितात. ह्या सेवेस मुंबईतून भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आता ही सुविधा पुण्यात देखील सुरू करण्यात आली आहे.”\nरेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग सेवा अखंड खरेदीचा अनुभव देते आणि त्याचसोबत ग्राहकांना कपडे बनण्याच्या पूर्ण प्रक्रियेची वेळोवेळी माहिती मिळण्याची सोय करून देते. शिवून तयार झालेले कपडे आकर्षक पॅकिंगसह सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या घरी पोहोचवण्यात येतात. पूर्वी केवळ हौसेची गोष्ट म्हणून ओळखले जाणारे कपडे आता रेमंडच्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेमुळे स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच रु. ७४९ मध्ये शर्ट आणि रु. ८९९ मध्ये ट्राउझर असे मिळतात. ज्या ग्राहकांकडे आधीच घेतलेले कापड आहे ते देखील ह्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. १ जानेवारी २०१८ पर्यंत मुंबई आणि पुण्यात ग्राहक प्रास्ताविक सूट मिळवून पहिली मोफत चाचणी घेऊ शकतात; तसेच सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत शिवण कामावर ५०% सूट मिळवू शकतात.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nआ. प्रणिती शि���दे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/solapur-truck-and-small-child-incident/", "date_download": "2019-01-16T12:25:11Z", "digest": "sha1:VUGK4LC4Z6V5SPJZFOMKA6YWMG3PPPBQ", "length": 7784, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापुरात ट्रकखाली सापडूनही चिमुरडीला जीवदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोलापुरात ट्रकखाली सापडूनही चिमुरडीला जीवदान\nसोलापूर – धावत्या सिमेंटच्या ट्रक खाली अडकून देखील चिमुरडीला जीवदान मिळाल्याची घटना सोलापुरातील आसरा चौक येथे घडली आहे. नंदिनी नवीन माखरिया(वय ८ वर्ष सह्याद्री हौसिंग सोसायटी जुळे सोलापूर) असे त्या चिमुरडीचे नाव आहे. संदीप गोपाल चामारिया हे आपल्या भाची सोबत राहत्या घराकडे डियो या दुचाकीवरून जात होते. आसरा चौक येथे सिग्नल सुटले होते.\nनारंगी दिवा लागल्यामुळे दुचाकी स्वार व सिमेंट ट्रक भरधाव वेगात सिग्नल क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते. सिमेंट ट्रक होटगी रोडवरील साखर कारखान्याच्या दिशेने सरळ जात होते. आणि दुचाकी धारक संदीप चामारिया यांनी जुळे सोलापूर येथे जाण्यासाठी भरधाव वेगात वळण घेतले. या घाई गडबडीत ट्रकचा धक्का बसला. मागील बाजूस बसलेली नंदिनी माखरिया ही खाली पडली व ट्रकच्या समोरील चाकात आली. ही बाब ट्रक चालक राजाराम वाईकर(रा पुणे)यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रक तसाच पुढे निघून गेला. चिमुरडी फरफटत 5 ते 10 फूट ट्रक सोबत गेली. दुसऱ्या बाजूस सिग्नल वर उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकास नजरेस आणून दिले. काही नागरिकांनी ट्रक चालक राजाराम वाईकर याला चोप दिला.\nवस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा…\nकाही नागरिकांनी ताबडतोब नंदिनी या चिमुरडीस उचलले व जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये चिमुरडीचा उजवा पाय गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर असलेले संदीप चामारिया किर��ोळ जखमी झाले आहेत. दोघांना अश्विनी रुग्णालयात दाखल केले आहे.\nया घटनेमुळे आसरा चौक येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 15 ते 20 मिनिटं एकही ट्राफिक पोलिस आला नाही. त्यानंतर 8 ते 10 पोलिस घटनास्थळावर हजर झाले व वाहतूक कोंडी सुरळीत केली.\nवस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nटीम महाराष्ट्र देशा - बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Hitting-by-journalistic-students-in-ahmednagar/", "date_download": "2019-01-16T12:02:08Z", "digest": "sha1:4OB4ZZSWCNU3AXQLSKWZZQOEDRAXQ2S4", "length": 3753, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मारहाण\nअभ्‍यासक्रमाचा भाग म्हणून चित्रिकरण करत असलेल्या मास कम्‍युनिकेशन विभागाच्या मुलांना टवाळखोरांनी बेदम मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.\nमारहाण करणारी मुले कॉलेजच्या ड्रेसवर होती. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\n‘होय आम्ही या खड्डेमय रस्त्यांचे लाभार्थी’\nतिहेरी अपघातात ५ ठार,१ गंभीर\nशिवसेना येत्या वर्षात सत्तेला लाथ मारणार\nजिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’\nफूस लावून पळविलेली मुलगी पालकांच्या ताब्यात\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीस���ठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/OLA-drivers-strike-back-mumbai/", "date_download": "2019-01-16T12:09:03Z", "digest": "sha1:HZB43L35MMXAO3YSERDUG3B46QBJ44MY", "length": 4636, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओला चालकांचा संप अखेर मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओला चालकांचा संप अखेर मागे\nओला चालकांचा संप अखेर मागे\nओला वाहनचालकांनी पुकारलेला संप तिसर्‍या दिवशी मागे घेण्यात आला. ओला उबर प्रशासनाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात हा संप पुकारण्यात आला होता. यामध्ये मुंबई परिसरातील 45 हजार वाहन चालकांनी सहभाग घेतल्याचा दावा मनसेने केला होता. दरम्यान उबर चालकांनी मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.\nओला व्यवस्थापनाचे प्रतिनिधी व मनसेच्या शिष्टमंडळाची वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक व उपाध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. काही मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले असून उर्वरित मागण्या पुढील 20 दिवसांत मान्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.\nकाळ्या यादीत टाकलेली वाहने व चालकांचा आढावा घेऊन त्यांचा व्यवसाय टप्प्याटप्याने सुरू करण्यात येईल. ओलाचे सर्व वाहन चालक-मालक यांना भागीदारी करारनामा मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, ओला वाहनांवरील स्टीकर मराठी भाषेत असतील, सर्व वाहन मालक यांना व्यवसाय विकास कार्यक्रम राबवण्यात येईल अशी आश्‍वासने ओलातर्फे देण्यात आली आहेत. उबर प्रशासनासोबत गुरूवारी चर्चा होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब द���नवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/district-50-anganwadis-focus-digital-33999", "date_download": "2019-01-16T12:57:36Z", "digest": "sha1:7HGCYUIY7I3EFED4SPY3BSEJUBZOHTZM", "length": 17349, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "District 50 anganwadis focus on digital जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या डिजिटल करण्यावर भर - रसाळ | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील ५० अंगणवाड्या डिजिटल करण्यावर भर - रसाळ\nबुधवार, 8 मार्च 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र समाज विकासाचे केंद्र बनावे, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील एक या प्रमाणे जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या स्मार्ट, डिजिटल व ‘आयएसओ’ करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आजच्या समिती सभेत दिली.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र समाज विकासाचे केंद्र बनावे, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील एक या प्रमाणे जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या स्मार्ट, डिजिटल व ‘आयएसओ’ करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आजच्या समिती सभेत दिली.\nजिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालातील शेवटची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी समिती सचिव सोमनाथ रसाळ, समिती सदस्या वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, निकिता तानावडे, स्नेहलता चोरगे, रुक्‍मिणी कांदळगावकर, कल्पिता मुंज यांच्यासह तालुका\nप्रकल्प अधिकारी, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.\nगेली पाच वर्षे महिला व बालविकास समितीचा कारभार सांभाळणाऱ्या समितीचा कार्यकाल संपत आल्याने आज शेवटची सभा संपन्न झाली. या सभेत सभापतींसह सर्वच समिती सदस्यांचा महिला व बालविकास विभागाच्या वतीने सत्कार झाला. या वेळी समिती सचिव सोमनाथ रसाळ यांनी गेली पाच वर्षे समितीचे कामकाज यशस्वीपणे चालविण्यास, तसेच विव��ध नावीन्यपूर्ण व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व समिती सदस्यांचे धन्यवाद मानले. या समितीच्या माध्यमातून विविध धोरणात्मक निर्णय घेत संजीवन पोषण अभियान, पोषण चळवळ ‘उत्कर्षा’ योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाचे काम प्रभावीपणे केल्याने राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्तीच्या कामात अग्रक्रमांकावर राहिला असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र समाज विकासाचे केंद्र बनावे, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील १ या प्रमाणे जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या स्मार्ट, डिजिटल व आयएसओ करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती सोमनाथ रसाळ यांनी आजच्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत दिली.\nकुडाळ तालुक्‍यातील घोडगे-जांभवडे यासारख्या दुर्गम भागातील मुलींना तीन ते चार किलोमीटर पायपीट करत शाळेत जावे लागते. अशा मुलींना सायकल देणे आवश्‍यक असून, महिला बालविकास विभागाला मिळणारा ८० हजार रुपयांपर्यंतचा वाढीव निधी दुर्गम भागातील मुलींना सायकल वाटप योजनेवर खर्च करावा, असे आदेश सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी सभेत दिले.\nचालू आर्थिक बजेटमध्ये २ लाख १८ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती; मात्र गेल्या वर्षभरात दौऱ्याचे आयोजन करूनही नियोजित दौरा होऊ शकला नाही. त्यामुळे दौऱ्यासाठीचा अखर्चित राहणारा निधी एमएससीआयटीसारख्या प्रशिक्षण योजनेवर खर्च करण्यात यावा, असा ठराव आजच्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nजिल्हा परिषद महिला व बालविकासच्या विद्यमान सभापतींसह समिती सदस्यांची आजची शेवटची सभा असल्याने सभेच्या समारोपावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे डोळे पाणावले. या कालावधीत जे सभागृहात घडले ते योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी होते. तरी गेल्या पाच वर्षांत प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वच सदस्यांनी आभार मानले.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्���णून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-movie-trailers-videos-hd/sur-niraagas-ho-katyar-kaljat-ghusali-shankar-mahadevan/", "date_download": "2019-01-16T11:50:55Z", "digest": "sha1:OLSR6BMJPVZDWV4MG6TBFOEFTTLPCQWY", "length": 4081, "nlines": 84, "source_domain": "megamarathi.in", "title": "Sur Niraagas Ho | Katyar Kaljat Ghusali | Shankar Mahadevan", "raw_content": "\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चा�� दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nशूटिंगदरम्यान हंसराजने खाल्ला होता मार\nदुष्ट मानसिंगला प्रेक्षकांची पसंती..\n‘Condition Apply’ चित्रपटाचा मुहूर्त\nजॅान अब्राहमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘सविता दामोदर परांजपे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T11:58:48Z", "digest": "sha1:5DANX6WLKT3WF4XQ6IBEOS4OZBMC3RZJ", "length": 8781, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांचा “हडपसर पॅटर्न’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोळीबार करणाऱ्या टिपू पठाणची काढली धिंड\nपुणे,दि.12- बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून त्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या साथीदारांची हडपसर पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात मोठी दहशत आहे. तो व त्याचे साथीदार परिसरात नेहमी शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवत असतात. यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. त्यास हडपसर पोलिसांनी धिंड काढत पोलिसी खाक्‍या दाखवला. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.\nबांधकाम व्यावसायिकाची मुलगा नीलेश बिनावत व त्याचे मित्र काही दिवसांपूर्वी रात्री पानटपरीजवळ थांबले होते. त्यावेळी पठाणने त्यांच्याजवळ येऊन आपल्याला ओळखत नाही का असा प्रश्‍न केला. त्यावर बिनावतने ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पठाणने बिनावतला जबर मारहाण केली. त्यानंतर बिनावत हा त्याची गाडी घेऊन पोलिस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळीबार केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने पठाण व त्याच्या साथीदारांना राजस्थान येथून अटक केली होती.\nगुन्हेगारांवर वचक बसावा आणि सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पोलिसांनी पठाण व त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून शुक्रवारी सायंकाळी ससाणेनगर येथील लोहमार्ग ते सातवनगर या परिसरामध्ये धिंड काढली. गुन्हेगारांची ही धिंड बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. गाजत असलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटातही असाच प्रसंग आहे. यामुळे याची चर्चा दिवसभर हडपसर परिसरात होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T11:51:40Z", "digest": "sha1:YEI7ZKVZD3CUEWKM6SHPCFLQJQBB6GAR", "length": 7904, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फौजदाराला नेले फरफरटत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – रॉंग साईडने येणाऱ्या टेम्पो चालकाला थांबवून कारवाईसाठी त्याला वाहतूक शाखेच्या कार्यालयात घेऊन जाणाऱ्या सहायक फौजदाराला टेम्पो चालकाने भर रस्त्यावरुन फरफटत नेले. यात फौजदाराच्या छातीसह दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव – घेनंद चौकात घडली.\nश्रीकृष्णा जनार्दन म्हेत्रे असे जखमी झालेल्या आळंदी-दिघी वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी टेम्पो चालक किसन हरीभाऊ दौंडकर (वय-35, रा. संगमवाडी, काळुस) याला अटक केली आहे.\nसहायक फौजदार श्रीकृष्णा म्हेत्रे यांची आळंदी-दिघी वाहतूक शाखेत नेमणूक आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते वडगाव-घेनंद चौकात वाहतूक नियमन करत होते. यावेळी विरुध्द दिशेने येणारा टेम्पो (एमएच 14, ईएम 7726) त्यांनी थांबवला. टेम्पो किसन दौंडकर चालवत होते. कारवाई करण्यासाठी श्रीकृष्णा यांनी टेम्पो वाहतूक कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले आणि ते स्वत: टेम्पोत बसू लागले. याचवेळी किसन याने टेम्पो पळवला. यामुळे श्रीकृष्णा रस्त्यावरून काह��� अंतर फरफटत गेले. यात त्यांच्या छातीला आणि दोन्ही हातांना जखमा झाल्या. आळंदी पोलीस याचा तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/30/Article-on-drug-war-in-Bangladesh.html", "date_download": "2019-01-16T12:40:06Z", "digest": "sha1:D56535W7KMABXHGCZGQWU36VZEOFTXGD", "length": 10885, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " बांगलादेश मेक्सिकोच्या मार्गावर? बांगलादेश मेक्सिकोच्या मार्गावर?", "raw_content": "\nबांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले.\nमेक्सिको हा अमेरिकेचा शेजारी. पाब्लो एस्कोबार हा तिथला कुविख्यात ड्रगमाफिया. त्याने मेक्सिकोमध्ये ड्रग्जचा व्यवसाय इतका विस्तारला की ड्रग्जच्या विक्रीत मेक्सिको आघाडीचा देश... संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचाराने माखून एस्कोबार हे कार्य करत होता. हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात अमेरिकेत बेकायदेशीररित्या दाखल झाल्याने तेथील ‘ड्रग्ज एन्फोर्समेंट’ने या माफिया आणि त्याच्या ड्रग्जच्या जाळ्यावरोधात आघाडी उघडली आणि माफियाराजचा खात्मा केला. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे, बांगलादेशही मेक्सिकोच्या मार्गावर चालला आहे की काय, अशी शंका यावी अशी घटना घडली आहे. नुकतंच बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा त��थल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले. यामुळे फिलिपाईन्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मानवी हक्कासाठी लढणार्‍यांनी याविरोधात मोठा आवाज उठवला. पण, फिलिपाईन्सच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत आपली कारवाई चालूच ठेवली. आता ड्रग्जमाफियांविरोधात तशीच कडक कारवाई बांगलादेशात होईल का अशी शंका आता वर्तविण्यात येत आहे.\nबांगलादेशची अर्थव्यवस्था ही जगातील ४४ या क्रमांकावरची. विकसनशील देशांच्या वर्गात मोडणार्‍या या देशात प्रामुख्याने रेडिमेड कपडे आणि शेती ही संपत्तीनिर्मितीची प्रमुख माध्यमं. तसेच, परकीय मदतीवरही या देशाचा कारभार तितकाच अवलंबून आहे. बांगलादेशात देहविक्रीला शासनाची मान्यताही आहे. त्यामुळे या गोष्टींवरून बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे, हे लक्षात येईल.\nदि. १५ मे रोजी प्रशासनाने ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उडली आणि अवघ्या १४ -१५ दिवसांत १०० असे माफिया मृत्युमुखी पडल्याने स्थानिक माध्यमांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. या कारवाईदरम्यान बाराशे लोकांना अटक करण्यात आली. या सर्व घडामोडींवर तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या चकमकीत फार कमी जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना पोलिसांनी ठार केले, त्यांच्यावर किमान १० -१२ गुन्हे दाखल आहेत. तसेच घटनास्थळी त्या माफियांकडे बंदुकाही आढळून आल्या. पोलिसांनी विचारणा केली असता, त्यांनी पहिल्यांदा गोळीबारास सुरुवात केली आणि या चकमकीत माफियांचा मृत्यू ओढवला. बहुसंख्य ‘ड्रग्ज लॉर्ड’ हे आपापसांतील संघर्षामुळेच मेले. त्यांच्या झालेल्या मतभेदामुळे अनेक गट आपापसांत भिडले, गोळीबार झाला आणि लोकांनी आपला जीव गमावला. बांगलादेश हा २०१६ पासून ड्रग्ज निर्मिती-विक्रीचे स्वर्ग असणारा मेक्सिको होतोय की काय, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.\nनोव्हेंबर २०१६ मध्ये तब्बल २ कोटी ९० लाख ‘मेथाफेटामाईन’ या ड्रग्जच्या गोळ्या प्रशासनाने जप्त केल्या. मागच्या वर्षी चार कोटी ड्रग्जच्या कॅप्सुल्स प्रशासनाने जप्त केल्या. पण, एक माहिती पुढे समोर आली की, एकूण कॅप्सुल्सची संख्या ही २५ ते ३० कोटींच्या घरात होती. पण, त्यापैकी फक्त चार कोटी कॅप्सुल्स हस्तगत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे बांगलादेशमधील या ड्रग्जमाफियांव���रोधांतील कारवाईला पंतप्रधान शेख हसीना यांचा पूर्ण पाठिंबा असून या कारवाया अशाच पुढे चालू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच ड्रग्जमाफियांनाही त्यांनी खडसावून असून ही कारवाई अधिकाधिक तीव्र करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.\nगेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. कारण, काही महिन्यांपूर्वी आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी मोठी निदर्शने केली होती. यावेळी हिंसाचारही उफाळून आला होता. शेवटी जनमताचा कल पाहता, पंतप्रधानांना आरक्षण मागे घ्यावे लागले. आता या ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उघडल्याने काही निष्पाप नागरिकांचाही त्यामध्ये बळी गेल्याचे वृत्त आहे. तेव्हा ओल्याबरोबर सुकेही जळते हा इतिहास आहे. यावर एकच मार्ग म्हणजे, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. कारण, जेव्हा लोकांच्या हाती काम नसतं, पोटाला अन्न नसतं, तेव्हा नाईलाजाने लोक वाममार्गाकडे वळतात. म्हणूनच, तरुणांना चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास ड्रग्जसारख्या नशेच्या व्यवसायावर पायबंद बसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/12/MLA-Prashant-Thakur-on-Panvel-s-post-office.html", "date_download": "2019-01-16T11:42:02Z", "digest": "sha1:ROWJN6LVHYS24LED7NGU2XO74HDVA4H4", "length": 7495, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर", "raw_content": "\nपनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर\nपनवेल : 'पनवेल शहरातील पोस्ट ऑफिस इतरत्र स्थलांतरित न करता पनवेल शहरातच असावे,' अशी आग्रही मागणी आ. प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना व ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली असून या संदर्भात सोमवारी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अजेय सिंह यांच्यासोबत सखोल चर्चा झाली.\nपनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन १९४२ पासून कार्यरत आहे. पोस्टाची इमारत दुरवस्थेत असल्याने पनवेल महानगरपालिकेने ती धोकादायक असल्याचे जाहीर केली असून ती कोणत्याही क्षणी पडून जीवित तसेच आर्थिक हानी होण्याची शक्यता असल्याने घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सोबतीने आ. प्रशांत ठाकूर या संदर्भात गेली ९ वर्षे पोस्टाची इमारत पनवेल शहरातच अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहारही त्यांनी केला आहे. त्याचबरोबरीने २०१० साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांच्याकडेही याविषयी पाठपुरावा करण्यात आला होता.\nया इमारतीचे मालक मुणोथ यांनी ही धोकादायक इमारत खाली करण्यासाठी व त्या बदल्यात त्यांच्या मालकीच्या पनवेल शहरातील अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात पोस्टाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र पोस्ट खात्याकडून सकारात्मक दृष्टिकोन घेतला जात नसल्याने आ. प्रशांत ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष अशोक (आबा) खेर, घरकुल संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत बापट व प्रविण धोंगडे पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक अजेय सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. पनवेल शहरातील पोस्ट कार्यालयाची इमारत मोडकळीस आल्याने सदरचे कार्यालय नवीन पनवेलला स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक पाहता पनवेल शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. त्याचबरोबरीने पनवेल येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, महिला बचत गट, ठेवीदार, बचत खातेदार, अशाप्रकारचे दररोज शेकडो नागरिक आपापल्या कामानिमित्त येतात. वाढते नागरीकरण तसेच विविध प्रकल्प या अनुषंगाने पनवेलचे पोस्ट कार्यालय याच शहरात असणे गरजेचे असून नवीन पनवेलमध्ये कार्यालय स्थलांतर केले तर त्याचा आर्थिक भुर्दंड आणि नाहक त्रास विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाला होणार आहे. त्यामुळे आ. प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाने या संदर्भात अजेय सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन त्या संदर्भात त्यांचे लक्ष वेधले.\nकाळाची गरज, वाढते नागरीकरण आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने पनवेल शहराचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये असणे गरजेचे आहे. ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाचा विचार करता पनवेलचे पोस्ट ऑफिस नवीन पनवेलला स्थलांतरित करणे गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे पोस्ट खात्याने जनतेच्या भावना लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी सहकार्य करावे.\nवाढत्या लोकसंख्येचा विचार करता पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेल शहरातच असणे उचित ठरणार आहे. नवीन पनवेलमध्ये स्थलांतर झाल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला होणार आहे. त्यामुळे पोस्ट विभागाने याची दक्षता घेतली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/522413", "date_download": "2019-01-16T12:40:52Z", "digest": "sha1:M5ASE5OU5OA4WV4AO7SFTIHFKHK4ZBPH", "length": 21580, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेळ रस्त्यावर उतरण्याची! खड्डय़ांचा ‘चक्रव्युह’ भेदण्याची! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेळ रस्त्यावर उतरण्याची\n‘राजकारणी’ विरहित आंदोलनच देऊ शकते दणका : सत्ताधारी-विरोधक एकाच माळेचे मणी : सरकारी निधीचा हिशेब हवा\nशेखर सामंत / सिंधुदुर्ग :\nजो पर्यंत रस्ते उभारणीत दडलेले अर्थकारण आणि त्याच्या जीवावर चालणारे राजकारण थांबत नाही, तो पर्यंत कोकणवासीयांच्या वाटय़ाला येणारे निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर होणारे अपघाती मृत्यू कोणीही थांबवू शकत नाही. या अनास्थेविरोधात कुठलाही नेता तोंड उघडणार नाही. आणि उघडत असेल तर निश्चितपणे ते ‘मगरमच्छ के आँसू’ समजावेत. तुमच्या-आमच्यासारख्या भोळय़ा-भाबडय़ा जनतेच्या डोळय़ात धूळ फेकण्याचा तो प्रकार असतो. त्यामुळे आता रस्त्यांची दूरवस्था थांबवायची असेल, तर या राजकारण्यांचा नाद सोडून आता रस्त्यांच्या अर्थकारणावर डल्ला मारणाऱयांना धडा शिकवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.\nज्या जिल्हय़ातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय मार्ग अतिशय जीवघेणा, कष्टदाई आणि खिळखिळा झाला आहे, ज्या जिल्हय़ातील अंतर्गत रस्ते खडय़ांनी भरले आहेत, ज्या जिल्हय़ातील रस्त्यावरील प्रवास करणाऱयांची सुरक्षित घरी पोहोचण्याची हमी देता येत नाही अशा जिल्हय़ाला देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ व सुरक्षित जिल्हय़ाचा पुरस्कार मिळू शकतो, ही गंभीर बाब आहे. खरं तर संपूर्ण देशातील स्वच्छ व सुंदर जिल्हय़ाचा पुरस्कार मिळणे, ही आपल्या जिल्हय़ासाठी गौरवास्पद बाब असताना दुर्दैवाने आपणास अशी म्हणण्याची वेळ आली आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, होणारा चौपदरी मार्ग एवढा मजबूत असेल की पुढील 100 वर्षांत त्यावर एकही खड्डा पडणार नाही. कुणी विश्वास ठेवायचा तुमच्यावर वर्षानुवर्षांची स्थिती पाहिली, तर 100 वर्षांचं खूप दूर, आम्हाला 100 दिवसांचीही हमी वाटत नाही, असे जनतेचे म्हणणे आहे. भविष्याचं राहूद्या, सद्यस्थितीत रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांचे बळी जाताहेत. जनतेला त्रास होतोय त्याचे काय वर्षानुवर्षांची स्थिती पाहिली, तर 100 वर्षांचं खूप दूर, आम्हाला 100 दिवसांचीही हमी वाटत नाही, असे जनतेचे म्हणणे आहे. भविष्याचं राहूद्���ा, सद्यस्थितीत रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांचे बळी जाताहेत. जनतेला त्रास होतोय त्याचे काय तुमचा ‘फोरलेन्थ’ होईपर्यंत सिंधुदुर्गवासीयांना या खड्डय़ातच ठेवणार तुमचा ‘फोरलेन्थ’ होईपर्यंत सिंधुदुर्गवासीयांना या खड्डय़ातच ठेवणार अशी आणखी किती वर्षे धूळ फेकणार भोळाभाबडय़ा जनतेच्या डोक्यात\nरस्त्यांच्या अर्थकारणातून चालणारे राजकारण\nशासकीय निधीतून होणारी कामे मग ती रस्त्यांची असूदे की पूल, साकव, मोऱयांची असूदे. ही कामे सर्वसामान्य जनतेसाठी नसून ती राजकीय पक्ष चालवण्यासाठी व त्यांचे कार्यकर्ते पोसण्यासाठीच असतात. जनतेलाही हे आता माहिती झालं आहे. वरील कामांसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱया निधीपैकी 25 टक्के निधीवर ही राजकीय मंडळी अधिकाऱयांना सोबत घेऊन डल्ला मारतात. त्यात कामं मिळविण्यासाठी अगोदरच बिलो टेंडर भरून कामं मिळविली जातात. म्हणजेच इस्टिमेटपेक्षाही कमी दराने काम घ्यायचं. त्यात 30 टक्के निधीवर असा हात मारला जातो. मग उर्वरित पन्नास टक्के निधीत कामं चांगली होणारच कशी सर्वसामान्यांच्या खिषात हात घालून कररुपाने गोळा केलेल्या निधीतून, आपल्या समक्षच ही लूट सुरू आहे. पण आपण गप्प आहोत. पालकमंत्री निष्क्रीय, आमदार-खासदार निष्क्रीय, विरोधीपक्षवालेही निष्क्रीय. आपण सर्वांना नावे ठेवतो. मात्र आपला संताप, आपला विचार व्हॉटस्ऍप्, फेसबूकवरील मेसेज पुरता व त्यावरील लाईक्स् मोजण्यापुरता मर्यादित असतो. या व्यवस्थेविरुद्ध प्रत्यक्ष लढा उभारायचा कुणी सर्वसामान्यांच्या खिषात हात घालून कररुपाने गोळा केलेल्या निधीतून, आपल्या समक्षच ही लूट सुरू आहे. पण आपण गप्प आहोत. पालकमंत्री निष्क्रीय, आमदार-खासदार निष्क्रीय, विरोधीपक्षवालेही निष्क्रीय. आपण सर्वांना नावे ठेवतो. मात्र आपला संताप, आपला विचार व्हॉटस्ऍप्, फेसबूकवरील मेसेज पुरता व त्यावरील लाईक्स् मोजण्यापुरता मर्यादित असतो. या व्यवस्थेविरुद्ध प्रत्यक्ष लढा उभारायचा कुणी आपल्या जिल्हय़ात खऱया अर्थाने समाजासाठी झटणारी, लढणारी अनेक मंडळी आहेत. पण ही सर्व मंडळी तलवारी मॅन करून आहेत, याचेच वाईट वाटते.\nआज सिंधुदुर्गचे संपूर्ण राजकारण शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी येणाऱया निधीवर चालतं. स्थानिक निवडणुकांसाठी लागणारा पैसा, मंत्र्यांचे, अधिकाऱयांचे दौरे, सभा, पुढाऱयांचे दौरे, पक्षीय स्तरावर होणारे महोत्सव, कार्यक्रम यासाठी अशा निधीतलाच पैसा वापरला जातो. हा पैसा संबंधित खात्याच्या अधिकाऱयांमार्फत उचलला जातो, हेही जनतेला माहीत आहे. चार महिन्यांपूर्वी चौपदरी महामार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्व नेतेमंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमावर लाखो रुपये उधळण्यात आले. हे लाखो रुपये कुणी खर्च केले आणि हे पैसे खर्च करणारा आपल्या या पैशाची वसुली कशी करणार आणि हे पैसे खर्च करणारा आपल्या या पैशाची वसुली कशी करणार याची चौकशी लावली तर निश्चितपणे सर्वांचा उलगडा होईल. रस्त्यांची कामे करणाऱयांकडून मंत्र्या-मंत्र्यांच्या दौऱयांचे खर्च भागविले गेले, तर उद्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाले, तर ही राजकीय मंडळी तोंड उघडतीलच कशी\nसत्ताधारी–विरोधी, सर्व एकाच माळेचे मणी\nगतवर्षी विरोधी पक्षांनी रस्त्यावरील खड्डय़ांच्या विरोधात जोरदार आवाज उठवला होता. ‘कुठे नेऊन ठेवलाय सिंधुदुर्ग माझा’ असे शेकडो बॅनर लावत राजकारण तापवले. पण या वर्षी एकतरी बॅनर दिसतोय कुठे’ असे शेकडो बॅनर लावत राजकारण तापवले. पण या वर्षी एकतरी बॅनर दिसतोय कुठे पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्यामुळे सत्ताधाऱयांवर टीका कशी करायची ही चिंता त्यांना असणारच. बरं या पूर्वी 30 वर्षे सत्ता भोगत असताना या मंडळींनी तरी काय दिवे लावले पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्यामुळे सत्ताधाऱयांवर टीका कशी करायची ही चिंता त्यांना असणारच. बरं या पूर्वी 30 वर्षे सत्ता भोगत असताना या मंडळींनी तरी काय दिवे लावले सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करणारे त्यांचे कार्यकर्ते स्वत: ठेकेदार झाले. या जिल्हय़ातील नेत्या-पुढाऱयांच्या धंद्यांची जंत्री पाहिल्यास हे लक्षात येईल. 80 टक्के स्थानिक नेते, कार्यकर्ते हे कॉन्ट्रक्टर झालेत. त्यांचेच क्रशर, त्यांचेच डांबरप्लांट, त्यांचेच खडी-वाळूचे धंदे, त्यांच्याच मजुर सोसायटय़ा व कॉन्ट्रक्ट घेणारेही तेच. मग निकृष्ट कामे झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आवाज कुणी उठवायचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करणारे त्यांचे कार्यकर्ते स्वत: ठेकेदार झाले. या जिल्हय़ातील नेत्या-पुढाऱयांच्या धंद्यांची जंत्री पाहिल्यास हे लक्षात येईल. 80 टक्के स्थानिक नेते, ���ार्यकर्ते हे कॉन्ट्रक्टर झालेत. त्यांचेच क्रशर, त्यांचेच डांबरप्लांट, त्यांचेच खडी-वाळूचे धंदे, त्यांच्याच मजुर सोसायटय़ा व कॉन्ट्रक्ट घेणारेही तेच. मग निकृष्ट कामे झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आवाज कुणी उठवायचा तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्यावेळी ‘ब्लॅक लिस्ट’चा बऱयाचदा उहापोह केला होता. पण आपल्याच कार्यकर्त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे धारिष्ठय़ ते कधी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे पावलोपावली निकृष्ट कामे होऊन देखील त्यांची ‘ब्लॅकलिस्ट’ कोरीच राहिली. हीच कार्यकर्त्यांची ठेकेदार बनलेली मंडळी आजही स्थानिक राजकारणावर पकड ठेवून आहेत. आणि अशा नेतेमंडळींकडून निकृष्ट कामांबद्दल आवाज उठवायची अपेक्षा करणे यासारखा मुर्खपणा कुठलाही नसेल.\nआंदोलनाची मशाल पेटवायला कोण येणार पुढे\nसध्या जिल्हय़ात जे काही चाललं आहे, ते सर्वांना दिसत आहे. आम्ही सर्व भाऊ, मिळून सारे खाऊ हे एकच धोरण येथील राजकीय नेते मंडळी प्रामाणिपणे राबवत आहे. या सर्व राजकारण्यांना बाजूला ठेवून आता सर्वसामान्यांनी या व्यवस्थेविरुद्ध चळवळीची मशाल हाती घेत रस्त्यावर उतरले पाहिजे. आपल्या जिल्हय़ात असे अनेक सामाजिक नेते, कार्यकर्ते आहेत, विद्वान मंडळी आहेत. त्यांनी जर ही जबाबदारी प्रामाणिकपणे उचलली, तर ही परिस्थिती बदलू शकते. स्वच्छ, सुंदर व सुरक्षित रस्ते हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो प्राप्त करायचा असेल, तर आता येथील नेत्यांच्या घरासमोर आंदोलने झाली पाहिजेत. शासकीय कार्यालयांसमोर ठिय्या मारला पाहिजे. खोटी आश्वासने देणाऱया मंत्री-पुढाऱयांना, सत्ताधाऱयांना सळो की पळो करून सोडलं पाहिजे.\nखाणाऱयांची अशी असते टक्केवारी\nया रस्त्यांच्या कामासाठी येणाऱया निधीतील टक्केवारी ओरपणाऱयांच्या यादीकडे लक्ष टाकले तर यातील भयानक वास्तवता लक्षात येईल. एखाद्या रस्त्याचं काम मंजूर करून आणण्यापासून ते बिल काढेपर्यंत अनेकांना टक्केवारी द्यावी लागते. महामार्गाव्यतिरीक्त अंतर्गत रस्ते असतील, तर जेईचे दोन टक्के, डेप्युटी इंजिनिअर्सचे दोन टक्के, टेंडरक्लार्कचा एक टक्का, प्लानिक ऑफिसचा एक टक्का, एक्झ्युकेटीव्ह इंजिनिअरचे दोन ते तीन टक्के, मजूर सोसायटीचे सात टक्के, काम सबकॉन्ट्रक्टरला दिले असेल, तर मेन कॉन्ट्रक्टराची पर्सेन्टेज. ही टक्केवारी कमी की काय म��हणून ज्या विभागात हा रस्ता होतोय तेथील स्थानिक पुढारी गावातील कार्यक्रमाच्या नावाने हात पुढे करणार. गावात कोणत्याही तक्रारीविना रस्ता करायचा असेल गावात देवळासाठी म्हणूनही पैसे मागले जातात. या सर्व टक्केवारीच्या छळात कंगाल होऊन जातो तो प्रत्यक्ष काम करणारा कॉन्ट्रक्टर. कामासाठीचे पैसे वाटण्यातच गेल्याने होणारे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे बनते. रस्ते पहिल्या पावसातच उखडून पडतात. जोपर्यंत रस्ते वा अन्य शासकीय बांधकामाच्या भ्रष्ट कामाप्रकरणी अधिकारी, कॉन्ट्रक्टरला जबाबदार पकडून त्याच्यावर कडक कारवाई केली जात नाही व जोपर्यंत अशा प्रकारच्या सार्वजनिक सुविधांसाठी येणाऱया निधीतून राजकारण करण्याची सवय राजकीय पक्ष सोडत नाहीत, तो पर्यंत हे असेच सुरू राहणार.\nशिल्पा खोत ‘मालवण सौभाग्यवती’\nदेवबाग खाडीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह\nमहसूलने दोन होडय़ा जाळून नदीत बुडविल्या\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/532214", "date_download": "2019-01-16T12:36:47Z", "digest": "sha1:AULZIH5NIM3AMEMRT6YE6WSEEBHK4FRO", "length": 6430, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पीडितेची मदत 10 लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ; पंकजा मुंडे यांची माहिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पीडितेची मदत 10 लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ; पंकजा मुंडे यांची माहिती\nपीडितेची मदत 10 लाखांपर्यं��� वाढविण्याचा प्रस्ताव ; पंकजा मुंडे यांची माहिती\nपुणे / प्रतिनिधी :\nगँगरेप आणि अत्याचारासारख्या गंभीर घटनेनंतर पीडित महिलेला सरकारकडून देण्यात येणारी 3 लाख रुपयांची मदत अपुरी आहे. त्यामुळेच ही मदत आता 10 लाखांपर्यंत करावी, असा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्रीदेखील सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय होईल, असे सूतोवाच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.\nयाबाबत मुंडे म्हणाल्या, गँडरेप, सिरिअस इंज्युरी, अत्याचारासारख्या घटनेनंतर पीडित महिलेला सरकारकडून सध्या 3 लाखांची मदत देण्यात येते. परंतु, ही मदत खूपच अपुरी आहे. याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच ही रक्कम वाढवून 10 लाखांपर्यंत करावी, असा प्रस्ताव मी वित्त विभागाला पाठविलेला आहे. मुख्यमंत्रीदेखील याबाबत सकारात्मक आहेत. अशा महिलांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. अनाथ आणि बेघरगृहात सुविधा नसतानाही नुसतीच आकडेवारी दाखवून सरकारकडून मदत मिळविली जात असल्यास अशा गृहांची तपास करून अशांवर कारवाई करू. प्रसंगी ती बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.\nभावी मुख्यमंत्रिपद म्हणाल, तर तुम्हालाही घरी बसावे लागेल\nजपानला जेबी वादळाचा तडाखा ,11 जणांचा मृत्यू तर 300जखमी\nआता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही : खडसे\nपुण्यात मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरं���नमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jivanika.wordpress.com/2016/09/26/edx/", "date_download": "2019-01-16T13:03:21Z", "digest": "sha1:OZFW5ZISTWEZVOLDCO3267S5RUIQS22T", "length": 9593, "nlines": 110, "source_domain": "jivanika.wordpress.com", "title": "edx | थोडेसे मनातले ...", "raw_content": "\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nतुमच्या आमच्या रोजच्या जीवनातले …\nedx म्हणजे नेमक काय हे जाणून घेण्याआधी मी म्हणेन कि एकदा आपल्या स्वप्नांच्या गल्लीत फेरफटका मारून या. तिथे काही पूर्ण झालेली स्वप्न, काही अपूर्ण राहिलेली, या ना त्या कारणाने पूर्ण न होऊ शकलेली अशी बरीच स्वप्न पहुडलेली दिसतील.\nआपल्यापैकी किती महत्त्वाकांक्षी लोकांनी असच एक स्वप्न पाहिलं असेल. एखाद्या नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून शिक्षण घेण्याच स्वप्न. कितींनी तरुण वयात आणि काहींनी उतारवयात देखील हे स्वप्न पाहिलं असेल. पण अशी सर्वसामन्यांच्या खिशाला न परवडणारी स्वप्न मनाच्या कोपऱ्यात पडून राहतात आणि नंतर काळाच्या ओघात विरून जातात. पण तुमचं हे लाखमोलाचं स्वप्न घरबसल्या पूर्ण होऊ शकतं असं सांगितलं तर.\nMIT, Harvard, Texas, IIT या आणि यासारख्या बऱ्याच नामांकित विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन Edx नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरु केल आहे ज्यात जगभरातल्या अनेक विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त कोर्स घेता येऊन शकतात आणि तेही घर बसल्या. त्यासाठी फक्त गरज आहे संगणकाची, इंटरनेटची आणि अर्थातच तुमच्या वेळेची आणि इच्छाशक्तीची.\nकाहीच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि मोजक्याच विद्यापीठांचा समावेश असणऱ्या या उपक्रमाचा आवाका पाहता पाहता वाढला आणि आज जगभरातील जवळ जवळ ४० शिक्षण संस्थांकडून मान्यता असणारे ३०० हून अधिक कोर्स इथे उपलब्ध आहेत. Architecture, electronics, computer, science, arts and culture, economics and finance, history, law एवढंच नव्हे तर ancient language, music, medicine आणि अशा अनेक विषयांशी संबंधित कोर्स येथे उपलब्ध आहेत. या कॉर्सेसची आणखी एक खासियत म्हणजे शिकवण्यासाठी असणारा शिक्षकवृंद ही याच नामांकित संस्थां मधला आहे.\nया साईटवर विनामुल्य नोंदणी करून खाते तयार करा. आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या कोर्स मधे नाव नोंदवा. कोणत्या कोर्स बद्दल कोणते बेसिक ज्ञान असणे अपेक्षित आहे, कोर्स कधी सुरु होणार आहे, किती काल���वधीचा आहे याची सर्व माहिती तिथे उपलब्ध असते. निव्वळ ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने हा कोर्स करता येतो किंवा प्रमाणपत्र मिळावे यासाठीही मागणी करता येते, मात्र त्याकरता आवश्यक तीरक्कम मोजावी लागते. यात तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि शेवटी घेतली जाणारी चाचणी यांच्या आधारावर मूल्यमापन होते. आणि योग्य गुण मिळाले असल्यास प्रमाणपत्र मिळते.\nतर तुम्हाला आवड असणाऱ्या विविध विषयांसंबंधी ज्ञान मिळविण देणारे हे भांडार तुमच्यासाठी खुलं आहे. याचा लाभ नक्की घ्या.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nअलविदा... असं म्हणू नये\nभावलेले काही ... १\njivanika च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nSaurabh Kamble च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nsudhir13tingare च्यावर थोडेसे मनातले…\nमेरी खामोशी कि आवाज\n2012 Blogging India It's mine MJ photography random thoughts technology wordpress आम्ही मुली कथा कविता काहीतरी काहीतरी असंच गाणं घटना चित्रपट चित्रपट परिचय पीयू पुणे मनातले मी सिंधुताई सपकाळ\nतुमच मत महत्त्वाच आहे.\nहा ब्लॉग येथे जोडलेला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_891.html", "date_download": "2019-01-16T11:43:55Z", "digest": "sha1:G55ZQDMZ4J4TSHOGLBTJPDGVCDRN37RY", "length": 8141, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दंगल घडवणार्‍या नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे - राजभर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News देश ब्रेकिंग\nदंगल घडवणार्‍या नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे - राजभर\nलखनऊः सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांनी जातीय दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो राजकीय नेत्यांचा का नाही राजकीय नेत्यांचा का नाही असे प्रश्‍न विचारले असून त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीगडमधील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी त्यांनी दंगलीत नेते का मरत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला.\n‘हिंदू- मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही धर्माच्या आधारे भांडणे लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे. त्यानंतरच त्यांना कळेल आणि इतरांना ‘जाळणे’ बंद करतील’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशात नेहमीच भाजप सरकारवर टीका करणार्‍या राजभर यांनी पुढे म्हटले आहे, की नेते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडतात. शनिवारी राजभर यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. राजभर यांची ही धमकी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने 2019 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडी केल्यानंतर आली आहे. निवडणूक एकत्रित लढवायची आहे, की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपला वेळ दिला आहे. जर भाजपकडून वेळेत उत्तर आले नाही, तर आपला पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल असे त्यांनी म्हटले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/london-why-baby-sleep-after-lullbies/", "date_download": "2019-01-16T13:08:41Z", "digest": "sha1:R7GDUPNSPPTHW2CC7JITXHHLUWAPLUR3", "length": 18620, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंगाई गीत ऐकल्यानंतर बाळाला झोप का लागते? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पा��विला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफ��ल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nअंगाई गीत ऐकल्यानंतर बाळाला झोप का लागते\nअंगाई गीत गाऊन बाळाला झोपवणं ही तशी जुनीच पद्धत आहे. आपल्यातील जवळजवळ प्रत्येकालाच याचा अनुभवही आहे. पण तरीही अंगाई गीत ऐकल्यानंतर बाळ पटकन का झोपतं, या प्रश्नाच उत्तर तसं फारस कोणाला माहीत नाही. पण इंग्लडमधील ग्रेट ऑरमंड स्ट्रिट रुग्णालयात संशोधकांनी यावर नुकतचं एक संशोधन केलं. यात अंगाई गीत ऐकल्यामुळे बाळावर होणाऱ्या परिणामावर संशोधन करण्यात आले.\nत्यात अंगाई गीताचा बाळावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे समोर आले. अंगाई गीत ऐकल्यामुळे बाळाला वेदनेचा विसर पडतो. त्याचे लक्ष फक्त अंगाई कडे असल्याने त्याचे इतर त्रासाकडे लक्ष जात नाही. तसेच अंगाई गीत ऐकत असताना आपण एकटे नसून आपल्यासोबत अजून कोणीतरी आहे या भावनेमुळे बाळाला सुरक्षित वाटते. यामुळे ते निश्चिंतपणे झोपते. असे संशोधकांचे म्हणणे आहे.\nहे संशोधन तीन वर्षाहून लहान असलेल्या बालकांवर करण्यात आले होते. यासाठी 37 मुलांची निवड करण्यात आली होती. यातील बहुतेक मुलांना श्वसनाचा त्रास होता. या मुलांचे 10 -10 मिनिटांच्या अंतराने निरीक्षण करण्यात आले. यातील एका बाळाला विविध हावभाव करून झोपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसऱ्या बाळाला अंगाई गीत ऐकवण्यात आले. तर तिसऱ्या बाळाला मात्र एकटे सोडून देण्यात आले. यावेळी अंगाई गीत ऐकूण पट्कन झोपलेल्या बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्य असल्याचे व त्याच्या वेदना कमी झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.\nयावरून अंगाई गीतं बाळाच्या मनावर परिणाम करत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तसेच अंगाई गीतामुळे बाळाला सुरक्षित वाटते. यामुळेच जगातील बहुतेक बाळं पहिल्यांचा आई हाच शब्द उच्चारतात असेही संशोधकांनी म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलछत्तीसगडमध्ये ‘हे’ चार चेहरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत\nपुढीललाचखोरीत पुणे विभाग अव्वल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले ��ाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/charge-sheet-against-nagar-shivaji-kardile-arun-jagtap/", "date_download": "2019-01-16T12:23:41Z", "digest": "sha1:2KU7MBOTMFBXWO54A2A2MLSX6LAHOOAP", "length": 7105, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस कार्यालय तोडफोड: भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांसह 119 जणांविरोधात आरोपपत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलीस कार्यालय तोडफोड: भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांसह 119 जणांविरोधात आरोपपत्र\nटीम महाराष्ट्र देशा : नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह 119 आरोपींविरुद्ध येथील न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी याची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nनगर येथे क���डगाव दुहेरी हत्याकांड झाले होते. त्याच वेळेला रात्रीच्या सुमाराला आमदार संग्राम जगताप यांची प्राथमिक चौकशी येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये सुरू होती. याच दरम्यान, जगताप समर्थकांनी या ठिकाणी येऊन जगताप यांना का ताब्यात घेतले, असा जाब विचारून येथील कार्यालयाची मोडतोड केली होती व सर्वत्र एकच पळापळ झाली होती. त्यानंतर पोलिसांनी शहरात अधिक गस्त वाढवून यातील काही आरोपींना ओळखून त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती.\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेच्या…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/zp", "date_download": "2019-01-16T13:18:21Z", "digest": "sha1:7J6FFQDSYP67TJB245RBLXCFYG6SAN3I", "length": 2941, "nlines": 65, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "ZP", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nवैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (��ागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)\nफी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=20171031&list=pages&filter=meta&sort=weight", "date_download": "2019-01-16T12:21:42Z", "digest": "sha1:N6G3B54I7FAELW653PKGTPCN245LRIX5", "length": 2091, "nlines": 35, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "31 October 2017 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n61 3 3 47 6.7 k 73 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\n365 0 0 विकिपीडिया:शोध\n244 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n35 1 4 2.2 k 2.1 k 66 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n100 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n94 0 0 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14\n92 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n88 0 0 विकिपीडिया:वनस्पती/यादी\n87 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n87 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n71 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n70 0 0 विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n63 0 0 विकिपीडिया:चावडी\n60 0 0 विकिपीडिया:माहितीपृष्ठ\n57 0 0 विकिपीडिया:प्रकल्प\n50 0 0 विकिपीडिया:संचिका चढवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/younginstan/7203-issue-on-bhagwat-gita-book-decision", "date_download": "2019-01-16T11:56:35Z", "digest": "sha1:QUPIFZPLD7RSZ4UFQCM3LVZ57XSJE76S", "length": 5453, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भगवतगीतेच्या मुद्द्यावरून महाभारत... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्याच्या उच्चशिक्षण विभागानं काढलेल्या एका अजब परिपत्रकामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. राज्यातल्या सर्व अशासकीय अनुदानित नॅक मानांकन प्राप्त 100 महाविद्यांलाना भगवत गीतेच्या 100 प्रती वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत.\nतसचं हे वाटप झाल्याची पावतीही सादर करण्यास सांगण्यात आली आहे. भगवत गीतेच्या पुस्तकांचे संच विभागाला मिळाले आहेत ते महाविद्यालयांनी घेऊन जा���े असं सांगण्यात आले आहे.\nमात्र या आदेशामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. सरकार कोणता धार्मिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे का असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/501923", "date_download": "2019-01-16T12:32:30Z", "digest": "sha1:L67IBUOKYXJTO2WZTJVVSTFIHTNC4TEN", "length": 8719, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आशियाई चॅम्पियन मनप्रीत उत्तेजक चाचणीत दोषी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » आशियाई चॅम्पियन मनप्रीत उत्तेजक चाचणीत दोषी\nआशियाई चॅम्पियन मनप्रीत उत्तेजक चाचणीत दोषी\nआशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे महिन्याच्या प्रारंभी भुवनेश्वरमधील आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले सुवर्ण तिला गमवावे लागेल, हे जवळपास स्पष्ट आहे. डिमेथिबुटीलॅमिन या उत्तेजकाचा अंश तिच्या चाचणीत आढळून आला. नाडाने दि. 1 ते 4 जून या कालावधीत झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय चॅम्पियनशिपदरम्यान चाचणीसाठी तिच्याकडून नमुने घेतले होते.\nवाडा कलमानुसार, डिमेथिबुटीलॅमिनचा स्पेसिफाईड सबस्टन्समध्ये समावेश नसल्याने मनप्रीतचे तडकाफडकी निलंबन केले गेलेले नाही. मात्र, ब चाचणीत ती दोषी आढळली असल्याने भारताला आशियाई सुवर्ण गमवावे लागणार आहे. ‘जूनमध्ये फेडरेशन चषक स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीत मनप्रीत दोषी आढळली. तिच्या मूत्र नमुन्यात उत्तेजकाचे अंश आढळून आले आहेत. नाडाने याची आम्हाला रितसर कल्पना दिली आहे’, असे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱयाने नमूद केले. मनप्रीतचे पती करमजीत, हेच तिचे प्रशिक्षकही असून त्यांनी मात्र याला दुजोरा देणे टाळल��. ‘अद्याप आम्हाला याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही’, असा दावा त्यांनी केला.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा ऍथलिट डिमेथिबुटीलॅमिनचा अंश आढळल्याने दोषी ठरल्याची ही पहिलीच वेळ आहे. या उत्तेजकाचा काहीसा संबंध मेथिल्हेक्सान्माईनशी येतो, यापूर्वी 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान, मेथिल्हेक्सान्माईनचे सेवन काही क्रीडापटूंनी केल्याचे उघडकीस आले होते.\nसध्या दोषी आढळलेल्या मनप्रीतने पुढील महिन्यात लंडनमध्ये आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी यापूर्वीच पात्रता संपादन केली आहे. मात्र, उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिचा त्या स्पर्धेतील सहभागही अर्थातच धोक्यात आलेला आहे. गोळाफेकीत उत्तम प्राविण्य मिळवलेल्या मनप्रीतने जिन्हुआ-चीन येथील आशियाई ग्रा. प्रि. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 18.86 मीटर्स फेकीच्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपली जागा निश्चित केली. नंतर तिने फेडरेशन चषक, आशियाई चॅम्पियनशिप व सोमवारी सांगता झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्येही प्रत्येकी 1 सुवर्णपदकाची कमाई केली. आता मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ती वादाच्या भोवऱयात सापडली आहे.\nश्रीलंका-बांगलादेश टी-20 मालिका बरोबरीत\nविजयाच्या ट्रकवर परतण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील\nमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेशवर 31 धावांनी दणदणीत विजय\nआयर्लंडला नमवत भारत पाचव्या स्थानी\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्��्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/520634", "date_download": "2019-01-16T12:35:31Z", "digest": "sha1:624J2L6AK5BKC7R4CAEBPWJRF2FMTZCU", "length": 7218, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » वादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान\nवादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान\nवादळी वारयासह आलेल्या पावसाने तुंगत (ता.पंढरपूर) मधील केळी, द्राक्षे,ऊस, मका यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.\nसायंकाळी पाच च्या दरम्यान आलेल्या पावसाने तुंगत च्या भागातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. हाताशी आलेले केळी चे पीक पुर्णपण जमिनोदोस्त झाले आहे. जवळपास गावात 20 एकराच्या आसपास केळी असुन 60 लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. त्यामुळे सलग दोन वर्षापासुन पडणारा दुष्काळ व आत्ताच हाताशी आलेली पिके पावसाने पडली असुन यामुळे शेतकरी वर्गांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच या भागामध्ये ऊसाचे प्रमाण सुध्दा जास्त आहे. 1 नोव्हेंबर पासुन साखर कारखाने सुरू होणार आहेत. ऊस कारखान्यास काही कालावधीच उरला आहे. ऊसाची वाढ झाल्यामुळे सध्या या वारयामुळे ऊस सुध्दा पडला आहे. त्यामुळे ऊसाचे कारखान्याला जाईपर्यंत नुकसान होणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी लवकर लवकर कारखाने सुरू करावेत अशी मागणी शेतकरी वर्गांतुन केली जात आहे.\nतसेच या भागामध्ये मका सुध्दा मोठया प्रमाणात लावली जाते. मका सुध्दा जमिनोदोस्त झाली आहे. त्यामुळे तलाठी यांच्या कडुन पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. पिकांची नुकसान किती झाली आहे यांचे पंचनामे लवकरात लवकर करुन तात्काळ शासनाची मदत शेतकरी वर्गांस मिळावी.\nकाही दिवसांनी केळी तोडुन बाजारपेठेत पाठवणार होतो चार पैशे मिळणार होते ते पण वादळी वारयाने येणारया पावसात वाहुन गेल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी हीच अपेक्षा आमची आहे.\nवेतनासाठी महापालिका कर्मचाऱयांकडून निषेध\nऔदुंबर येथे आजपासून सदानंद साहित्य संमेलन\nमिरजेत बंगला फोडून 54 हजारांच�� ऐवज लंपास\nमिरज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vijay-tarawade-write-article-saptarang-160787", "date_download": "2019-01-16T13:23:29Z", "digest": "sha1:ROLKTA75MCQV57P5YKYOLZALLUWLPZIS", "length": 21430, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay tarawade write article in saptarang साहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे) | eSakal", "raw_content": "\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ राहिले.\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ राहिले.\nमात्र, अनेकदा माणसं नेत्यांकडं काहीतरी मागतात. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांच्या \"संपादकांच्या खुर्चीवर' या आत्मचरित्रपर पुस्तकात दिलेली काही उदाहरणं थक्क करता��. एका ज्येष्ठ संपादकांनी यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहून खासदारकी मागितली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसाठीच्या शिष्टमंडळात स्वतःचा समावेश व्हावा म्हणून गळ घातली. \"आपल्या मुलाचं लग्न जागेअभावी रखडलं आहे, त्याला मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवून द्यावं,' असं एका संपादकांनी पत्र लिहून सांगितलं. एका लेखकानं तर \"पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं चरित्र लिहिण्याची मला \"आज्ञा' द्या. तुम्ही \"आज्ञा' दिल्यावरच मी चरित्र लिहायला घेईन,' अशी गळ घातली\nअर्थात याला काही सन्माननीय अपवाददेखील आहेत. या अपवादांमुळं साहित्यिक आणि राजकारणी यांच्यातला उभयपक्षी आदर वृद्धिंगत झाला, असं म्हणायला हवं. आणीबाणीनंतरच्या काळात यशवंतराव आणि पुलंची जाहीर खडाजंगी झाल्यावर काही जण कुजबुजत, की \"पुलंची अनेक पत्रं यशवंतरावांकडं आहेत. ती प्रसिद्ध झाली तर पुलं अडचणीत येतील.' \"पु. ल. एक साठवण' या पुस्तकाचं संपादन करत असताना जयवंत दळवी यांनी यशवंतरावांना या संदर्भात विचारलं होतं. त्यावर यशवंतरावांनी दिलेलं उत्तर ः \"\"पुलंचा आणि माझा स्नेह अनेक वर्षांचा आहे; पण त्याला पत्रव्यवहाराचा फुलोरा कधीच आला नाही. काही नैमित्तिक एक-दोन प्रसंग सोडले, तर पुलंची मला पत्रं आल्याचं स्मरत नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना बालगंधर्वांच्या संदर्भात त्यांनी मला पत्र लिहिलं होतं. बालगंधर्वांना राज्य सरकारनं कृतज्ञतेनं मानधन द्यावं, अशी सूचना करणारं पहिलं पत्र पुलंकडून आलं होतं. मी ती सूचना मान्य करून योग्य ती कारवाई करण्यासाठी ते पत्र खात्याकडं पाठवलं.'' पुलंनी एक पत्र बालगंधर्वांना मदत करण्यासाठी लिहिलं; अर्थात स्वतःसाठी मात्र कधीही काही मागितलं नाही.\nअसेच आणखीन एक निःस्पृह साहित्यिक म्हणजे शरच्चंद्र वासुदेव चिरमुले. यशवंतराव चव्हाण हे चिरमुले यांच्या वडिलांचे विद्यार्थी; पण चिरमुले सर तो धागा पकडून त्यांना कोणतंही काम सांगायला गेले नाहीत. इंदूर इथं कुमार गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीचा समारंभ होता आणि त्या निमित्तानं यशवंतराव सर्किट हाऊसवर आलेले असताना तिथं सायंकाळी चहापानाच्या कार्यक्रमात चिरमुले सर आणि यशवंतरावजी यांची पहिली आणि एकमेव भेट घडली. चिरमुले यांनी वडिलांची ओळख सांगितल्यावर यशवंतराव गहिवरून उद्‌गारले ः \"\"त्य��ंना कोण विसरेल'' त्यानंतर मग त्यांनी अनेक घरगुती आठवणी काढल्या. बापूंची आठवण निघाली. बापू म्हणजे चिरमुले यांचे धाकटे काका. बापू यशवंतरावांचे वर्गमित्र होते आणि मुंबईला चाकरमानी होते. बापूंनी नोकरीखातर डोंबिवली ते फोर्ट तीस वर्षं लोकलनं प्रवास केला; पण बालमित्राच्या ओळखीचा कधी फायदा करून घेण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही.\nगप्पा झाल्यावर एकाच गाडीतून कार्यक्रमाला जाताना गाडीत बसल्यावर चिरमुले म्हणाले ः \"\"यशवंतरावजी, देण्याघेण्याचा काहीही मतलब नसतो, तेव्हा जुनी माणसं भेटल्यावर फार बरं वाटतं. तुमच्या भेटीनं आज मला फार बरं वाटलं. आबांचं गुडविल मला अनेकदा मिळत गेलेलं आहे आणि वय वाढलं, की आपला नॉस्टाल्जियाही वाढत जातो.'' \"\"खरं आहे,'' यशवंतराव उद्‌गारले.\nचिरमुले सरांच्याच दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत. संपादकांनी कथा मागितल्यावर ती देताना ते \"कथेवर लेखकाचं संपूर्ण नाव प्रसिद्ध करावं,' असा आग्रह धरत. दिवाळी अंकासाठी त्यांच्याकडून कथा घेण्यासाठी एक मित्र जाणार होता. त्याच्याबरोबर मी गेलो. सरांनी कथेची हातानं लिहिलेली मूळ प्रत दिली आणि कार्बन प्रतीवर पोच घेऊन ती प्रत एका फाइलमध्ये ठेवली.\nचिरमुले सरांप्रमाणंच ब्रिटनमधला कथाकार विल्यम सॉमरसेट मॉमचा देखील प्रकाशकांपाशी तसाच आग्रह असावा. कारण त्याच्या पुस्तकांवर \"डब्ल्यू. सॉमरसेट मॉम' असं पूर्ण नाव प्रसिद्ध झालेलं दिसतं. मराठीत त्याचा उल्लेख सर्रास \"सॉमरसेट मॉम' असा केला जातो. मात्र, केवळ \"सॉमरसेट' या नावानं हाक मारलेलं त्याला आवडत नव्हतं, असं रॉबिन मॉम या त्याच्या पुतण्यानं एका पुस्तकात नमूद केलं आहे. गंमत अशी, की पुस्तकाचं नाव मात्र \"सॉमरसेट ऍन्ड ऑल मॉम्स' असं आहे\nया पुस्तकातच मॉमची आणखी एक आठवण आहे. पूर्वायुष्यात मॉमनं वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला होता; पण त्यानं वैद्यकीय व्यवसाय कधीच केला नाही. उत्तरायुष्यात एकदा अपरात्री त्याला लक्षात आलं, की झोपेच्या गोळ्या संपल्या आहेत. अशा अवेळी डॉक्‍टरांना गाठणं कठीण होतं. तेव्हा पुतण्यानं सुचवलं, की \"तुम्ही स्वतः डॉक्‍टर आहातच. तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहू शकता.' मग मॉमला हसू आलं. त्यानं प्रिस्क्रिप्शन लिहून पुतण्याला दिलं आणि गोळ्या मागवल्या. \"डॉक्‍टर मॉम'नं उभ्या आयुष्यात लिहिलेलं हे बहुधा एकमेव प्रिस्क्रिप्शन असावं\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nप्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन...\nसंमेलन अध्यक्षपदावरून लेखिकांवर अन्याय - डॉ. अरुणा ढेरे\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्त्री-पुरुष भेद होऊ नये. पण, आतापर्यंत हक्क असलेल्या लेखिकांनासुद्धा अध्यक्षपद...\nपुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा...\nआगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात\nलातूर : गेल्या 14 वर्षांत मराठवाड्यात एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात घेण्याच्या...\nअजून जिवंत आहे मराठी संवेदना\nनालासोपारा - ‘रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात’ या आशयाची बातमी रविवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रसिद्ध कादंबरीकार गुरुनाथ नाईक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/28/Know-your-customer-KYC-.html", "date_download": "2019-01-16T12:21:01Z", "digest": "sha1:CH6THOLQKCZMQHUY5WOKUDWL36G67F4X", "length": 10289, "nlines": 39, "source_domain": "mahamtb.com", "title": " जाणून घ्या, 'केवायसी' बद्दल इत्थंभूत माहिती ... जाणून घ्या, 'केवायसी' बद्दल इत्थंभूत माहिती ...", "raw_content": "\nजाणून घ्या, 'केवायसी' बद्दल इत्थंभूत माहिती ...\n'मनी लॉंड्रींग' ही देशाच्या सुरक्षिततेच्या व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीकोनातून जगभर एक गंभीर समस्या झालेली आहे. या वर उपाय म्हणून आता केवायसी (नो युवर कस्टमर) साठीची पूर्तता करणे हे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार प्रथमच करताना अपरिहार्य झाले आहे. याचा मूळ उद्देश असा की आपल्याकडे येणारा ग्राहक (कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी येणारा) खरा (जेन्युईन) आहे ना, याची खात्री करून घेणे होय. यादृष्टीने Prevention of Money Laundering Act 2002 (पीएमएलए) हा कायदा संसदेने पास करून 'केवायसी' पुर्तेतेस वैधानिक स्वरूप दिले आहे. हा कायदा अस्तित्वात नव्हता तेंव्हा अवैध मार्गाने आलेला / मिळविलेला पैसा, सोन्याचे, आधुनिक अस्त्रे (वेपन्स) (ऐके ४७ सारखी) यांचे स्मगलिंग (तस्करी) यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे. परिणामी दहशतवादी हल्ले, सक्तीचे धर्मांतर यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका असलेल्या घटना वारंवार घडू लागल्या. याशिवाय काळा पैसा दडविण्यासाठी बेनामी खाती मोठ्याप्रमाणावर उघडली जात होती. हा काळा पैसा, सोने, जमीन व रोख स्वरुपात अनुत्पादित स्वरुपात रहात असे, याचा देशाच्या अर्थ व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत होता. शिवाय कर रूपाने मिळणारा पैसा सरकारला मिळत नसे. आता केवायसी बाबतची पूर्तता करणे ही सबंधित वित्त संस्थेची जबाबदरी झालेली आहे. त्यादृष्टीने आता सर्व ठिकाणी खालील प्रमाणे ही पूर्तता करून घेतली जाते त्यशिवाय खाते कार्यान्वित (अॅक्टिव्ह) होत नाही.\nवैयक्तिक स्वरूपात व्यक्तिगत KYC ची पूर्तता करून देण्यासाठी लागणारी कागद पत्रे :\n(आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी एकाची सत्य प्रत.)\n(आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी एकाची सत्य प्रत.)\nआजकाल केवळ पॅन कार्ड व आधार कार्डची सेल्फ अट्टेस्टेड सत्य प्रत (झेरॉक्स) ही दोनच डॉक्युमेंट्स यासाठी पुरेशी आहेत.\nसंस्थात्मक 'केवायसी'ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रे :\nपॅन कार्ड - सर्वांनाच आवश्यक\nबॅक खाते पुस्तक / उतारा नजिकचे कळतील\nकंपनी / बॉडी कॉर्पोरेट\nमेमोरेंडम व आर्टिकल ऑफ असोसिएशन\nसह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या\nपॅन कार्ड - सर्वांनाच आवश्यक\nभागिदारी पत्राचे नोंदणी दाखला\nगुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र\nसह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्��ा सह्या\nट्रस्ट, फाउंडेशन, एनजीओ, चॅरिटेबल बॉडीज :\nपॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक\nगुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र\nसह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या\nआजकाल मोबाईल फोनचे नवीन सिमकार्ड घेताना 'केवायसी' पूर्तता करणे आवश्यक झाले आहे. अशी पूर्तता झाल्याशिवाय नवीन सीमकार्ड कार्यान्वित (अॅक्टिव्ह) होत नाही.\n'केवायसी' पूर्तता करणाऱ्या ग्राहकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामुळे त्याचेच आर्थिक तसेच अन्य व्यवहार सुरक्षित राहणार आहेत व आपल्या नावाचा कोणी गैर वापर करू शकणार नाही. तसेच केवायसी पुर्तेतेसाठी आपण जेंव्हा पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच अन्य आवश्यक कागदपत्र सबंधित वित्त संस्थेस किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्ह्याडर द्याल, त्या प्रत्येक वेळी सबंधित सत्यप्रतीवरही सत्य प्रत कुठल्या प्रकारच्या केवायसी पूर्ततेसाठी देत आहात याचा स्पष्ट उल्लेख करावा. जेणेकरून ती सत्य प्रत आपल्या परस्पर अन्य कोठे वापरता येणार नाही. कालच असे वाचण्यात आले की, स्टेटबँकने पुढाकार घेतलेल्या ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर स्टेट बँक व अन्य २७ बँका लवकरच केवायसी साठी करणार आहेत. विमुद्रीकरण, डिजिटल पेमेंट, जीएसटी व केवायसी यासारख्या उपाय योजनांमुळे अर्थव्यवस्थेला पारदर्शकता व बळकटी येईल असे नक्की म्हणावेसे वाटते.\nयाविषयात तज्ज्ञ सुधाकर कुलकर्णी यांनी नुकतीच 'केवायसी' बाबत जनता सहकारी बँकेच्या फेसबुक पेजवरून नेटिझन्सला माहिती दिली होती. या लेखाच्या माध्यमातून तो व्हिडिओ देखील आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत, जेणेकरून 'केवायसी' बाबतच्या तुमच्या सर्व शंका दूर होतील. अगदी सोप्या पद्धतीने 'केवायसी' समजून द्यायचं असेल तर हा व्हिडिओ अवश्य बघा\nसर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/article-on-homeopathy-by-vilas-mahajan-.html", "date_download": "2019-01-16T12:26:19Z", "digest": "sha1:ND5NECAUNQBVOL4NG4NE7JARYEERG6KN", "length": 12101, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " होमिओपॅथीत होतो रुग्णाचा सर्वांगीण विचार होमिओपॅथीत होतो रुग्णाचा सर्वांगीण विचार", "raw_content": "\nहोमिओपॅथीत होतो रुग्णाचा सर्वांगीण विचार\nहोमिओपॅथिक औषधयोजना करीत असताना रूग्णाच्या विशिष्ट आजारावरच औषधोपचार केला जात नाही तर रूग्णाचा सर्वांगीण विचार करून औषध योजना होत��. या पध्दतीने औषध योजना केल्यास रोगी व्याधीमुक्त तर होतोच, परंतु रूग्णाच्या सर्व शरीरसंस्थांना आरोग्य लाभ होतो.\nजीर्ण व्याधीवर (उहीेपळल वळीशरीशी) औषधोपचार बरेच दिवस करावा लागतो. याचे मुख्य कारण असे की, असा जीर्ण व्याधीग्रस्त रूग्ण इतर शास्त्रातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचे औषधोपचार करून मुळातील जीर्णव्याधी बरोबरच त्या-त्या औषधांच्या वाईट प्रतिक्रिया आणि औषधीजन्य दुष्परिणाम सोबत घेऊन येतो. अशा रूग्णावर औषधीयोजना करताना मूळ रोग कोणता आणि औषधीजन्य कोणता हे निश्‍चित व्हायलाच खूप कालावधी लागतो. नंतर ते दुष्परिणाम घालविण्यास काही काळ खर्च होतो. त्यानंतर मूळ रोगावर औषधोपचार सुरू होतो. रूग्णाने सुरूवातीलाच होमिओपॅथी उपचार केला तर रोगमुक्त होण्यास वेळ लागत नाही.\nपश्‍चिम जर्मनी हे होमिओपॅथिक चिकित्साप्रणालीचे मूळ जन्मस्थान. तेथील आधुनिक वैद्यकशास्त्रातील म्हणजे ऍलोपॅथीतील अत्युच्च पदवीधर, ग्रॅज्युएट विख्यात डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे या शास्त्राचे मूळ जनक. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी निसर्गनियमांवर आधारित तर्कसंगत अशी ही शास्त्रशुध्द चिकित्साप्रणाली त्यांनी संशोधिली. त्या काळातील रोगनिदान आजच्या तुलनेत तर्कदुष्ट होते आणि त्यामुळे उपचार पध्दतीही क्लेशदायक आणि जीवघेण्या स्वरूपाच्या असत.\nवैद्यकीय व्यवसाय बंद करून त्यांनी शास्त्रशुध्द रोगनिदान आणि उपचार यांच्या संशोधनाला स्वत:ला वाहून घेतले. अनेक प्रयोग करून ज्या दिवशी त्यांची खात्री पटली त्या दिवशी होमिओपॅथी वैद्यकशास्त्राचा म्हणजे समचिकित्सा पध्दतीचा जन्म झाला.\nसमचिकित्सा म्हणजे ज्या वनस्पती, पदार्थ किंवा औषधी म्हणून जी चिन्हे आणि लक्षणे दुरूस्त करतात तेच औषध निरोगी व्यक्तीस दिल्यास तसल्याच प्रकारची चिन्हे आणि लक्षणे निर्माण करतात. थोडक्यात, काट्याने काटा काढणे वा सम: समं शममंती किंवा लाईक क्युअर बाय लाईक्स किंवा सीमिलिया सीमिलिबस क्युरेंटर या चिकित्साप्रणालीतील उल्लेखनीय वैशिष्टये अशी की, होमिओपॅथी औषधांच्या प्रदीर्घ सेवनानेही कुठल्याच प्रकारची हानीकारक प्रतिक्रिया म्हणजे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. रोगाचे समूळ निर्मूलन तर होतेच सोबत रूग्णास स्थायी स्वरूपाचा आरोग्यलाभ होतो.\nहोमिओपॅथीक औषधयोजना करीत असताना रूग्णाच्या विशिष्ट आजारावरच औषधोपचार करीत नाहीत तर रूग्णांचा सर्वांगीण विचार करून औषध योजना करतात. या पध्दतीने औषध योजना केल्यास रोगी व्याधीमुक्त तर होतोच, परंतु रूग्णाच्या सर्व शरीरसंस्थांना आरोग्यलाभ होतो.\nदुसरा एक समज आहे की, होमिओपॅथी औषधे केवळ जुनाट विकारांवरच म्हणजे उहीेपळल वळीशरीशी वरच परिणामकारक आहेत. उदा. पुन्हा-पुन्हा उद्भवणारा दमा, टॉन्सिल्स, ऍलर्जिक विकृती, रक्तदाब विकृती, संधीवात, त्वचारोग, डोकेदुखी, अर्धशिशी, मस्तकशूळ, आंत्रवण म्हणजे अल्सर, स्त्रियांच्या बाबतीत मासिकपाळीच्या तक्रारी आणि तद्जन्य विकार. जीर्ण व्याधीवर होमिओपॅथी चिकित्साप्रणालीची औषधे अन्य वैद्यकीय औषधी प्रणालीपेक्षा तौलनिकदृष्ट्या अधिक परिणामकारक ठरली आहेत. म्हणून काही होमियोपॅथी औषधे आशुकारी विकारावर परिणामकारक नाहीत असे नव्हे. आशुकारी विकारावर उदा. विषाणूज्वर म्हणजे गोवर, कांजण्या, मलेरिया, रक्तस्त्राव, सर्दी, खोकला आदी रोगांवर या औषधोपचाराने अद्भूत परिणाम दिसतो.\nहोमिओपॅथी शास्त्रात शल्यचिकित्सा आहे काय असाही प्रश्‍न बर्‍याचवेळा विचारण्यात येतो. याबाबत सांगायचे तर वेगवेगळ्या चिकित्साप्रणालीची वेगवेगळी शल्यचिकित्सा असू शकत नाही. फरक असलाच तर शल्यचिकित्सेशिवाय रोगमुक्ती आहे किंवा नाही याबाबतीत संभवतो. (उदा.ढेपीळश्री ीींेपश ळप लश्ररववशी, णीशींरी घळवपशू ज्याला आपण मूतखडा म्हणतो आदी.) परंतु आंत्रपीळमध्ये शल्यचिकित्सा व्यतिरिक्त पर्याय नसतो. कोणत्याही चिकित्सा प्रणालीच्या वैद्यकीय व्यावसायिकांना तिचा वापर आवश्यकतेनुसार करता येतो. शल्यचिकित्सा ही कोणत्याही एका विशिष्ट चिकित्साप्रणालीची नसून वैद्यकशास्त्रातील तो एक स्वतंत्र विभाग आहे. दुसरा प्रश्‍न उद्भवतो तो, होमिओपॅथीक औषधोपचारांतर्गत पथ्याच्या बाबतीत. अनैसर्गिक, अनिर्बंध, मुक्त, स्वच्छंद जगणार्‍या आजच्या युगातील रुग्णास होमिओपॅथीक औषध घेताना पाळावयाच्या पथ्यांचे संकट वाटणे साहजिक आहे. परंतु, एक महत्त्चाची सूचना केल्याशिवाय राहवत नाही की, आपली स्वैर, निरंकुश आहार-विहार, आचार जीवनपद्धती आपल्या बहुतांश तक्रारीस जबाबदार आहे. अशावेळी व्याधीमुक्तीसाठी होमिओपॅथीक औषध घेताना आपल्या प्रकृतीस पथ्यकारक असे निर्बंध घातल्यास व्याधीमुक्तीचा आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल. त्यासाठी ��्या व्यक्तींना पदार्थांनी त्रास होतो त्यांनी ते सेवन करू नयेत, एवढेच सांगणे आहे. दुसरे कटाक्षाने पाळायचे पथ्य म्हणजे, औषधोपचार सुरू असताना तीव्र वासाचे पदार्थ आणि ज्यात औषधीजन्य गुणधर्म आहेत असे पदार्थ जसे कॉफी, तंबाखू, कच्चा कांदा, लसूण, धूम्रपान, गुटका इत्यादींचे सेवन मुळीच करू नये. सुगंधित द्रव्यांचा वापर करणे टाळावे. ही पथ्ये पाळल्यास औषधांचा त्वरित व चांगल्याप्रकारे परिणाम दिसून येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/johaar-maaybap-johaar/", "date_download": "2019-01-16T12:10:08Z", "digest": "sha1:VJRGRWPCEQ43HLQY7DNPQTZRAW4PJGZA", "length": 29855, "nlines": 169, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जोहार मायबाप जोहार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeअध्यात्मिक / धार्मिकजोहार मायबाप जोहार\nSeptember 10, 2018 प्रकाश पिटकर अध्यात्मिक / धार्मिक, ललित लेखन, साहित्य/ललित\nसगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली …. चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला …. कीर्तन सुरू झालं … चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं…. तो लहान असतानाच त्याची माय गेली …. पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची… ज्ञानदेवांचं बोलणं ऐकत राहिलं की चोख्याला हटकून हे सारं आठवत राही … इतक्या प्रेमाने पदर पांघरून धरनारा आता कुणीच नव्हता त्याला … आणि ज्ञानदेव सांगत होता की ‘विठाई माऊली’ अशीच प्रत्येक भक्ताला पोटच्या पोरासारखी जवळ घेते … घेतही असेल …. पण आपल्याला आपण महार … देव झाला तरी शुद्ध ना तो आपण महार … देव झाला तरी शुद्ध ना तो आम्हाला कसं घेईल जवळ आम्हाला कसं घेईल जवळ चोखा उदास झाला … डोळ्यातलं पाणी काही थांबेना…. तो उठला आणि निघू लागला …..ज्ञानदेव\nम्हणाले … थांबा … बाबा … कुठे चालला तुम्ही तुम्हाला पटलं नाही का माझं बोलणं तुम्हाला पटलं नाही का माझं बोलणं आणि चोखा थांबला …. यापूर्वी तो कोणाशीच बोलला नव्हता … आणि प्रत्यक्ष ज्ञानदेवांशी तर नाहीच …. आणि आता … हा माझ्या डोळ्यांचा विसावा… जीवाचा आनंद … प्रत्यक्ष ज्ञानदेव माझ्याशी बोलत आहे …. गडबड़ून गेला तो …. ज्ञानदेव हसले …. बाबा … असे पुढे या … कुठले तुम्ही … नाव काय तुमचं आणि चोखा थांबला …. यापूर्वी तो कोणाशीच बोलला नव्हता … आणि प्रत्यक्ष ज्ञानदेवांशी तर नाहीच …. आणि आता … हा माझ्या डोळ्यांचा विसावा… जीवाचा आनंद … प्रत्यक्ष ज्ञानदेव माझ्याशी बोलत आहे …. गडबड़ून गेला तो …. ज्ञानदेव हसले …. बाबा … असे पुढे या … कुठले तुम्ही … नाव काय तुमचं … मी म्हार हाय जी … चोखा म्हार…. मंगलवेढयाचा …. मंगलवेढयाहून आलात तुम्ही … मी म्हार हाय जी … चोखा म्हार…. मंगलवेढयाचा …. मंगलवेढयाहून आलात तुम्ही कीर्तन ऐकायला व्हय जी … आणि मग उठून का जात होता …… काय सांगू या पोराला … तुझा आवाज ऐकल्यावर हृदयात कालवाकालव होते … माझी माय आठवते…. चोख्याला उत्तर सुचेना …. पुन्हा डोळ्यातून पाणी वहायला लागलं … शेवटी हात जोडून कसाबसा म्हणाला … तुमाला कस सांगावं महाराज …. म्या म्हार हाय… आमाला कसं जवल करील इठठल …… काय सांगू या पोराला … तुझा आवाज ऐकल्यावर हृदयात कालवाकालव होते … माझी माय आठवते…. चोख्याला उत्तर सुचेना …. पुन्हा डोळ्यातून पाणी वहायला लागलं … शेवटी हात जोडून कसाबसा म्हणाला … तुमाला कस सांगावं महाराज …. म्या म्हार हाय… आमाला कसं जवल करील इठठल आमाला कोन बी ….. आमची सावली बी न्हाय चालत ….. चोख्याला बोलता येईना … त्याने ज्ञानदेवांपुढे डोकं ठेवलं ….. उठा चोखोबा …. उठा …. चोखा चमकून उठला … ज्ञानदेवांचा हात त्याच्या खांदयावर होता …. त्या स्पर्शाने तो चमकला …. तुमी मला शिवला महाराज …. ज्ञानोबा हसले … त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत म्हणाले …. तुम्ही आमचेच आहात … चोखोबा आणि आपण सगळे एका विठोबाचे…. नामदेवा… आजचं आपलं कीर्तन आपल्या चोखोबांसाठी …. आणि नामदेव उठून पुढे आले …. टाळ वाजू लागले …. चिपळ्या वाजू लागल्या …. अभंग सुरू झाला ….\nन लगे तुझी भुक्ती…. न लगे तुझी मुक्ती\nमज आहे विश्रांती… वेगळीच\nमाझे मज कळले … माझे मज कळले\nमाझे मज कळले …. प्रेमसुख\nनामदेव डोळे मिटून नाचत होते … लोकही देहभान विसरून नाचत होते … चोखा अगदी गहीवरून गेला … नामदेव म्हणाले ….बरं का चोखोबा ….तू कुणीही आस – तू विठाईसाठी फक्त तिचं लेकरू आहेस …. मग त्याच भरात पुढे म्हणाले …. नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प …. येसी आपोआप गिंवसीत …..\nचोखा गदगदून रड़त होता ….मात्र आता त्याला आपल्या रडण्य���ची लाज वाटत नव्हती … तो रडत होता …. रड़ता रड़ताच टाळ्या वाजवत होता … नाचत होता … चोखा खरं म्हणजे आनंदाने हसत\nज्ञानदेव असच एकदा त्याच्याशी बोलता बोलता म्हणाले …. देवाच तसच आहे चोखोबा …. जसं दुधाचच दही होतं …. जसा बीजचा वृक्ष होतो … तसा तोच परमात्मा नाना प्रकारे … नाना रूपात स्व:ताच सगळीकडे आहे … चोखनं हे असं काही ऐकलं की त्याचा जीव फुलासारखा व्हायचा…. मग लोकांशी बोलता बोलता चोखा हसत म्हणे …. अरे मी गुरं वळतो … तसा माजा द्येव बी गुरं वळतो …. मग लोक त्याला म्हणायचे … चोखोबा … तुमी लाख संत जाले …. पर लोक तुमाला म्हारच म्हणतात … चोखा हसायाचा … खांद्यावरची घोंगड़ी बाजूला ठेवायचा… मुंडशाचं फडकं\nकमरेला गुंडाळायचा …. हातातली काठी नाचवत म्हणायाचा…. मी म्हारच हाय … त्येची लाज न्हाई मला… मी इठूचा म्हार हाय ….. आणि मग चोखा नाचत म्हणू लागे ….\nजोहार मायबाप जोहार …. तुमच्या महाराचा मी महार …\nसकाळीच मी निजून उठतो … आईबापाचे नावे पाच घास घेतो\nझाडोनी पाटी दरबार आणितों … अविद्या केर पुंजा की मायबाप\nजोहार, जोहार मायबाप जोहार ….. मी विठोबारायाचा महार ….\nसमाधीची सगळी तयारी पुरी झाली … सगळे जण ज्ञानदेवांना भेटून गेले … पाया पडले … अचानक ज्ञानदेवांनी म्हटलं … नामदेवा … चोखोबा आले नाहीत … चोखोबा नदीकाठी रड़त बसला होता….. त्याला ही गोष्ट सहनच होत नव्हती …. ऊठ चोखोबा …. अरे त्याने तुझी आठवण काढल्येय ….वाट बघतोय तुझी …. भाग्यवंत आहेस … चोखा तीरासारखा धावला… थेट ज्ञानदेवांच्या पायावर कोसळला …. पाय घट्ट धरून पुन्हा पुन्हा त्यावर डोकं ठेवत राहिला …. रड़त रड़त पाय भिजवत राहिला … ज्ञानदेवांनी त्याला उठवला … खंदयावरच्या आपल्या शुभ्र वस्त्राने त्याचा चेहेरा पुसला … आपल्या मिठीत घेतलं … त्याच्या कानात हळूच सांगितलं … तुझी आणि विठ्ठलाची भेट पहायला मी येणार आहे ….. त्या दोघांची मिठी किती तरी वेळ तशीच राहिली ….भावनेने भिजत … हे बघून भोवती वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला … मग त्याला हलकेच बाजूला करून ज्ञानदेवांनी निवृत्तिनाथांना खूण केली …. त्यांनी चोखोबाला हात धरून बाजूला नेलं ….\nफार दिवसानी आज बरीचशी संतमंडळी एकत्र जमली होती …. आषाढी एकादशी तोंडावर आलेली …. आज नामदेवांच्या घरी गोरोबाकाका … विसोबा खेचर … नरहरी सोनार …. सेना न्हावी … सावता माळी …चोखोबा … सगळे सगळे जमले होते …. तरुण मंडीळीही होती … मग सोहोळा काय विचारता … प्रेम जिव्हाळा … चेष्टा मस्करी … कोणीतरी चोखोबाला आग्रह केला …. जोहार मायबाप म्हणायाचा … आता वय जाल बाबा … तरना असताना नाचायचो … तसं आता काय जमनार व्हय पण फारच आग्रह झाला …. गोरोबा काकांनीही आग्रह केला … तो उठला … डोक्याचं मुंडासं पोटाला आवळलं … धोतर वर घट्ट ओढून बांधलं … आणि नाचू लागला …. पण लगेच थकला …. कोणी तरी त्याचं नाचणं बघून वेडवाकडं बोललं …. मग चोखोबने हात मनोभावे जोडले … आणि शब्द आपोआप उमटायला लागले …. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा …. काय भुललासी वरलीया रंगा …. त्याचे गुरु असलेल्या नामदेवांनी पहिल्याच ओळीला उत्स्फुर्तपणे दाद दिली …… चोखोबा म्हणाले …. अरे, धनुष्य वाकडं असतं , पण तीर नाही वाकड़ा असत …. नदी वेड़ीवाकड़ी वळण घेते खरी … पण त्या नदीचं पाणी वाकडं असतं काय रे पण फारच आग्रह झाला …. गोरोबा काकांनीही आग्रह केला … तो उठला … डोक्याचं मुंडासं पोटाला आवळलं … धोतर वर घट्ट ओढून बांधलं … आणि नाचू लागला …. पण लगेच थकला …. कोणी तरी त्याचं नाचणं बघून वेडवाकडं बोललं …. मग चोखोबने हात मनोभावे जोडले … आणि शब्द आपोआप उमटायला लागले …. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा …. काय भुललासी वरलीया रंगा …. त्याचे गुरु असलेल्या नामदेवांनी पहिल्याच ओळीला उत्स्फुर्तपणे दाद दिली …… चोखोबा म्हणाले …. अरे, धनुष्य वाकडं असतं , पण तीर नाही वाकड़ा असत …. नदी वेड़ीवाकड़ी वळण घेते खरी … पण त्या नदीचं पाणी वाकडं असतं काय रे वरच्या रंगाला कशाला भूलता …. आतला भाव पहा … पहा मनाचा खरा रंग ….डोळे बंद करून परत गायला लागला … ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा …. काय भुललासी वरलीया रंगा …. त्या मस्ती करणाऱ्या तरुण पोराने त्याच्या पायावर डोकं ठेवलं … उट …बाळा अरे तुमी वरल्या वाकूडपनाला भुलला … तर कसं व्हायचं ….. त्येच्यापायी सांगितलं … बाकी काही न्हाय\nआषाढी एकादशीचा तो दिवस …. चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेलेलं … अलोट गर्दी….. नामदेवांच्या रसाळ वाणीची आणि अनुभवसिद्ध निरूपणाची मोठी ख्याती ….. नामदेव कीर्तनाला उभे राहिले … समोर अनेक मोठमोठी संतमंडळी … आणि मागे अफाट जनसमुदाय … चंद्रभागा दुथड़ी भरून आनंदाने वाहात होती …. या सर्वांना साक्षी ठेऊन आज कीर्तन सुरू करतो ….. नामदेव म्हणाले आणि त्यांनी अभंग गायला सुरवात केली … त्यांनी संत जनाबाईचा अभंग न��वडला …..\nचोखामेळा संत भला … तेणे देव भुलविला ….\nबाबानों आजच कीर्तन म्हणजे एका भगवत भक्ताच्या आयुष्यचं गाणं आहे … भक्त कसा असतो … कसा असावा … याच रहस्य सांगणारं कीर्तन आहे …. विठूच्या एका भोळ्या भक्ताची … एका अडाणी वारकर्यांची ही कथा आहे … जो आज साक्षात्कारी संताच्या पदवीला पोचला आहे …. अशा संत चोखोबांची ही कथा आहे ….\nआणि नामदेवांचं कीर्तन रंगत गेलं … लोक भक्तीच्या प्रवाहात अगदी भिजून गेले … कीर्तनचा शेवट करताना ते म्हणाले … अशा या भक्तश्रेष्ठाच्या चोखोबांच्या घरी, मंडळी , आपण सगळ्यांनी आपल्या एकादशीच्या उपसाचं पारणं उद्या फेडायचं आहे …. प्रत्येक भक्ताला खरया प्रेमाने भरलेलं पवित्र अन्न चाखायला मिळणार आहे …. आपल्याबरोबर या भक्तियुक्त प्रसादाचा लाभ घ्यायला प्रत्यक्ष विठूरायही येणार आहे ….. बोला ….. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल ….\nद्वादशीचं पारणं हजारो वारकऱ्यांनी चोखोबाच्या घरच्या प्रसादनं सोडलं …. नामदेवाच्या घराकडून धान्य शिधा सामुग्री आली …. एका रात्रीत सगळी तयारी झाली …. चोखा कृतार्थ झाला …..\n‘महाद्वार ’ हे खूपच सुंदर पुस्तक आहे … अरुणा ढेरे यांनी ते इतक सुंदर लिहिलंय … आपण एकदम मृदु होऊन जातो चोखोबांची गोष्ट वाचताना ….. खरं तर वारकरी होऊन जातो … इतके तल्लीन होतो …. अबीर गुलाल उधळिसि रंग …. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग …. जोहार मायबाप जोहार ….. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा …. काय भुललासी वरलिया रंगा …. हे सगळे चोखोबांचे अभंग आपण ऐकलेले असतात …. पण अबीर गुलाल मधल्या त्यांच्या शब्दांची व्यथा आपण सहसा जाणून घेतलेली नसते …. आपल्या प्रस्तावनेत अरुणा ढेरे सुरवातीलाच म्हणतात ….. चोख्यामेळ्याचे अभंग मी प्रथम जेव्हा वाचले, तेव्हा मनावर खूण उरली ती एका भळभळत्या दुखा:ची…. त्या दुखा:ने वैयक्तिक पातळीवर मला प्रथम स्पर्श केला …खरंच हे छोटंसं पुस्तक आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर स्पर्श करतं ….आपल्यातला हरवलेला भक्तिभाव नुसताच परत येत नाही तर तो फार सुंदर जाणीव करून देतो …. त्यांचं हे पुस्तक मराठी साहित्यिक विश्वातलं एक नक्कीच मौल्यवान असंच आहे ….. आज आषाढी एकादशी आहे ….. हे पुस्तक मी परत वाचलं …. आज … आणि तुम्हालाही या बद्दल सांगावंसं वाटलं …. जरूर जरूर वाचा …. काही क्षणाकरता का होईना आपलं मन एकदम खरया अर्थाने मृदु होतं …. अबीर गुलाल आपण परत ऐकतों आणि आता मात्र चोखोबांचा हा अभंग आपल्याला खरया अर्थाने कळतो …. आपण अस्वस्थ होतो … खूप काही जाणवत राहतं ….. लेखिका म्हणतात ते त्याचं भळभळतं दुःख आपल्यालाही जाणवतं ….तेही खूप आतून …..पुस्तक वाचताना कितीतरी वेळा डोळ्यातून आपसूकच अश्रू येत राहतात …श्वास जड होत राहतो …\nया तीनही अभंगाच्या यूट्यूब लिंक्स खाली दिल्या आहेत …वरदा गोडबोले यांनी तर चोखोबांची आर्तता फारच सुंदर गायल्येय ….भान हरपून … मंजुषा पाटील कुलकर्णी यांनी देखील यातले दोन अभंग फार सुंदर गायलेत …त्याच्या लिंक्स देखील दिल्या आहेत….with other links\nअबीर गुलाल उधळीत रंग\nनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग\nजोहार मायबाप जोहर ….पंडित कुमार गंधर्व\nउस डोंगा परी रस नाही डोंगा \nकाय भुललासी वरलिया रंगा |\nमी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत ब��वा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/23/chol-culture-article-by-rashmi-marchande-.html", "date_download": "2019-01-16T12:05:24Z", "digest": "sha1:3ID67WKUWGB6GME32FIJN6MDQB6BLISY", "length": 29278, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " चोळ संस्कृती चोळ संस्कृती", "raw_content": "\n(राजा राज चोळ याचा दक्षिण भारतातील अश्वारूढ पुतळा )\nभारताचा प्राचीन इतिहास हा केवळ मानवाच्या उत्क्रांतीचा, त्याच्या बुद्धिमत्तेनुरूप त्याने निर्मित केलेल्या संस्कृतीचा लेखाजोखा मांडत नाही तर त्याचबरोबर त्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेकरिता, आपल्या पराक्रमाने घडवून आणलेल्या बर्‍याच तात्कालिक घडामोडींचा ऊहापोहही करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेला भारत हा देश राजकीयदृष्ट्या एकसंध नव्हता. असंख्य छोट्या-मोठ्या संस्थानांचा देश, अशी भारताची ओळख होती. इंग्रजांनी आपली सत्ता निरंकुश चालवता यावी म्हणून ही संस्थाने खालसा केली. त्यातून आजचा भारत अस्तित्वात आला. प्राचीन काळापासून अशी बरीच राजघराणी होती, ज्यांची संस्थाने होती, त्यांच्यावर फक्त त्यांचा आणि त्यांचाच अंमल चालत असे. सर्वात जास्त सामर्थ्यवान असे मौर्य साम्राज्याचे नाव पराक्रमी आणि अनेक वर्ष राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांमध्ये गणले जाते. मौर्यांच्या नंतर आपल्या प्रचंड पराक्रमाने आणि कुशल प्रशासनाने आणि आगळ्यावेगळ्या स्थापत्यशैलीने इतिहासात नोंदले गेलेले साम्राज्य म्हणजे चोळ साम्राज्य.\nदक्षिण भारताच्या इतिहासात चोळ साम्राज्य अतिशय बलशाली साम्राज्य मानले जाते. चोळ साम्राज्याचा उल्लेख इसवी सन तिसर्‍या शतकात सम्राट अशोकाच्या काळातील साहित्यात आढळतो. कावेरी नदीच्या मुखाशी तीन साम्राज्ये होती. चेरा, पांड्या, पल्लवा. चोळ घराणे हे आधी पल्लवांच्या अमलाखाली जहागिरदारांचे घराणे असल्याचे इतिहासकार सांगतात. मात्र, चोळ साम्राज्याला लाभलेल्या पराक्रमी राजांनी आपले केवळ स्वतंत्र साम्राज्यच निर्माण केले नाही तर आपल्या साम्राज्याची अमिट छाप भारतीय इतिहासावर कोरली.\nइतिहासात आठव्या शतकात चोल साम्राज्याचा पहिला राजा विजयालयाची कारकीर्द आढळते. चोळ हे मूळचे उरियरचे. विजयालया याने पल्लवा आणि पांड्या यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत मूत्तरयार संस्थानाकडून तंजावूर काबीज केले. कावेरी नदीलगतचा प्रदेश मिळवून तेथे एक मंदिर बांधले. जे या विजयालयाच्या नावावरून ’विजयालया चोलेस्वरम’ या नावाने ओळखले जाते. त्याने तंजावूर शहराची प्रशासनिक आखणी केली. हेच शहर पुढे चोळ साम्राज्याची राजधानी ठरले.\nचोळ साम्राज्याचा दुसरा राजा आदित्य- प्रथमयाने पल्लवा आणि पांड्या वंशाची साम्राज्ये आपल्या अमलाखाली आणली. चोळ साम्राज्याची खरी ओळख निर्माण करणार्‍या राजांमध्ये राजाराज चोळ व राजेंद्र चोळ-प्रथमया शासकांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ते चांगले प्रशासक तर होतेच पण त्यांनी सर्वच आघाड्यांवर आपल्या साम्राज्याची भरभराट केली.\nराजाराज चोळ हा पराक्रमी आणि अतिशय कुशल राजा तसेच प्रजाजनांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी योजना आखणारा राजा म्हणून लोकप्रिय होता. त्याने मदुराई, वेंगाय, मैसूर, श्रीलंका, मालदीव हा सर्व प्रदेश काबीज केला. त्यातील श्रीलंका जे पूर्वी ’सिलॉन’ या नावाने ओळखले जात असे, ते जवळपास ७५ वर्ष चोळ साम्राज्याच्या अमलाखाली होते. राजाराज पहिला आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोळ-प्रथमयांचा कालखंड हा चोळ साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. तंजावूर येथे बृहदिश्वर मंदिर हे या राजाच्या कालखंडात बांधले गेले कुशल प्रशासनाबरोबरच या राजांनी स्थापत्यकलेचे अत्युत्कृष्ट नमुने आपल्या कार्यकाळात निर्माण केले. जे आजही त्यांच्या बुद्धीसामर्थ्याचे तसेच उत्कृष्ट अंमलबजावणीचे द्योतक ठरतात. हे शैवपंंथीय असल्याने येथील बहुतांश मंदिरे ही शिवमंदिरे आहेत. तंजावूरमधील बृहदिश्वर मंदिर २१६ फूट उंच असलेले दहाव्या शतकातील अतिभव्य असे मंदिर आहे. यात १२ फूट उंच शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य हे की, ते पूर्ण मंदिर ग्रॅनाईट या अतिशय कठीण अशा दगडापासून बनविलेले आहे. या मंदिरासाठी एकूण १ लाख ३० हजार ग्रॅनाईट वापरले गेले. आश्चर्याची बाब ही की, तंजावूरपासून जवळजवळ ६० किमी. अंतरापर्यंत कुठेही ग्रॅनाईट दगडाची खाण नाही. त्यामुळे १०१० साली एवढे मोठे दगड इतक्या प्रमाणात इथपर्यंत कसे आणले गेले, हे अनाकलनीय आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रचना. आपण घर बांधताना सिमेंट-कॉंक्रिटचा उपयोग करतो, पण त्या काळात हे एवढे वजनदार दगड एकमेकांमध्ये केवळ अडकवलेे गेले आहेत. एकावर एक असे जवळपास १३ मजले (तामिळ भाषेत विमान) उंच अशी ही इमारत निर्माण केली गेली आहे आणि अद्याप ती सुरक्षित उभी आहे. विशेष म्हणजे या मंदिराचे बांधकामकरण्याकरिता पाया खणण्यात आला नव्हता तर हे मंदिर जमिनीवरच उभारण्यात आले आहे. तरीही आजतागायत ते उभे आहे. मंदिराच्या बाहेरील व आतील भागांवर सुंदर मूर्त्या कोरून त्यातून तामिळ पुराणातील दंतकथा दर्शविण्यात आल्या आहेत. मंदिरातील तत्कालीन रंगीत दगडांपासून रंग बनवून त्या नैसर्गिक रंगाचा उपयोग करण्यात आला आहे. आजच्या पेस्टल कलरच्या जमान्यात हे नैसर्गिक रंग मन मोहून घेतात. त्याकाळी ते कसे दिसत असतील याची कल्पनाही करणे अशक्य आहे. मंदिराच्या कळसावर एक ८० टन वजनाचा दगड बसविण्यात आला आहे, ज्याला तामिळमध्ये ’कुंभक’ असे म्हटले जाते. एवढा भलामोठा दगड २१६ फूट मंदिरावर कसा चढविला असेल, ते केवळ चोळच जाणे. या मंदिराचे शास्त्रज्ञांनाही आजपर्यंत न उलगडलेले कोडे म्हणजे या अतिभव्य अशा मंदिराची जमिनीवर सावली पडत नाही. आहे ना आश्चर्य चोळ शासकांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण आठ मंदिरे निर्माण केली. या मंदिरांवर द्रविडी शिल्पकलेचा प्रभाव आहे. मंदिरे उभारताना ती केवळ देवालये न राहता आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे केंद्रस्थान होतील याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरवले. मंदिराच्या आवारातच गुरुकुल भरत असे. त्यात तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास करवून घेतला जाई. तसेच या मंदिरांचे आवार एवढे मोठे असे की, आपत्कालीन परिस्थितीत प्रजाजनांना किंवा तीर्थयात्रा करणार्‍या यात्रेकरूंना थांबण्याची सोय तिथे केली जात असे. याच काळात मूर्तिकलेचा आणि धातूच्या तसेच दगडांच्या मूर्तिकलेचा विकास झाला. तत्कालीन धातू वा पाषाणमूर्त्यांमध्ये कमालीची सजीवता आढळून येते. तत्कालीन तांब्याच्या मूर्ती या प्रसिद्ध होत्या. चोळ कालातील सुवर्णमुद्रांना ’काशु’ म्हटले जाई. या काळातील शंकराची नटराजाची मूर्ती सर्वोत्कृष्ट मूर्तिकलेचे प्रमाण आहे. त्याचबरोबर तत्कालीन विष्णू, राम-सीता तसेच बाळकृष्णाच्या तांब्याच्या मूर्तींचा उल्लेख पुराणात आढळतो.\nराजेंद्र चोळ-प्रथमया राजाने आपल्या सत्ताकाळात पार पाडलेल्या अनेक मोहिमांमुळे दक्षिणेतील कावेरी नदीच्या परिसरात उदयास आलेल्या या साम्राज्याचा विस्तार पार उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला. राजेंद्र चोळने ल���ाया करून प्रचंड मोठा भूभाग काबीज केला होता. त्याच्या काळात चोळ राजसत्ता अत्युच्च स्थानावर होती. पूर्वेकडील देशांमध्येही चोळ साम्राज्याची ख्याती पोहोचली होती. राजेंद्र चोळने उत्तर भारतात आपल्या साम्राज्याची ओळख म्हणून नवे शहर निर्माण केले जे ’गंगाईकोंड चोलापुरम’ या नावाने ओळखले जाते. या शहरात त्याने असे एक कुंड तयार केले होते, ज्यात गंगेचे पवित्र जल सुवर्णकलशातून आणून ओतण्यात आले होते. कालांतराने या कुंडाला ’गंगाईकोंड’ म्हटले जाऊ लागले. चोळ साम्राज्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ठराविक एक असे राजधानीचे शहर नसे. ते कालांतराने बदलत असे. केवळ शहरे, प्रदेश काबीज न करता आपले सैन्यदल मजबूत कसे होईल याकडे या राजांचा कटाक्ष असे. चोळ साम्राज्यात सैन्याचे चार विभाग होते. पायदळ, गजदल, नौसेना, अश्वदल. त्याचबरोबर धनुर्धर, तसेच भाला फेकण्यात कुशल असणारे पथक तसेच तलवारबाजी करणारे पथक असे सर्वार्थाने सर्वच स्तरावर सुसज्ज असे सैन्य या शासकांचे होते. सेनेच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍याला ’महादंडनायक’ असे म्हटले जाई. चोळ सेनेत सेनापती बहुधा ब्राह्मण असत, ज्यांना ’ब्रह्माधिराज’ म्हटले जाई. असे हे प्रशासक केवळ चांगले राजेच नव्हते तर कलोपासकही होते. नृत्य, साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला, स्थापत्य, शिक्षण या सर्व कलांचा तो सुवर्णाध्याय होता. या सर्व कलांना तसेच कलाकारांना राजाश्रय आणि यथोचित गौरव या राजांनी दिला.\n(चोळ राजांचे साम्राज्य )\nचोळकाळातील अभिलेखावरून हे स्पष्ट होते की, त्यावेळी चोळ सम्राटांचे शासन सुसंघटित होते. राज्याचे सर्वाधिकार राजाकडे असत. तो आपल्या मंत्र्यांबरोबर तसेच राज्यातील अधिकार्‍यांबरोबर सल्लामसलत करून राज्याच्या हिताचे निर्णय घेत असे. साम्राज्यातील प्रत्येक प्रांताला ’मंडलम’ म्हटले जात असे. मंडलमची व्यवस्था राजकुमार पाहत असत. मंडलाला ’कोट्टम’मध्ये, कोट्टमला ’नाडू’ (जिल्हा) मध्ये तर नाडूला विविध ’कुर्रम’ (ग्रामसमूह) मध्ये विभाजित केले जाई. या सर्व स्तरांवर स्थानिक सभा भरवल्या जात. ग्रामसभेत सदस्यांची वयोमर्यादा ३५ ते ७० वर्ष असे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ग्रामसभा असे. ग्रामसभेच्या सदस्यत्वाची महत्त्वपूर्ण अट म्हणजे त्या सदस्याची मालकीची कमीत कमी दीड एकर जमीन असली पाहिजे. ग्रामसभेला ’ऊर’ असे म्हटले जात असे. सभेतील सदस्यांचा कार्यकाल फक्त एक वर्षापुरता असे.\nराज्याचा प्रमुख आर्थिक स्त्रोत हा भूमी कर असे. तत्कालीन अभिलेखांच्या नोंदीनुसार जमिनीवरील कर ठरविण्याआधी जमिनीचे मोजमाप घेतले जात असे. विशेष बाब म्हणजे राजाराज प्रथमयाच्या पायाचे माप हे जमिनीचे प्रमाणित माप समजले जाई. त्यानुसार जमीन मोजून त्यावर कर ठरविला जात असे. जमिनीवरील वार्षिक पिकाच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांश हिस्सा हा भूमी कर असे. भूमी कराबरोबरच इतर अनेक कर हे राज्याचे आर्थिक स्त्रोत असत. उदा. उपयोगी वृक्षकर, सुपारीच्या बागांवरील कर, गृहकर, व्यापारिक प्रतिष्ठान, तेलघाणी कर, ग्रामसुरक्षा कर इ. सराफ, लोहार, कुंभार आदींना आपापल्या व्यवसायानुसार कर द्यावा लागत असे. करासाठी त्यावेळी हरै, वरि, मरून्पाडू, द्रंडमहे शब्द प्रचलित होते. कर हा धान्य स्वरूपात किंवा रोखीच्या रूपात स्वीकारला जाई. न्यायशासन हे राजाच्या अखत्यारित होते. राजा सर्वोच्च न्यायाधीश असे. राजा ब्राह्मण किंवा तत्समशास्त्रांचे ज्ञान असलेल्या विद्वानांच्या सल्ल्याने न्यायदान करीत असे. मात्र, मोठ्या गुन्ह्यांकरिता राजाच न्यायनिवाडा करीत असे. चोळ शासनकाळात दंडव्यवस्था म्हणजे गुन्हेगाराला आर्थिक दंड किंवा सामाजिक स्तरावर अपमान होईल, असा दंड असे. आर्थिक दंड सुवर्णमुद्रांच्या स्वरूपात असे.\nस्थानिक चोळ शासकांनी आपल्या कार्यकाळात प्रचंड मोठे, विस्तीर्ण असे रस्ते, भवन, राजवाडे, अद्ययावत इस्पितळे बांधली. तसेच शेतीसाठी सिंचनाचीही सुविधा आपल्या प्रत्येक राज्यात निर्माण केली. स्त्रियांची स्थिती याआधीच्या काळापेक्षा चांगली होती. उच्च कुळातील स्त्रियांचा काही प्रमाणात प्रशासनाशी संबंध येत असे. मात्र, या काळात देवदासी, सतीची प्रथा सुरूच होती. तसेच दासप्रथाही होती.\n(राजा विजयालया चोळ )\nचोळ राज्यकर्त्यांचा काळ हा तामिळ साहित्याचाही सुवर्णकाळ ठरला. या शासनकर्त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे, तसेच त्यांची स्तुती करणारे अनेक ग्रंथ या काळात निर्माण झाले. त्यात जयगोंडारचे ’कलिगंत्तुपर्णि’ तसेच तिरुत्तक्कदेव यांच्या ’जीवक चिंतामणि’ या ग्रंथांना तामिळ महाकाव्यात अग्रस्थान आहे. कुलोत्तंग तृतीय या शासकाच्या काळात ’तामिळ रामायणा’ची निर्मिती झाली. जी त्याकाळच्या प्रसिद्ध कवी कंबन यांनी केली होती. याव्यतिरिक्त व्याकरणकोष, काव्यशास्त्र, छंद आदींविषयीही बरेचसे लिखाण या काळात झाले.\nचोळ शासक हे शिवशंकराचे उपासक असले तरी ते धार्मिक सहिष्णुतावादी होते. त्यांनी वैष्णव, जैन तसेच बौद्ध धर्माच्या अनुयायांनाही सन्मान दिला. त्यांच्या धार्मिक प्रचारकार्याला कोणतीही आडकाठी केली नाही. चोळवंशाच्या अभिलेखावरून अशी माहिती मिळते की, त्यांनी संस्कृत भाषेच्या तसेच साहित्याच्या अभ्यासासाठी विद्यापीठे (ब्रह्मपुरी, घटिका)स्थापित केली होती. ती चालविण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध केला गेला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या संस्कृत साहित्यात चोळ शासकांच्या साम्राज्याला अत्यल्प महत्त्व दिले गेले आहे. तरीही व्यंकट माधव यांचे ’ऋग्वेदा’वरील प्रसिद्ध भाष्य हे चोळ नरेश परांतक-प्रथमयाच्या कार्यकाळात निर्माण झालेले आहे.\nतेराव्या शतकात चोळ शासक पूर्णपणे निर्बल झाले होते. आपलं साम्राज्य शत्रूराष्ट्रांपासून अबाधित ठेवण्यात ते असमर्थ ठरले. दक्षिणेत पांड्या, केरळ आणि श्रीलंकेसारख्या राज्यांमध्ये चोळ वंशाविरुद्ध विद्रोह सुरू झाला होता. समुद्रापार ज्या द्वीपकल्पांवर राजेंद्र दुसरा याने सत्ता स्थापित केली होती त्यांनीदेखील चोळ साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले. चोळ शासकांच्या राजदरबारातील सामंतांचे कुटील डाव आणि शत्रूराष्ट्रांचे आक्रमण यामुळे अंतर्गत कलह आणि बाह्यशत्रूंकडून पराजित झालेले चोळ शासक हळूहळू नामशेष झाले पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गाजवलेले पराक्रम, बराच काळ असलेली त्यांची सुनियोजित सत्ता, लोकांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना, साहित्य, संगीत, शिक्षण या सर्वांसाठी आणलेला भरभराटीचा काळ, त्यांचा उत्कर्ष यामुळे चोळ साम्राज्य भारतावर बराच काळ राज्य करणार्‍या काही ठराविक साम्राज्यांमध्ये आजही विशेष उल्लेखनीय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/28/article-on-plastic-ban-.html", "date_download": "2019-01-16T12:51:33Z", "digest": "sha1:OJ36M6S5MB22P22LNAPKSZOYR2XCTIWW", "length": 11102, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " बंदी नाही, ‘स्मार्ट’ वापर हवा बंदी नाही, ‘स्मार्ट’ वापर हवा", "raw_content": "\nबंदी नाही, ‘स्मार्ट’ वापर हवा\nप्लास्टिकचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लास्��िकचा वापर दैनंदिन जीवनात प्रचंड वाढला आहे. साध्या चहाच्या कपापासून ते पाणी पिण्याच्या बाटलीपर्यंत सगळीकडेच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. तो बंद न करता येण्यासारखा आहे.\nयंदाच्या ‘जागतिक पर्यावरण दिना’चे सारथ्य भारताकडे आहे. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख एरिक सोल्हेम हे मुंबई दौऱ्यावर आहेत. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, “प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत आपण विचार करू शकत नाही. कारण, प्लास्टिकने दैनंदिन जीवन सुसह्य केले आहे. त्यामुळे वापरात असलेले प्लास्टिक कशा पद्धतीने रिसायकल करता येईल, याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.” त्यांचे हे विधान खरोखरच विचार करण्यासारखे आहे. प्लास्टिक वापरावर आता पूर्णपणे निर्बंध घालणे मुंबईसारख्या शहरात तरी शक्य नाहीच. पण मग या प्लास्टिकचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात प्रचंड वाढला आहे. साध्या चहाच्या कपापासून ते पाणी पिण्याच्या बाटलीपर्यंत सगळीकडेच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. तो बंद न करता येण्यासारखा आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारने केला. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी मुंबईच्या किनारी मृतावस्थेत सापडलेल्या देवमाशाचे उदाहरण सरकारने दिले होते. प्लास्टिकमुळे या देवमाशाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात प्लास्टिक आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्याचेही सरकारने म्हटले होते. त्यानंतर प्लास्टिक आणि थर्माकोलवर सरसकट बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. उच्च न्यायालयाने प्लास्टिकबंदीला स्थगिती देण्यास नकार दिला. प्लास्टिकच्या बाटल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी वा अस्तित्वात असलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याच आधारे सर्वसामान्यांनाही त्यांच्याकडील प्लास्टिकची पिशवी, बॉटल तसेच थर्माकोलची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्याय��ूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.\nदरम्यान, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे पर्यावरण, मानवी तसेच प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाचे हे नुकसान रोखण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे किराणा माल व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांचा प्रश्न यामुळे सुटणारा नाही. मुळात मागणी आहे म्हणून विक्री होते, हे सूत्र प्लास्टिक पिशव्यांच्या बाबतीत लागू होते. किराणा माल व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून माल खरेदी केल्यानंतर ग्राहकच छोट्यातल्या छोट्या जिन्नसासाठी प्लास्टिक पिशवीची मागणी करतो. त्यामुळे परिणामी विक्रेत्यालादेखील प्लास्टिक पिशवी ठेवण्यावाचून पर्याय राहात नाही. त्यामुळे जर प्लास्टिकचा वापर कमी करायचा असेल, तर त्याचे दैनंदिन व्यवहारातील महत्त्व कसे कमी करता येईल त्यासाठी काय पर्याय निवडता येतील त्यासाठी काय पर्याय निवडता येतील ग्राहकांचे मनपरिवर्तन करून त्यांना प्लास्टिक नको, कापडी पिशवी वापरा, हे सांगता आल्यास आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी ग्राहकांनी केल्यास प्लास्टिकचा वापर आपसूक कमी होईल. पण, प्लास्टिकला पर्याय कापडी किंवा कागदी पिशव्यांचा जरी असला तरी कापडी पिशवी तयार करण्यासाठी येणारा खर्च हा अधिक आहे, तर कागदी पिशवीला वजनाची मर्यादा आहे.\nत्यामुळे ‘स्मार्ट’ पर्याय शोधण्यावाचून आता पर्याय नाही. प्लास्टिकला पर्याय प्लास्टिकच, पण संशोधनातून सिद्ध झालेले आणि रिसायकल करता येण्याजोगे असे प्लास्टिक पर्याय नव्याने तयार करण्याची गरज आहे. सोन्यातील कचरा ज्या पद्धतीने तापवताना जळून जातो आणि शुद्ध सोनं उरतं, त्याप्रमाणे कचरा वगळून उरणारं शुद्ध प्लास्टिक गरजेच्या जागी वापरणे, हा एक पर्याय आहे. या ‘जागतिक पर्यावरण दिना’ला आपण प्रत्येक नागरिकाने केवळ त्या दिवसाचे औचित्य म्हणून नाही तर भीष्मप्रतिज्ञा करत प्लास्टिक वापराबाबत संशोधन आणि त्याच्या पुनर्वापराच्या योग्य पद्धती शोधायला हव्या. प्लास्टिक वापराबाबत छेडलेले हे युद्ध नाही, तर त्याबाबत एक व्यापक दृष्टिकोन ठेवत प्लास्टिकच्या ‘स्म��र्ट’ वापरावर लक्ष देण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443515", "date_download": "2019-01-16T12:35:13Z", "digest": "sha1:OJRXDUQII6HH6WXGKUW7ZUEACBNLPHBL", "length": 9380, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मन हे भ्रमले जसे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मन हे भ्रमले जसे\nमन हे भ्रमले जसे\nअर्जुन हा कसलेला सेनानी आहे. युद्धापूर्वी तो शत्रू सेनेचे निरीक्षण करण्याची जी इच्छा प्रकट करतो त्यातून त्याचा सावधपणा आणि आत्मविश्वास दोन्ही दिसून येतात. आता शत्रूसेनेत तो ज्यावेळी आपल्या सगळय़ा कूळ, गोत्रजाबरोबर पितामह भीष्म आणि आचार्य द्रोण यांना पाहतो, तेव्हा तो मनाने एकदम कोसळतो. तो\nश्रीकृष्णाला यावेळी काय बोलतो त्याचे गीताईतील बोल असे –\nकृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुन गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरड गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरड शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे \nअर्जुनापुढे अशी कोणती समस्या निर्माण होते की त्याचा सर्व आत्मविश्वास एकदम नाहीसा होतो तो एकदम गलितगात्र होतो तो एकदम गलितगात्र होतो या समस्येचे स्वरुप काय या समस्येचे स्वरुप काय युद्धाला पूर्ण तयारीनिशी उभा ठाकलेला अर्जुन अचानक आता काय करावे आणि काय करू नये या द्वंद्वात सापडतो.अर्जुनाची ही समस्या अपूर्व नाही असे सांगून लोकमान्य टिळक आपल्या सुप्रसिद्ध गीतारहस्य या ग्रंथात अर्जुनाशी साम्य दाखवणारी कोणती उदाहरणे देतात ते पहा -कर्माकर्म संशयाचे असले प्रसंग हुडकून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठय़ा कवींनी सुरस काव्ये आणि उत्तम नाटके रचिली आहेत. उदाहरणार्थ, प्रसिद्ध इंग्रज नाटककार शेक्सपियर याचे ‘हॅम्लेट’ नावाचे नाटक घ्या. डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅम्लेट याच्या चुलत्याने राजकर्त्या आपल्या भावाचा-म्हणजे हॅम्लेटच्या बापाचा – खून करून व हॅम्लेटच्या आईशी मोतूर (लग्न) लावून गादीही बळकावली होती. तेव्हा असल्या पापी चुलत्याचा वध करून बापाच्या ऋणातून पुत्रधर्माप्रमाणे मुक्त व्हावे, किंवा सख्खा चुलता, बाप आणि तक्तनशील राजा म्हणून त्याची गय करावी, या मोहात पडून कोवळय़ा मनाच्या तरुण हॅम्लेटची काय अवस्था झाली, आणि श्रीकृष्णासारखा योग्य मार्गदर्शक कोणी पाठीराखा नसल्यामुळे वेड लागून अखेरीस ‘जगावे का मरावे’ याची विवंचना करण्यातच बिचाऱयाचा कसा अंत झाला, याचे चित्र या नाटकात उत्कृष्ट रीतीने रंगविले आहे.\n‘करॉयलेनस’ नावाच्या दुसऱया नाटकातही अशाच तऱहेचा आणखी एक प्रसंग शेक्सपियरने वर्णिला आहे. करॉयलेनस नामक एका शूर रोमन सरदारास रोमच्या लोकांनी शहराबाहेर घालविल्यामुळे तो रोमन लोकांच्या शत्रुंकडे जाऊन त्याना मिळाला व ‘तुम्हास मी कधीही अंतर देणार नाही’ असे त्याने त्यास अभिवचन दिले. नंतर काही काळाने या शत्रुंच्या मदतीने रोमन लोकांवर चाल करून मुलूख जिंकत जिंकत खुद्द रोम शहराच्या दरवाजापुढे त्याच्या सैन्याची छावणी येऊन पडली. तेव्हा रोमन शहराच्या स्त्रियांनी करॉयलेनसची बायको व आई यांना पुढे करून मातृभूमीसंबंधाने त्याचे कर्तव्य काय याचा त्यास उपदेश केला व रोमन लोकांच्या शत्रूस त्याने दिलेले अभिवचन त्यास मोडावयास लावले लोकमान्यांनी वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाच्या समस्येचे स्वरूप असे वैश्विक आहे.\nसरकार आणि राजकारण्यांचा अधर्म\nसरकारी बँकांना लुटणारे बोके\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5008/", "date_download": "2019-01-16T12:54:30Z", "digest": "sha1:PHNNMFOIBQFUR6VKHKUEEHEJ5MV2QQV4", "length": 6068, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |", "raw_content": "\nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nAuthor Topic: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव | (Read 12797 times)\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nतुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||\nतुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश\nमाझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश\nतुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड\nतुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड\nतुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग\nतुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग\nसार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी\nमाझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी\nजीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी\nवाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी\nमला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा\nहाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव\nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||\n* कविता फारच छान आहे.....पण कोणी लिहिली आहे ते माहित नाही ....*\nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nRe: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nकवीचं नाव आठवत नाही पण नागपूरचे आहेत. आणि आणि हि एक दीर्घ कविता आहे . १०० पानांच्या पुस्तकात 'ती' च वर्णन आहे.एकेका अवयवाच सुंदर वर्णन आहे कुठेही अश्लीलता नाही. कुणालाही आपली 'ती' आठवावी आणि तमाम मुलींनी आपल्या सौदर्याचा अजून थोडा गर्व करावा इतक सुंदर सहज वर्णन आहे..... गारवा फेम मिलिंद इंगळे यांनी अतिशय मेहनत घेऊन त्याच्यावर अल्बम (२१ अंतरे असलेल पहिलच मराठी गाण ) बनवला आहे...जरूर ऐका.. इंटरनेट वर उपलब्ध आहे..... कवीला कोटी कोटी सलाम आणि मिलिंद इंगळे न शतशः धन्यवाद....\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nRe: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nRe: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nRe: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\nतुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7898-ratnagiri-bus-accident", "date_download": "2019-01-16T11:44:39Z", "digest": "sha1:KBTU7V65UH6IUKKU4WUVAPKRFV6AJ5CO", "length": 5959, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आंबेनळी बस दुर्घटनेत बचावलेल्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली करण्यात आली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगर��� - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआंबेनळी बस दुर्घटनेत बचावलेल्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली करण्यात आली\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, रायगड\t 14 September 2018\nआंबेनळी घाटात बस दुर्घटनेत बचावलेले अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांची बदली करण्यात आली आहे.\nअपघातानंतर त्यांच्या विरोधात मृतांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय नेत्यांचा उद्रेक पाहायला मिळाला होता.\nप्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी आणि सीआयडी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.\nनातेकाईकांचा आक्रोश पाहुन आता विद्यापीठ प्रशासनानं रत्नागिरीमधील मत्स्य महाविद्यालयात प्रकाश सावंत देसाई यांची बदली केली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/stanpan-ya-daha-ghataknchya-samaveshane-mateche-dudh-vadhnyas-madat-hoil", "date_download": "2019-01-16T13:21:26Z", "digest": "sha1:HFT5VUB5MMTG7IMDT2TKAUO2R37M2QG6", "length": 11837, "nlines": 230, "source_domain": "www.tinystep.in", "title": "स्तनपान : या दहा घटकांच्या आहारातील समावेशाने मातेचे दूध वाढण्यास मदत होईल - Tinystep", "raw_content": "\nस्तनपान : या दहा घटकांच्या आहारातील समावेशाने मातेचे दूध वाढण्यास मदत होईल\nबाळाच्या जन्मांनंतर बाळाच्या वाढीसाठी पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करणे गरजेचे असते .आईच्या दुधात पोषक तत्वे असतात. त्यसाठी मातांना योग्याप्रमाणात दूध येण्याकरता सकस आहारची गरज असते. पुढील पदार्थाच्या आहारातील समावेशाने मातांचे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते\nमेथीमध्ये ग्लॅक्टोगोग्युज हा घटक असतो (galactogogues)असतो. आणि हा पदार्थ मातेचे अंगावरचे दूध वाढविण्यास मदत करतो. बरेच डॉक्टर नवीन मातांना मेथीचे पदार्थ खाण्यास सांगतात.\nबडीशोप मध्येही अंगावरचे दूध वाढविण्याचे गुणधर्म असतात. माता या दररोज जेवणानंतर बडीशोप खातात, कारण अन्न पचविण्यास त्याची मदत होते. व मलावरोधला विरोध करते, जी मातांना सामान्यतः प्रसूतीनंतर ही समस्या असते.\nलसूण वनौषधी आहेच. व ती रोगनिवारक वनस्पती आहे. अंगावरचे दूध वाढवते व काही अभ्यासाअंती निष्पन्न झालेय की, जी माता जेवणात लसूणाचा वापर करत असेल, ती माता इतर मातांपेक्षा जास्त वेळ बाळाला दूध पाजते.\nस्वयंपाकात जितका जिऱ्याचा समावेश करता येईल, तेवढेच दुधाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. जिऱ्यामुळे आयरन सुद्धा शरीराला मिळते.\nदोन्ही काळी आणि पांढरी तीळ कॅल्शिअम व कॉपर साठी उत्तम स्रोत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आईला व बाळाला पोषक ठरतील असे घटक असतात.\nप्रत्येक माता प्रसूतीनंतर ओवा खात असते, आणि हे डॉक्टरांनीही सांगायची जरुरी नसते. ओवा या अन्न पचविण्याबरोबर मलावरोधला अटकाव करतात.\nओट्स सकाळच्या नाश्त्यासाठी महत्वाचा स्रोत आहे, त्यातून तुम्हाला कॅल्शियम व फायबर, आयरन, मोठ्या प्रमाणात मिळेल.\nहिरव्या भाज्या तर जीवनसत्त्वयुक्त आहेतच, पण भोपळा, दुधी भोपळा, कोबी या भाज्या जेवणात आणाव्यात. हिरव्या भाज्या पचायला हलक्या व मोठ्या प्रमाणात जीवनसत्व देतात.\n९) लाल भाज्या आणि कंदमुळं\nरताळे, उकडून खाण्याचा कंद (याम), गाजर, बीट, ह्या फळांमध्ये बीटा कॅरोटीन जास्त असते.आणि नवंमातांसाठी हा खूप चांगला डायट आहे. ह्या लाल भाजीपालात अंगावरचे दूध तर वाढतेच, शिवाय यांच्या खाण्याने यकृताचे आरोग्य वाढते, आणि प्रसूतीनंतर मातेच्या रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता झाल्याने तिला अशक्तपणा जाणवू लागतो,तेव्हा या भाज्यांचा आहारातील समावेशाने अशक्तपणा जाणवत नाही. शक्य झाल्यास दररोज जेवणात ह्या लाल भाज्यांचा समावेश करावा.\nसुका मेवामधील काही पदार्थ जर रोजच्या भाज्यांत वापरले तर त्याचा घटक शरीराला मिळेल.\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच��या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T13:08:33Z", "digest": "sha1:4HXJXXITMFFX5SW7GXXYTSN7DVABSKVK", "length": 11068, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जैवविविधता राखण्यासाठी करणार ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजैवविविधता राखण्यासाठी करणार ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’\nपुणे – “”नद्या, तलाव, जंगले, प्राणी-पक्षी या सर्वच घटकांचा जैवविविधतेत समावेश होतो. ही जैवविविधता टिकविण्यासाठी केवळ कोणत्याही एका घटकाचा विचार करणे पुरेसे ठरणार नाही. सर्व पर्यावरणीय घटकांचा एकत्रित विचार करून त्यांच्या संवर्धनाचा विचार होणे आवश्‍यक आहे. यासाठीच आगामी काळात पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या साहाय्याने जैवविविधतेचे व्हिजन डॉक्‍युमेंट तयार करणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले.\n13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत “पुणे महानगरातील जैवविविधता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. संजीव नलावडे, प्राणीशास्त्रज्ञ डॉ. संजय खरात, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. अंकुर पटवर्धन, पुण्याच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., पर्यावरणतज्ज्ञ डॉ. श्रीकांत इंगळहळीकर, पुण्याच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, महापालिकेचे पर्यावरण विभागप्रमुख मंगेश दीघे आणि वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर सहभागी झाले होते.\nयावेळी पुण्याचे पर्यावरण याविषयावर बोलतानाच या पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले होते. ही बाब लक्षात घेत, शहराच्या जैवविविधता समितीतर्फे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी “व्हिजन डॉक्‍युमेंट’ तयार केले जाणार आहे.\nयाबाबत डॉ. पुणेकर म्हणाले, “पुण्याचे पर्यावरण टिकवायचे असेल, तर त्यासाठी सर्वच पर्यावरणीय घटकांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. याची नोंद घेत जैवविविधता समितीतर्फे सर्व घटकांच्या एकात्मक संवर्धनासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर राज्यातील इतर शहरांमध्येही हा आराखडा राबविण्यासाठी उपयुक्‍त ठरेल यावर आमचा भर राहणार आहे. त्यासाठी शहरातील पर्यावरणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांना सामाविष्ट करून घेतले जाईल. या व्हिजन डॉक्‍युमेंटसाठी सहयोग देण्याचे सर्वच तज्ज्ञांनी मान्य केले आहे.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणी��र चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/260-nashik", "date_download": "2019-01-16T11:44:00Z", "digest": "sha1:ZJ7MMIK7TARYXYYWKZNZYH2GOG6UKHGL", "length": 4466, "nlines": 114, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "nashik - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठवाड्याची तहान अखेर भागणार\n...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव\n...त्यांनी महिलांच्या लिपस्टिकला उद्देशून का केले असे वादग्रस्त वक्तव्य \n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\n...म्हणून मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले\n...म्हणून या रहिवाशांनी घराबाहेर ठेवलयं लाल रंगाचं पाणी\n'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका\n'जय महाराष्ट्र'च्या बातमीनंतर प्रशासन लागले कामाला\n'भारत बंद'ला दुपारच्या सत्रात चांगला प्रतिसाद...\n\"बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली\" - सुप्रिया सुळे\nअखेर नाशिकमधून जायकवाडीला आज पाणी सोडणार\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nआईचे अनैतिक संबंध मुलीच्या आणि नातीच्या जिवावर बेतले...\nआईने अडीच वर्षीय मुलीसह केली आत्महत्या\nआता बाप्पांचीही 'ऑनलाइन ऑर्डर' आणि 'होम डिलिव्हरी'\nआता मुंबईवरुन नाशिक-पुण्याला जाता येणार लोकलने\nआदिशक्तीचा अवतार सप्तशृंगी देवी\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\nएक दोन नव्हे तर, त्याने गिळली तब्बल 72 नाणी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/radhanagari-dam-in-kolhapur-gets-hundred-percent-second-time-2-doors-opened-new-aa-300420.html", "date_download": "2019-01-16T11:53:00Z", "digest": "sha1:LBAOATO2QO4DYXNASQH42GVWCHDOUFVB", "length": 3405, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडताच नदीच्या प्रवाहाने असे रौद्र रूप धारण केले–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडताच नदीच्या प्रवाहाने असे रौद्र रूप धारण केले\nकोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. राधानगरी धरण दुसऱ्यांदा 100 टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गगनबावडा आणि चंदगडमध्येसुद्धा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 18 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.\nकोल्हापूर जिल्���्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. राधानगरी धरण दुसऱ्यांदा 100 टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गगनबावडा आणि चंदगडमध्येसुद्धा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 18 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-mantralay-dharma-patil-suiside-case-family-rejected-15-lacks-help-280397.html", "date_download": "2019-01-16T12:06:40Z", "digest": "sha1:ELDKPCHFY7FHL6QYKCEHVCM72KPCPRFF", "length": 13419, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली\nआम्हाला आमच्या हक्काची झाडांची मोजणी आणि जमिनीचा मोबदला मिळावा अशी भूमिका धर्मा पाटील यांच्या मुलाने घेतली आहे. याबाबत आज मंत्रालयात बैठक होतेय.\n24 जानेवारी : मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आणि सौर ऊर्जा प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्याला 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारी ऊर्जा विभागाने दाखवली. पण ही मदत धर्मा पाटील यांच्या कुटुंबाने नाकारली. आम्हाला आमच्या हक्काची झाडांची मोजणी आणि जमिनीचा मोबदला मिळावा अशी भूमिका धर्मा पाटील यांच्या मुलाने घेतली आहे. याबाबत आज मंत्रालयात बैठक होतेय.\nधुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षाच्या शेतकऱ्याने काल विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.\nधुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्य��त आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला होता.मात्र त्यांना लवकर भरपाई मिळू न शकल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dharma patilHelpsuisideआत्महत्या प्रकरणधर्मा पाटील\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T12:17:29Z", "digest": "sha1:C4TE3XPOWKXYRFRNWBJZFYA5MFMFPUE5", "length": 9738, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाळ गंगाधर टिळक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nतासगावच्या गणपतीची ऐतिहासिक रथोत्सव परंपरा...\nइथला ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण राज्यासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. शनिवारी इथला 238वा रथोत्सवर साजरा झाला. त्यानिमित्ताने......\nमहाराष्ट्र Jul 12, 2017\nगणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई कोर्टातील अन्यायाच्या खाणाखुणा हटवा \nफिल्म रिव्ह्यु : 'लोकमान्य एक युगपुरुष'\nसुबोध 'लोकमान्य टिळकां'च्या भूमिकेत...\nज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं निधन\nब्लॉग स्पेस Jul 3, 2013\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/all/page-20/", "date_download": "2019-01-16T12:39:05Z", "digest": "sha1:XBLZSO7WN5O5SNWRSVRWJJ5MXZLREP37", "length": 10395, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महानगरपालिका- News18 Lokmat Official Website Page-20", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा\nठाणे विभाजनावर शिक्कामोर्तब, पालघर नवा जिल्हा \nकल्याण डोंबिवली पालिकेचे स्थायीपद युतीकडे, मनसेचा पराभव\nमहाराष्ट्र Mar 8, 2014\nशीळफाट्यात MIDC ची पाईपलाईन फुटली\nठाणे पालिकेच्या इमारतीचा भाग कोसळण्याच्या मार्गावर\nफिल्म रिव्ह्यु : 'संघर्ष'\nबाळासाहेबांचं स्मारक अजूनही कागदावरच \n'KDMC'चे 'बिहार'झाले, सभागृहात पिस्तूलधारी नगरसेवकांची 'डॉन'गिरी\nअखेर पुण्याच्या महापौरांकडे 5 कोटींचा निधी उपलब्ध\nपुण्याच्या महापौरांकडे विकास निधीच नाही \nमुंबईत आता रात्रीही सुरू राहणार रेस्टॉरंट्स\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nano/", "date_download": "2019-01-16T11:59:40Z", "digest": "sha1:54UGMARY6OOU2CFEDC7YHP4UESTCA5C4", "length": 9557, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nano- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : चालत्या नॅनोने घेतला अचानक पेट, बघता-बघता कार जळून खाक\nनाशिक, 21 डिसेंबर : नाशिक-मुंब�� महामार्गावर चालत्या गाडीने पेट घेतला आहे. नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील ही घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. टाटा नॅनो कारला ही आगग लागली आहे. 4 दिवसात चालत्या वाहनांना आग लागण्याची ही 5वी घटना आहे.\n,जूनमध्ये एकच कार बनली\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/police/all/page-5/", "date_download": "2019-01-16T12:44:23Z", "digest": "sha1:ZXIA3HEDY734P2SHUR7LFP5L2YXBGB6C", "length": 11435, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Police- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मु��ाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\n'मला आंघोळ करून दाखव'; शरीरसंबंधासाठी पोलीस अधीक्षकाने महिलेला दिली 'ही' ऑफर\nशारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शिपाई महिलेला अशी काय ऑफर केली की ती वाचल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.\nमहाराष्ट्र Dec 5, 2018\nVIDEO : कोल्हापुरात राडा, पोलिसांनी केला शेतकऱ्यांवर लाठीमार\nमहाराष्ट्र Dec 4, 2018\nपोलीस दलात खळबळ, #MeToo प्रकरणी IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nउत्तरप्रदेशात गोमांस सापडल्याची अफवा, गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू\nVIRAL VIDEO : बिट जमादाराने चक्क आरोपीकडून स्वीकारली लाच\nबलात्कारामुळेच शिर्डीतील 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू , 24 तासानंतर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र Dec 1, 2018\nVIDEO : वाळू माफियांच्या तीन बोटी उद्धवस्त, पाहा कसा केला स्फोट\nमहाराष्ट्र Nov 30, 2018\n'क्राईम ब्रांच'च्या लुटारू कॉन्स्टेबलवर अखेर खंडणीचा गुन्हा दाखल\nपोटच्या मुलानेच केली आईची हत्या, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का\nVIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या\nबलात्काराचा आरोप झालेल्या पोलिसाची आत्महत्या\nरेल्वेमध्ये पोस्टर लावणाऱ्या बंगाली बाबाचा पर्दाफाश, 4 जणांना अटक\nमहाराष्ट्र Nov 26, 2018\n तरुणांचा वर्दीतल्या माणसावर जीवघेण��� वार\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-195973.html", "date_download": "2019-01-16T12:21:17Z", "digest": "sha1:LZTUQAMKEBYPX4TDRWKKAJVHCMV3IOWV", "length": 13706, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'छावा'नं घातला जागरण गोंंधळ", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाह���ला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\n'छावा'नं घातला जागरण गोंंधळ\n'छावा'नं घातला जागरण गोंंधळ\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nVIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण\nVIDEO : शिवसेनेनं वाटल्या 'ठाकरे' पतंग\nVIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट\nVIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल\nVIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात\nSpecial Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'\nSpecial Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'\nSpecial Report : मोहिते ��ाटलांना 'कात्रजचा घाट'\nSpecial Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4246/", "date_download": "2019-01-16T11:54:50Z", "digest": "sha1:4NN34P7K7X3FP5RC357TH6Q7GNLFKKAY", "length": 4083, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..", "raw_content": "\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nAuthor Topic: माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले.. (Read 3887 times)\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nकारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते\nकसे असु शकते प्रेम\nइतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,\nइतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,\nइतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,\nइतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,\nइतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,\nइतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,\nइतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,\nइतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..\nकारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nRe: माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nRe: माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nRe: माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9C", "date_download": "2019-01-16T11:47:09Z", "digest": "sha1:OESFILIAY2E7CCS3HYBTZWEKUSPDAES7", "length": 3466, "nlines": 58, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बाप�� परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - आर्थिक मदतीचे अर्ज", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nबापट परिवारच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी महत्वाचे म्हणजे आर्थिक मदत...\nसर्व ज्ञात अज्ञात बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा.\nखालील फॉर्म/अर्ज डाउनलोड करून प्रिंट करावेत,\nआणि पूर्ण भरून योग्य ती कागदपत्रे जोडून आम्हाला -\nबापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे\n३५ एरंडवणे, CDSSच्या मागे, अस्मिता इंडस्ट्रीज समोर,\nपुणे - ४११ ०३८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-palkhi-wari-2017-55467", "date_download": "2019-01-16T13:12:31Z", "digest": "sha1:2GD3K4XMQILHUZ43O3LOINYQWIMTAVRD", "length": 14364, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram Maharaj Palkhi 2017 palkhi wari 2017 अश्व धावले रिंगणी, पाय आठविती विठोबाचे | eSakal", "raw_content": "\nअश्व धावले रिंगणी, पाय आठविती विठोबाचे\n(शब्दांकन - सचिन शिंदे)\nमंगळवार, 27 जून 2017\nपालखी सोहळा निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ होणार\nतरंगवाडीला पहिला व गोकुळीचा ओढा येथे दुसरा विसावा\nपालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण इंदापुरात\nरिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा इंदापुरात विसावणार\nदाजी लांडगे, उदगीर, जि. लातूर\nसंत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोमवारी कोवळ्या उन्हात रंगले.\nते माझे सोयरे सज्जन सांगती,\nतुकोबा रायांच्या अभंगातील ओळीप्रमाणे माझ्या मनातही भावना उमटली. हा सोहळा कोवळे ऊन अंगावर झेलत वारकऱ्यांनी साजरा केला. त्यानंतर सोहळा तासभर बेलवाडीत विसावला.\nसंत तुकोबारायांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून सोमवारी पहाटे मार्गस्थ झाला. अवघ्या पाच किलोमीटरचा टप्पा काही मिनिटांतच पार केला. सातच्या सुमारास सोहळा बेलवाडीत पोचला. पावणेआठच्या सुमारास पालखी रिंगणात आणण्यात आली. त्या वेळी ‘ज्ञानोबा... तुकाराम’च्या गजराने सारा परिसर दणाणून गेला. रथामागील सतरा क्रमांकाच्या दिंडीत मी चालतो. ती दिंडीही लगोलग मैदानात आणण्यात आली. ��ाळकरी, पखवाजवादक, तुळस व पाणी डोक्‍यावर घेतलेल्या महिलांसह झेंडेकरी मैदानात आले. जमलेले टाळकरी व पखवाज वादकांनी खेळ सुरू केला. खेळताना एका ठेक्‍यात त्यांनी केलेला ‘ज्ञानबा... तुकाराम’चा गजर मनाला सुखावून गेला. दिंडीचा चोपदार म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या दिंडीतील लोकांना योग्य जागी पोचविल्यानंतर मूळ रिंगण लावण्यासाठी मदतीला गेलो.\nपालखीची रिंगण प्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळ्यातील प्रमुख लोकांनी अश्वाला रिंगण मार्ग दाखवला. पहिल्यांदा रिंगणात मेंढ्यांना आणण्यात आले. त्यांचे दोन वेळा रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर डोक्‍यावर तुळस घेतलेल्या महिला त्यानंतर झेंडेकरी धावले. त्यानंतर टाळकरी व पखवाजवादक धावले. नंतर मूळ रिंगण सोहळा होणार होता. त्यामुळे उत्सुकता दाटली होती. ‘बोला... पुंडलीक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष झाला आणि अश्व रिंगणात धावले. पहिल्यांदा माउलींचे अश्व धावले. त्यानंतर चोपदारांचे अश्व धावले. तिसऱ्या वेळी दोन्ही अश्व एकदम धावले व रिंगण सोहळा झाला. अश्व धावताना तुकारामांचा झालेला गजर मनात घर करून राहिला. रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर त्याची माती डोक्‍याला लावण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीने परिसर फुलून गेला. या सोहळ्याने वारकऱ्यांचा शीण दूर झालाच शिवाय पुढच्या वाटचालीलाही बळ मिळाल्याची जाणीव झाली...\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून\nयवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...\nसोलापूर सिद्धेश्‍वर यात्रा; धार्मिक विधींना रविवारपासून प्रारंभ\nसोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना रविवार 14 जानेवारीपासून सुरवात होत आहे. यंदा सिद्धेश्‍वर यात्रेत जवळपास 250 ...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म��हणत आळंदीतील...\nआळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=126&s=india", "date_download": "2019-01-16T12:52:56Z", "digest": "sha1:MJLGZHUL7DBGZIJ2PGAZPW6R4K4OPH3S", "length": 15376, "nlines": 90, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसोशल मीडिया चांगला की घातक\nव्हॉट्सऍप ग्रुपचा ‘डीपी’ बदलल्याने गु्रपमधील सदस्यांनीच युवकाची हत्या केल्याची घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.\nयावरून आजची पिढी कुठल्या दिशेला चालली आहे, याचे वास्तव चित्रण समोर आले आहे. ज्या वयात संस्काराचे व शिक्षणाचे धडे गिरवायचे त्याच वयात अशा प्रकारचे कृत्य करून कारावासात जायचे याला काय म्हणावे\nडिजीटल क्रांती झाल्यापासून जगातील प्रत्येक कोपर्‍यातील एखादी घटना तत्काळ आपल्याला समजते. सोशल मीडियाने तर कमालच केली आहे. परंतु डिजीटल क्रांतीला अशा प्रकारच्या घटना काळिमा फासतात. कारण डिजीटल क्रांतीमधून आपण काय शिकलो याचे उत्तर नकारार्थी येते.\nनाहीतर हत्येसारख्या घटना घडल्याच नसत्या. कुठलीही क्रांती ही चांगली असते. त्यातून चांगल्या गोष्टी घेण्याऐवजी नको त्या गोष्टीकडे युवक आकर्षित होताना दिसत आहेत. व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्ट्राग्राम, गुगल, ट्विटर यासारखी सोशल मीडिया आपल्याला नवीन संकल्पनांना जन्म देते.\nत्यातून चांगल्या बाबी घ्यायला हव्यात. आज जगभरात चीननंतर भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. इतक्या जलदगतीने हे वाढताना दिसत आहे. पूर्वी एखादा संदेश पाठवायचा झाला तर तार पाठवावी लागत असे. ती तार पोहचण्यासाठी किमान चार दिवस लागत असत. परंतु आजच्या जमान्यात येथे घडलेल्या एखादी घटना क्षणात जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचते.\nयाचा अर्थ डिजीटल माध्यमांची ही क्रांती आहे. परंतु याच माध्यमांचा आज गैरवापर होताना दिसत आहे.फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नको ते मेसेज पाठवले जात आहेत. मुलींना अश्‍लील मेसेज पाठवून त्यांची छेड काढण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ आपले आई-वडील आपल्यावर संस्कार करायला विसरले असा होतो का तर याचे उत्तर नाही.\nआई-वडीलांना दोष देण्यात उपयोगाचे नाही. तर आपल्या विकृत मेंदूतून आलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे दिवसेंदिवस अत्याचार वाढताना दिसत आहेत. फेसुबक, व्हॉट्सऍपवर वाद होतात. ते वाद वैचारिक नसतात. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे वाद उथळ असतात. त्या वादांना ना बूड ना शेंडा...\nघटनेत कलम क्र. १९ नुसार आपले विचार मांडण्याचा व त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु काही लोक समोरच्या व्यक्तीचा न ऐकता दहपशाही करताना दिसतात. जशी आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, तसा दुसर्‍यालाही त्याचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.\nकुणीही कुणाच्या विचारांची पायमल्ली करता कामा नये. परंतु याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येतात आणि अरेला कारे होते आणि हरियाणासारखी घटना घडते. आपल्याला अभिव्यक्त व्हायचे असेल तर सोशल मीडियासारखा प्रभावी माध्यम नाही. याचा अर्थ कुठल्याही प्रकारे अभिव्यक्त होता कामा नये.\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्यालाच आपण स्वैराचार समजतो तिथेच घात होतो. प्रत्येकाचे मत सारखे असेलच असे नाही. कारण प्रत्येकाची विचारक्षमता त्याचा मेंदू आदेश देईल त्याप्रमाणे काम करते. शरीरावर विचारांचे नियंत्रण असते. विचार हे मेंदूतून येतात.\nपरंतु विचार येण्यासाठी वाचन करावे लागते. वाचनासाठी पुस्तके असावी लागतात. आपले विचार सकस आणि सकारात्मक बनवायचे असतील तर वाचन फारच गरजेचे आहे. मात्र आजचे युवक वाचतात कमी, त्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ होताना दिसत नाही.\nपरिण���मी सोशल मीडियाचा गैरवापर करून हत्येसारख्या घटना वाढीस लागताना दिसतात. आजच्या युवकांची विचारशक्ती निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी वाचनालये उभारावी लागतील. वाचनालयात कुठली पुस्तके ठेवता यावरही सारे अवलंबून आहे.\nनाहीतर ज्या पुस्तकातून वैचारिक भूक भागू शकणार नाही अशी पुस्तके वाचायला दिलीत तर बट्टयाबोळ झाला म्हणून समजा. ब्राम्हणी विचारधारेची असलेल्या पुस्तकांना टाळली पाहिजे. कारण त्यामध्ये दिशाहीन लेखन असते आणि ब्राम्हणांच्या गुलामगिरीचे जोखड आणखी मजबूत बनते.\nम्हणून बहुजन महापुरूषांच्या प्रभाव असलेली पुस्तके वाचायला द्यायला हवीत. या पुस्तकांमध्येच शिक्षण कशाला म्हणतात, याची चर्चा असते. मार्मिक विश्‍लेषण केले जाते. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात ते शिक्षण... अशी व्याख्या राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी केली आहे.\nमग आजचे शिक्षण फुलेंच्या कसोटीवर टिकणार आहे का तर याचे उत्तर आपल्याला नकारार्थी मिळेल. ब्राम्हणी शिक्षणामुळेच देशाची वाट लागली आहे. त्यामुळेच अश्‍लीलतेने कळस गाठला आहे. याला थोपवायचे असेल तर ही ब्राम्हणी व्यवस्थाच उखडून फेकण्याची गरज निर्माण झाली आहे.\nसोशल मीडिया चांगला की घातक याचा विचार केल्यास तो चांगला आहे. परंतु त्याचा वापर कसा करतो, आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर सारे अवलंबून आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायको���्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sanjay-agarwals-suicide/", "date_download": "2019-01-16T13:05:58Z", "digest": "sha1:7S37BKW2O53QIAUELVHYW25G4SSVR5DB", "length": 9692, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम व्यावसायिक संजय अग्रवाल यांची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबांधकाम व्यावसायिक संजय अग्रवाल यांची आत्महत्या\nमुंबई; चेंबूर सिंधी कॉलनीतील कार्यालयात संजय अग्रवाल यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाड़ून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचा मुलगा, नातेवाईक त्यांच्या केबिनबाहेर होते.\nचेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. घटनेची माहिती मिळताच, चेंबूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय अग्रवाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली आहे.\nयासंपूर्ण घटनेविरोधात आत्महत्येचा गुन्हा चेंबूर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संजय हे मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आता त्या अनुषंगाने तपास करत आहेत.\nगेल्या वर्षभरापासून बिल्डर आणि बांधकाम क्षेत्रातली प्रगती मंदावली आहे. त्यामुळे संजय हे आर्थिक अडचणींमध्ये होते, अशा चर्चा आहे. त्यामुळे मानसिक तणावाखाली येत संजय अग्रवाल यांनी ही टोकाची भूमिका का घेतली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nरेल्वेतील भरतीत महाराष्टातील 300 तरूणांना डावलले\nओबीसी विभागातील महामंडळांना विविध योजनांसाठी ७३६ कोटींचे अनुदान\nनरेंद्र मोदींच्या आणखी नव्या थापा \nशिवसेना-भाजप चौकात कुत्र्याची झुंबड उडते, तसे एकमेकांशी भांडतात : धनंजय मुंडे\nमुख्यमंत्र्यांचा खोटेपणा लोकांना कळण्यास सुरवात झाली- राष्ट्रवादी काँग्रेस\nबेस्ट संप : सातव्या दिवशीही तोडगा नाही; हायकोर्टात आज निर्णय होण्याची शक्‍यता\nअन्यायाला विरोध करण्यासाठी बाळासाहेबांनी मला पुढाकार दिला- शरद पवार\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shivsena-demands-to-take-action-on-gas-agency-who-steal-gas/", "date_download": "2019-01-16T12:55:55Z", "digest": "sha1:3JX5FUOGHJ62CXG6W37TEQ5AYMQ5UQNL", "length": 19984, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "गॅसचोरी करणाऱ्या एजन्सींवर गुन्हे दाखल करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज ���ोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nगॅसचोरी करणाऱ्या एजन्सींवर गुन्हे दाखल करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी\nगॅसचोरी आणि सिलिंडरचा काळाबाजार यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नुकतीच डोंबिवली येथे गॅस गोडाऊनवर धाड टाकून चोरी करताना गॅस एजन्सीच्याच लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे लक्षात घेता अशाप्रकारे काळाबाजार करणाऱया संस्थांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी ‘भारत पेट्रोलियम’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे केली.\nडोंबिवली येथील गॅस गोडाऊनमध्ये एका सिलिंडरमधून दोन दोन किलो गॅस काढून व्य��पारी वापरासाठी असलेल्या सिलिंडरमध्ये भरून चढय़ा दराने विकण्याचा गोरखधंदा दै. ‘सामना’ने उजेडात आणला. कक्षाने केलेल्या आग्रही मागणीनंतर गॅसचोरी करणाऱया संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांच्या हिताबरोबरच सुरक्षिततेला कंपनीमार्फत प्राधान्य देण्यात येत असून आणखी चांगल्या सुविधा ग्राहकांना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समन्वयक आशीष परुळेकर, मुंबई प्रादेशिक प्रबंधक राजेश कुमार, मुंबई प्रादेशिक समन्वयक मुकुंद तांदळे आणि ठाणे-रायगड प्रादेशिक समन्वयक जगन्नाथ यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळात कोषाध्यक्ष अशोक शेंडे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय मालवणकर, निखिल सावंत, देवीदास माडये, कक्षप्रमुख बबन सकपाळ, विलास पाटील, कृष्णकांत शिंदे, बळीराम मोसमकर, उपकक्षप्रमुख विजय पवार आणि समीर हडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.\n– प्रत्येक एजन्सीच्या गोडाऊन आणि वितरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करा.\n– गॅस एजन्सीच्या पावतीवर आणि ऑनलाइन सिलिंडर बुकिंगनंतर कंपनी पाठवत असलेल्या संदेशात गॅस आणि सिलिंडरचे वजन नमूद करावे.\n– प्रत्येक डिलिव्हरी मॅनजवळ वजनकाटा असणे बंधनकारक करावे. वजन ग्राहकांसमोर करावे.\n– ग्राहकांच्या माहितीसाठी कंपनीचे ग्राहक ऍप असावे.\n– गॅस सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ग्राहकांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱया भरपाईबाबतची माहिती ऍपद्वारे ग्राहकांना द्यावी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोदी इंग्रजीत एक वाक्यसुद्धा धड बोलू शकत नाहीत, ममता बॅनर्जींचा हल्ला\nपुढीललवकरच काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण, अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदील\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, ब���ल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=7254", "date_download": "2019-01-16T11:54:34Z", "digest": "sha1:2K4NYMYJHVO5G4HBATD3RG72SXXLIGJR", "length": 6571, "nlines": 167, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवसईचा तुंगारेश्वर धबधबा ठरतोय मृत्यचं दार; महिन्याभरात 8 जणांचा मृत्यू\nफक्त एका सेल्फीसाठी तुमचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालू नका\n...अन् पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू झाला\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू. राव यांचे निधन\nबारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष\nआजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन; शेतकरी कर्ज, खड्डे अशा विविध मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता\n...अन् वाढदिवसाची तारीखच ‘त्याच्या’ मृत्यूची तारीख बनली\nनिकालासाठी मुंबईत महाविद्यालयांना 4 दिवस सुट्टी; 31 जुलै निकालाची डेडलाईन\n...अन् महिला वर्ल्ड कप फायनल जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले\n...म्हणून कमीपणा घेतला आणि सत्तेत थांबलो - उद्धव ठाकरे\nठाण्यात घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला\nनारायण राणेंनी विद्यार्थ्यांना दिला लाखमोलाचा सल्ला\nशिक्षणमंत्री आणि कुलगुरु दोघांचे राजीनामे घ्या; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी\nखड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची चौकशीनंतर कारवाई होणार; सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची माहिती\nहिंदुत्ववादी संघटनांवर ओवैसींचा हल्लाबोल\nशेतकरी कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची विशेष तरतूद करणार; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन\nमतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला\nसरकारचा कारभार 'गोल-गोल', त्यात मोठा 'झोल-झोल; धनंजय मुंडेंची सरकारवर टीका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/achyut-godbole-write-augmented-reality-article-saptarang-165380", "date_download": "2019-01-16T13:34:18Z", "digest": "sha1:F4FYBAQWCVYVRIWTAQURNCYMHYAOPH6S", "length": 32656, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "achyut godbole write augmented reality article in saptarang ऑग्मेंटेड रिऍलिटी (अच्युत गोडबोले) | eSakal", "raw_content": "\nऑग्मेंटेड रिऍलिटी (अच्युत गोडबोले)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nखऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही\nखऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही\nऑग्मेंटेड रिऍलिटी, व्हर्च्युअल रिऍलिटी आणि मिक्‍स्ड रिऍलिटी हे शब्द आज वारंवार वापरले जातात; पण या तिन्हींमध्ये फरक असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी.' थोडक्‍यात वाढवलेली (ऑग्मेंटेड) वास्तविकता; आणि याउलट आपल्याला पूर्णपणे आभासी (व्हर्च्युअल) जगात नेणं म्हणजे \"व्हर्च्युअल रिऍलिटी.'\n\"पोकेमॉन गो' हा मोबाईल गेम या दोन्ही रिऍलिटीजचं एक उत्तम उदाहरण आहे. सन 2016 मध्ये या गेमनं जगाला वेड लावलं होतं. \"पोकेमॉन' नावाच्या एका आभासी प्राण्याला पकडायला सगळं जग धावत होतं. रस्ते, इमारती, हॉटेल्स आणि घरं अशा अगदी सगळीकडे हा खेळ खेळणारे अनेक लोक मोबाईलच्या पडद्यावर बघत, त्या प्राण्याला शोधत फिरत होते; आणि हे खेळताना तब्बल साडेचार कोटी लोकांसाठी भासी आणि आभासी यातला फरक अंधूक झाला होता. आपण जिथं जिथं जाऊ तिथला परिसर (अगदी आपल्याला त्या क्षणी वास्तवात दिसतो तसाच) आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतो आणि त्या परिसरात कुठंतरी लपलेला हा डिजिटली तयार केलेला आभासी प्राणी आपण पकडायचा असा तो गेम आहे; पण यात आपला परिसर खरा म्हणजेच रिअल असला, तरी त्यात दिसणाऱ्या त्या प्राण्याची प्रतिमा मात्र डिजिटली तयार करून आपल्या परिसरात दाखवलेली असते. मात्र, ते इतकं हुबेहूब केलेलं असतं, की तो प्राणी खरा आहे आणि आपण त्याला पकडतोय असं अगदी खरंच वाटावं असंच चित्रच आपल्यासमोर उभं राहतं. यालाच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी' असं म्हणतात.\nयाच गेममध्ये अजून एक प्रकार होता. त्या प्रकारात आपला खरा किंवा वास्तवातला परिसर न दिसता फक्त डिजिटली तयार केलेला संपूर्ण आभासी परिसर आणि त्यात त्या प्राण्याची डिजिटल आभासी प्रतिमा असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणजेच तो परिसर आणि तो प्राणी हे सगळंच आभासी यात खरं असं काहीच नसतं. म्हणूनच याला \"व्हर्च्युअल रिऍलिटी' असं म्हणतात. याबद्दल आपण नंतर बोलूच.\nसन 1974 मध्ये एक प्रयोग झाला होता. त्यात प्रोजेक्‍टर, व्हिडिओ कॅमेरा आणि काही खास प्रकारचं हार्डवेअर यांच्या मदतीनं यूजर्ससाठी संवादात्मक (इंटरऍक्‍टिव्ह) प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात मायरॉन क्रुगर या संशोधकाला यश मिळालं. आपापल्या खोल्यांबाहेर न पडताही या मंडळींनी इतर खोल्यांमधल्या आपल्या सहकाऱ्यांशी चक्क एकमेकांसमोर उभं राहून संवाद साधला या प्रयोगशाळेत अनेक खोल्या होत्या. तिथं प्रत्येक खोलीत लावलेला व्हिडिओ कॅमेरा त्यातल्या मंडळींच्या हालचाली टिपायचा आणि त्या हालचाली दुसऱ्या खोलीत लावलेल्या प्रोजेक्‍टरवर दिसायच्या. ग्राफिक्‍स या क्षेत्रात तोपर्यंत फारशी काही प्रगती झालेली नव्हती. त��यामुळे त्यांच्या हालचाली प्रोजेक्‍टरवर फक्त रंगीत आकृत्यांसारख्या दिसत होत्या; पण प्रत्यक्ष माणूस नीटपणे दिसत नसला, तरीही एकमेकांसमोर उभं राहून हा संवाद होतोय असा भास मात्र सगळ्यांना झाला होता या प्रयोगशाळेत अनेक खोल्या होत्या. तिथं प्रत्येक खोलीत लावलेला व्हिडिओ कॅमेरा त्यातल्या मंडळींच्या हालचाली टिपायचा आणि त्या हालचाली दुसऱ्या खोलीत लावलेल्या प्रोजेक्‍टरवर दिसायच्या. ग्राफिक्‍स या क्षेत्रात तोपर्यंत फारशी काही प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या हालचाली प्रोजेक्‍टरवर फक्त रंगीत आकृत्यांसारख्या दिसत होत्या; पण प्रत्यक्ष माणूस नीटपणे दिसत नसला, तरीही एकमेकांसमोर उभं राहून हा संवाद होतोय असा भास मात्र सगळ्यांना झाला होता ऑग्मेंटेड रिऍलिटीची ही सुरवात होती.\nत्याच वर्षी विमाननिर्मितीच्या वेळी त्यातल्या वायरिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न चालू होता. त्यावर विचार करताना बोइंग संशोधक टॉम काऊडेल आणि त्याचा सहकारी डेव्हिड मिझील यांना एक अफलातून कल्पना सुचली; आणि हे करता करता त्यांनी ऑग्मेंटेड रिऍलिटीचा पर्यायच शोधला. कालांतरानं ऑग्मेंटेड रिऍलिटी हे विमान कंपनयांचा एक भागच बनलं. या तंत्रज्ञानाचं \"ऑग्मेंटेड रिऍलिटी' हे बारसंही त्यानंच केलं. त्यानंतर 1993 मध्ये \"कर्मा' म्हणजे \"नॉलेज बेसड्‌ ऑग्मेंटेड रिऍलिटी फॉर मेंटेनन्स अँड असिस्टन्स' या नावाची प्रशिक्षण पद्धती शिकाऊ वैमानिकांसाठी वापरली जायला लागली आणि आजही ती वापरली जातेय.\nया तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. उदाहरणार्थ, आपण फर्निचरच्या दुकानात गेलो, तर एखादं फर्निचर आपल्या घरात कसं दिसेल आणि ते योग्य तऱ्हेनं त्या खोलीत बसेल, की नाही अशा अनेक शंका आपल्या मनात अनेकदा येतात आणि काही वेळा तर ते फर्निचर विकत घेतल्यानंतर आपल्याला पश्‍चातापही होतो; पण आता मात्र विकत घेण्याआधीच ते फर्निचर आपल्या घरात कसं दिसेल हे ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपल्याला बघता येतं. फक्त आपल्याला आपल्या घरातल्या खोल्यांचे फोटो आणि त्यांची मापं, तसंच त्या फर्निचरचे फोटो आणि त्यांची मापं अशी माहिती ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या सॉफ्टवेअरला द्यावी लागते. त्यासाठी हे ऍप असलेला स्मार्टफोनही पुरेसा असतो. मग हे सॉफ्टवेअर ते फर्निचर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर ठेवतं. त्यातला एक पर्याय मग आपण निवडू शकतो. त्यामुळे आपला वेळ, पैसा आणि मनस्ताप हे सगळंच वाचू शकतं. आकिया ही फर्निचर बनवणारी एक कंपनी आपल्या ग्राहकांना अशा प्रकारची सेवा पुरवते.\nड्युलेक्‍ससारख्या रंगाच्या कंपन्याही रंगांसाठी अशा प्रकारच्या सेवा पुरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या भिंतींवर वेगवेगळे रंग कसे दिसतील हे प्रत्यक्ष रंग न देताच आपण बघू शकतो. आर्किटेक्‍टस्‌ किंवा इंटिरिअर डिझायनर्स यांना तर ऑग्मेंटेड रिऍलिटी म्हणजे एक वरदानच आहे. क्‍लाएंटचं घर बघून आपण तयार केलेली इंटिरिअर डिझाइन्स त्याच्या घरात कशी दिसतील, त्यापैकी कुठलं डिझाइन जास्त चांगलं दिसेल अशा सगळ्याचाच अंदाज ऑग्मेंटेड रिऍलिटी वापरून या मंडळींना घेता येऊ शकतो आणि क्‍लाएंट ती डिझाइन्स बघून त्यातलं डिझाइन निवडू शकतात. इथं आपलं घर आणि त्यातल्या खोल्या हे वास्तव आणि फर्निचर, इंटिरिअर डिझाइन किंवा रंग हे डिजिटल तंत्रानं तयार केलेलं आभासी वास्तव यांचं एकत्रीकरण झाल्यामुळंच याला \"ऑग्मेंटेड रिऍलिटी' म्हणतात.\nया तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग लेन्सकार्ट नावाची चष्मे आणि गॉगल्स विकणारी कंपनीसुद्धा करते. त्यांचं ऍप डाऊनलोड करून आपण आपल्या चेहऱ्याचे फोटो तिथं अपलोड करायचे आणि मग आपल्याला चष्म्याची किंवा गॉगलची कोणती फ्रेम कशी दिसेल ते त्यांच्या ऍपमध्ये दिसतं. म्हणजे प्रत्यक्ष त्या दुकानात जाऊन प्रत्येक चष्मा घालून पहायची गरजच पडत नाही. जी फ्रेम आवडेल ती लगेच ऑनलाईन ऑर्डर करता येते.\nदागिन्यांच्या बाबतीतही असंच. ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं वेगवेगळे दागिने आपल्यावर कसे दिसतील हे क्‍लाएंट चक्क घरबसल्या बघू शकतो; आणि मग आपल्याला कुठलाही दागिना आवडला, की तो एक तर आपण ऑनलाईन मागवू शकतो किंवा प्रत्यक्ष दुकानातून घेऊन येऊ शकतो. \"ट्राय ऑन ऑग्मेंटेड रिऍलिटी' ही सेवा आज जगभरातल्या अनेक कंपन्या देताहेत. त्यात दिल्लीचे पीसीजी ज्वेलर्स; तसंच मुंबई-पुण्याचे पीएनजी या नावाजलेल्या ज्वेलर्सचाही समावेश होतो.\nसौंदर्य-प्रसाधनांच्या उद्योगाच्या बाबतीत ऑग्मेंटेड रिऍलिटी हे एक वरदानच ठरलं आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या 75 टक्के सौंदर्य-प्रसाधनांच्या क्षेत्रातल्या कंपन्या ऑग्मेंटेड रिऍलिटीचा वापर करतात. एखादा मेक-अपचा प्रकार, लिपस्टिक किंवा पापण्यांचा रंग (आय लायनर) या गोष्टी आपल्याला कशा दिसतील हे आपण त्यातलं काहीच प्रत्यक्ष चेहऱ्यावर किंवा त्वचेवर न लावता बघू शकतो; आणि मग त्यापैकी आपल्याला काय खरेदी करायचं आहे याची निवड करू शकतो. अशाच तऱ्हेनं कपडे विक्रेते, ब्युटिशिअन्स, फॅशन्स डिझायनर्स, हेअर एक्‍स्पर्टस्‌ अशांनाही रिऍलिटी अतिशय उपयुक्त आहे. एखाद्या अभिनेत्रीला अमुक अमुक कार्यक्रमाला जाताना कोणता मेक-अप चांगला दिसेल, कोणते कपडे चांगले दिसतील, अमुक अमुक माणसाला कोणती हेअर-स्टाईल चांगली दिसेल असं सगळं त्या व्यक्तीवर प्रत्यक्ष प्रयोग करत बसण्यापेक्षा ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातनं बघून तो निर्णय घेता येतो.\nआरोग्यसेवा, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं; तसंच प्रशिक्षण केंद्रं यांनाही ऑग्मेंटेड रिऍलिटी अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये शरीरशास्त्र शिकवताना प्रत्यक्ष मृतदेहापेक्षा ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातून मुलांना डिजिटली तयार केलेलं शरीर आणि त्यातले अवयव दिसतात आणि शिक्षकांना त्याबद्दल माहितीही सांगता येते. आज अनेक शिक्षणसंस्थांमध्ये याचा वापर केला जातोय.\nयातलंच दुसरं मजेशीर तंत्रज्ञान म्हणजे \"होलोलेन्स' किंवा \"होलोग्राफिक्‍स' आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अनेक ऍप्स असतात. समजा ही नेहमी लागणारी ऍप्लिकेशन्स एका काल्पनिक स्क्रीनवर आपल्या समोरच दिसतील तर' आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अनेक ऍप्स असतात. समजा ही नेहमी लागणारी ऍप्लिकेशन्स एका काल्पनिक स्क्रीनवर आपल्या समोरच दिसतील तर म्हणजे गाणी ऐकायची असतील, तर आहोत तिथूनच नुसता बोटानं इशारा केला, की गाणी चालू होतील, आपण कुठं जाणार असलो आणि आपल्याला तिथल्या हवामानाचा अंदाज घ्यायचा असेल, तर त्या काल्पनिक स्क्रीनवर दुसऱ्या बोटानं वेगळ्या ठिकाणी खूण केली, की तो हवामानाचा अंदाज लगेच आपल्याला दिसेल; किंवा आपण एखादी रेसिपी स्क्रीनवर बघतोय आणि ती रेसिपी आपल्याला ताबडतोब बघता बघता बनवायची असेल आणि त्यासाठी आपण तो स्क्रीनच आपल्या स्वयंपाकघरात आपल्यामागे नेऊ शकलो तर म्हणजे गाणी ऐकायची असतील, तर आहोत तिथूनच नुसता बोटानं इशारा केला, की गाणी चालू होतील, आपण कुठं ��ाणार असलो आणि आपल्याला तिथल्या हवामानाचा अंदाज घ्यायचा असेल, तर त्या काल्पनिक स्क्रीनवर दुसऱ्या बोटानं वेगळ्या ठिकाणी खूण केली, की तो हवामानाचा अंदाज लगेच आपल्याला दिसेल; किंवा आपण एखादी रेसिपी स्क्रीनवर बघतोय आणि ती रेसिपी आपल्याला ताबडतोब बघता बघता बनवायची असेल आणि त्यासाठी आपण तो स्क्रीनच आपल्या स्वयंपाकघरात आपल्यामागे नेऊ शकलो तर असं सगळं पूर्वी शक्‍यच नव्हतं. पण आता होलोग्राफ्समुळे हे चक्क शक्‍य होतंय. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं एमएमडीसारखाच एक चष्मा तयार केला आहे आणि त्यात या सॉफ्टवेअरची सोय आपल्याला दिली आहे. आपण हा चष्मा (हेडसेट) घातला, की आपल्याला हवं ते ऍप्लिकेशन आपण चक्क कुठंही ठेऊ शकतो. ती होलोग्राम्स फ्रेम्ससारखी भिंतीवर लावता येतील किंवा टेबलावर ठेवता येतील; आपल्याला हवं तिथं आपण आपला कर्सर जसा फिरवतो तशी ती फ्रेम फिरवता येईल आणि त्याचा आकार कमी-जास्तही करता येईल. गंमत म्हणजे आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर यांच्यामध्ये जितक्‍या सहजतेनं काही ऍड करतो किंवा त्यातून काही काढून टाकतो तितक्‍या सहजतेनं ते यातही करता येतं.\nयापुढे ऑग्मेंटेड रिऍलिटीच्या मदतीनं आपण काय करू शकू याचा अंदाज घेणंही मुश्‍कील आहे; पण ते आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनेल यात काही शंका नाही\nमाझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात खूप सारी चाफ्याची झाडं, नित्य...\nकुंडमाउली मंदिराचा काळे परिवाराकडून कायापालट\nचास - ‘आपण आयुष्यभर कमवलेला पैसा साठवून ठेवून तणावात राहण्यापेक्षा हाच पैसा सत्कर्माला लावल्यास मानसिक समाधान तर मिळतेच; पण तणावमुक्त आयुष्य जगता...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत...\nकला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य \"प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...\nसाहित्य संमेलनातून समाजाच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी : ना. धों. महानोर\nजळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य...\n17 कोटी खर्चून लावणार उड्डाण पुलांवर दिवे\nपुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/swayampakin-kothe-milel-vetal-katha/", "date_download": "2019-01-16T12:09:02Z", "digest": "sha1:Q6AWVIZZPDYF7KMTENFIBIFITYUOKVSZ", "length": 34273, "nlines": 192, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्वयपाकिण कोठे मिळेल ? वेताळ कथा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 12, 2018 सुरेश कुलकर्णी कथा, साहित्य/ललित\nनाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले.\n“बँकेच्या कर्जांवरी व्याजा प्रमाणे तुझा हेकटपणा वया बरोबर चक्रवाढ दराने वाढत चाललाय. तू स्वतः बरोबर मला पण त्रास देतोयस. माझे काय जातंय म्हणा मला मस्त फ्री राईड मिळतीयय. शिवाय फक्त ऐकून घेणार हक्कच ‘माणूस’ पण मिळतंय मला मस्त फ्री राईड मिळतीयय. शिवाय फक्त ऐकून घेणार हक्कच ‘माणूस’ पण मिळतंय असो . मघाशी मी येताना तु नाक मुरडल्याच माझ्या लक्षात आलंय असो . मघाशी मी येताना तु नाक मुरडल्याच माझ्या लक्षात आलंय तो काल लावलेल्या डिओचा वास आहे. डिओ का लावला तो काल लावलेल्या डिओचा वास आहे. डिओ का लावला तू या प्रश्नात गुंतला असशील तू या प्रश्नात गुंतला असशील तर मग ऐक ‘कल कि बात’. ”\nनाना वेताळाचा नमन मुकाट ऐकून घेत होता.\n“त्याच काय झालं. काल मी एका तरुण ���डळी बरोबर डेटिंगला गेलो होतो मग काय मारले चार-दोन स्प्रे डिओचे अहा, हाSSS,मस्त आमोशाच चांदणं पडलं होत अहा, हाSSS,मस्त आमोशाच चांदणं पडलं होत आम्ही दोघे हातात हात , म्हणजे खरं तर पंजात पंजे रे आम्ही दोघे हातात हात , म्हणजे खरं तर पंजात पंजे रे ,घेऊन त्या वैरण माळावरल्या पिंपर्णीच्या ढोलीत ,बसलो होतो. निवांत एकांत लाभला असे वाटत असतानाच झाडावर काही तरी खुसपूस ऐकू आली. मी लक्ष्य एकाग्र करून ऐकू लागलो. त्याच झाडाच्या दक्षिण बाजूच्या टोकाच्या फांदीवर पिंगळा – पिंगळी बोलत होते.\n“पिंगळे डार्लिंग , त्या गुलाबला नवीन स्वयंपाकीण मिळाली का ग \n अजून नाही. मला तर मेलीला त्याची खूप काळजी काळजी वाटतेय\n“आता, काय करणार तू कारण तो तुझा गेल्या जन्मीचा भाऊ ना कारण तो तुझा गेल्या जन्मीचा भाऊ ना \n“या झाडा खाली बसलेल्या वेताळाला पण त्या बिचाऱ्या गुलाबाची व्यथा माहित आहे. त्याने इतरांना सांगून गुलाबाचा प्रश्न सोडवलातर बरेच होईल. ”\n“तर नानबा आज त्या सो कॉल्ड ‘गुलाब ‘ची कहाणी सांगतो. नीट कान देऊन ऐक . नितकोर चड्डीच्या जाणाऱ्या येणाऱ्या पोरींन कडे डोळे फाडून पहात बसू नकोस कारण त्यानंतर माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायचीत हे ध्यानात ठेव कारण त्यानंतर माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायचीत हे ध्यानात ठेव अरे नान्या आपल्या वयाचा तरी थोडा विचार करावा अरे नान्या आपल्या वयाचा तरी थोडा विचार करावा\nया वेताळाला त्या फेसबुक मुळे ‘ उपदेश ‘ सिंड्रोमची बाधा झालेली दिसतीय साल स्वतः डेटिंग वर जातो अन आम्हाला ‘वयाचा विचार करावा साल स्वतः डेटिंग वर जातो अन आम्हाला ‘वयाचा विचार करावा’ म्हणून सल्ला देतो \nवेताळाने कथेस सुरवात केली.\nएक आटपाट नगर होत. त्या नगरात गुलाब नावाचा तरुण रहात होता. या वयात त्या काळच्या रिवाजा प्रमाणे त्यानेही लग्न करण्याचा गाढवपणा केलाच गुलाब आणि पाकळी (-पाकळी – हे हिरोईनचे नाव मस्त आहे ना गुलाब आणि पाकळी (-पाकळी – हे हिरोईनचे नाव मस्त आहे ना ) यांचे नुकतेच लग्न झाले होते. (ते तरी काय करणार ) यांचे नुकतेच लग्न झाले होते. (ते तरी काय करणार तेव्हा लिव्ह इन ची पद्धत नव्हती ना तेव्हा लिव्ह इन ची पद्धत नव्हती ना त्या काळी विम्याला आणि लग्नाला पारियायच नव्हता त्या काळी विम्याला आणि लग्नाला पारियायच नव्हता असो. ) लग्न झाल्या मुळे ते सुखात होते. आनंदात पण होते. म्हणजे ��वीन नवरा नवरी असतात तेव्हडेच असो. ) लग्न झाल्या मुळे ते सुखात होते. आनंदात पण होते. म्हणजे नवीन नवरा नवरी असतात तेव्हडेच कारण एकावर एक फ्री या नियमाने लग्ना नंतर पाकळीची आई (या नंतर मात्र तिला फक्त ‘मम्मा’ म्हणायचं गडे कारण एकावर एक फ्री या नियमाने लग्ना नंतर पाकळीची आई (या नंतर मात्र तिला फक्त ‘मम्मा’ म्हणायचं गडे अशी लाडिक धमकी पाकळीने गुलाबला पहिल्याच रात्रीची वाट न पहाता दिवसच देवून टाकली होती अशी लाडिक धमकी पाकळीने गुलाबला पहिल्याच रात्रीची वाट न पहाता दिवसच देवून टाकली होती) पाकळी सोबत लेकीचा संसार ‘नीट मार्गी ‘लावून देण्या साठी आली होती ) पाकळी सोबत लेकीचा संसार ‘नीट मार्गी ‘लावून देण्या साठी आली होती गुलाबच्या सुखातला फक्त हा स्पीड ब्रेकर होता.\nपाकळी मुलगी , सुंदर उपवर आणि तरुण असल्यामुळे बाकी गोष्टी गौण होत्या. म्हणजे शिक्षण, घरकाम वगैरे शिक्षण थोडं कमी असलं तरी तिला फॅशन,ब्युटीपार्लर्स , हॉटेल ,सिनेमा यातलं भन्नाट ‘ज्ञान’ होत. सहाजिकच ‘स्वयपाका ‘ सारख्या बी.पी.यल. कार्यानुभव असण्याची सुतराम शक्यता नव्हती. आणि समजा तिने इंटरेस्ट दाखवला असता तरी तिला कोण गाईड करणार शिक्षण थोडं कमी असलं तरी तिला फॅशन,ब्युटीपार्लर्स , हॉटेल ,सिनेमा यातलं भन्नाट ‘ज्ञान’ होत. सहाजिकच ‘स्वयपाका ‘ सारख्या बी.पी.यल. कार्यानुभव असण्याची सुतराम शक्यता नव्हती. आणि समजा तिने इंटरेस्ट दाखवला असता तरी तिला कोण गाईड करणार मम्मा पण त्या बिचारीला तरी कोठे काय येत होते ती ‘किस्मत कि मारी’ हॉटेलीवरच अवलुंबून होती. आणि त्या साठीच तर पाकळीच्या पप्पानी चाळीस वर्ष नौकरी करून पाकळीच्या मम्मा साठी ‘पेन्शनची’सोय करून ठेवली आणि उपाशी मरून गेला ती ‘किस्मत कि मारी’ हॉटेलीवरच अवलुंबून होती. आणि त्या साठीच तर पाकळीच्या पप्पानी चाळीस वर्ष नौकरी करून पाकळीच्या मम्मा साठी ‘पेन्शनची’सोय करून ठेवली आणि उपाशी मरून गेला पण म्म्माने काही मुद्पकखान्यात पाऊल टाकले नाही पण म्म्माने काही मुद्पकखान्यात पाऊल टाकले नाही खरेच पूर्वीचे लोक करारीच होते खरेच पूर्वीचे लोक करारीच होते अस्तु. पण पाकळीच्या ‘भूगोलात ‘ वेडावलेल्या गुलाबला हा इतिहास ठावूक नव्हता.\nअश्या प्रकारे स्वर्ग सुखात रममाण असणाऱ्या गुलाब आणि पाकळीला भूतलावर उतरण्याचा नको नको म्हणताना मुहूर���त लागलाच. त्या दिव्या क्षणाचे आपण आता साक्षीदार होवूयात.\nत्या दिवशी थकून भागून म्हणजे, बॉसच्या ओंजळभर शिव्या खावून दमलेला गुलाब डोक्यात वैताग आणि पोटात भूक घेवून घरी परतला होता. बूट पायमोजे कोपऱ्यात भिरकावून त्याने पाकळीला आवाज दिला. पाकळीने तत्परतेने , विनयशीलपणे , सिनेमात्या आदर्श पत्नी प्रमाणे पाण्याचा ग्लास गुलाबच्या हाती दिला आणि ती खाली मान घालून लाजत उभी राहिली ((हो,- पायाच्या अंगठ्याने जमीन उकरीत होती – हे सांगायचे राहूनच गेलं बघा\n“पाकळी डार्लिंग , जाम भूक लागलीय . काही तरी खायला करतेस का \n काय करू तुझ्या साठी माझ्या राजा \n“काहीही कर. पण एक सुचवू का बाहेर मस्त गार हवा सुटलीय. मधून मधून पावसाच्या सरी पडताहेत तेव्हा या ‘मोसम ‘ला कांदा भजी बहार आणतील बाहेर मस्त गार हवा सुटलीय. मधून मधून पावसाच्या सरी पडताहेत तेव्हा या ‘मोसम ‘ला कांदा भजी बहार आणतील तुला काय वाटते \n ते टी. व्ही. सीरिअल पुरत ठीक आहे. डॉक्टर डीप फ्राईड खाऊ नका म्हणून सांगताहेत. त्याने कोलेस्ट्रॉल वाढते. तुला नसेल आत्ता नसेल पण तुमच्या कडे ‘हार्ट ‘ची हिस्ट्री आहे , हे विसरू नकोस. तेव्हडे भजी सोडून काय करू सांग\n“काहीही. तू म्हणशील ते \n“अ , मग खिचडी कर . लोणचं, खिचडी -पापड मस्त बेत होईल \n तुला माहित नसेल मागच्या रविवारी तुझी ती बहीण आली होती. तेव्हा मी करते खायला म्हणत होते. पण ऐकलं नाही सरळ किचन मध्ये घुसली , हंडा भर खिचडी केली सरळ किचन मध्ये घुसली , हंडा भर खिचडी केलीचार दिवस मी अन मम्मा खात होतो तेव्हा कुठे संपलीचार दिवस मी अन मम्मा खात होतो तेव्हा कुठे संपली तिने सगळी मुगाची डाळ सपंवुन टाकलीय तिने सगळी मुगाची डाळ सपंवुन टाकलीय तेव्हा सॉरी खिचडी नाही करता येणार रे तेव्हा सॉरी खिचडी नाही करता येणार रे तेव्हा ती खिचडी सोडून काय करू तेव्हा ती खिचडी सोडून काय करू \n“मग नुसताच भात लाव . दुध भात खाईन. ”\n“हे बघ गुलाब. तुझ वजन वाढतंय. पांढऱ्या वस्तू खाणे वजन वाढीस पोषक असतात. दूध अन भात नकोरे खावूस त्याने पोटाचा घेर पण वाढतो. शिवाय मला न बासमती शिवाय इतर तांदळाचा भात नाही लावता येत. अन आपल्या कडे तो बेचव इंद्रायणी का काय तांदूळ आहे. तेव्हा नको भाताचा हट्ट करुस त्याने पोटाचा घेर पण वाढतो. शिवाय मला न बासमती शिवाय इतर तांदळाचा भात नाही लावता येत. अन आपल्या कडे तो बेचव इंद्रायणी का काय तांदूळ आहे. तेव्हा नको भाताचा हट्ट करुस \n” पोहे कर . लवकर होतील. ”\n” पोहे. हा ठीक आहे. आणि मी केले पण असते. ”\n“म्हणजे घरात पोहे सम्पले कि काय \n” नाही. आहेत. म्हणजे होते. त्याच काय झालं कि शेजारच्या सुमा काकूच्या मंगेशला पाहायला पाहुणे आले होते. त्या पोहे घेऊन गेल्या. तेव्हा व्हेरी व्हेरी सॉरी. ”\n“भजी नको ,खिचडी नको , भात नको , पोहे सम्पले मग काय करतेस \n“तुझ्या साठी काय पण करीन तू फक्त सांग काय करू तू फक्त सांग काय करू \n” माझी माय , ती ‘ दो मिनिट ‘वाली मॅगी तरी कर माझ्या भुकेने जीव जातोय माझ्या भुकेने जीव जातोय \n नो वे . त्यात शिसे असते आणि ते विष माझ्या हाताने तुला खाऊ घालू आणि ते विष माझ्या हाताने तुला खाऊ घालू जीव (कुणाचा )गेला तरी मॅगी करणार नाही \n आग मग करणार तरी काय \n मी बाहेर जाऊन काही तरी पोटात ढकलून येतो ” गुलाब पुरुषसुलभ रागावून म्हणाला.\n“जस्ट. एकच मिनिट थांब\n”गुलाबने आशेने विचारले. शेवटी काय तर ‘उम्मीद पे दुनिया कायम है. ‘\nतशी मी तयारच आहे. फक्त साडी बदलून ड्रेस घालून येते . मग आपण निघूच मला पण भूक लागलीच आहे मला पण भूक लागलीच आहेआपण त्या ‘मयुरी ‘त जाऊ यात. तेथे बर्गर मस्त मिळतो आपण त्या ‘मयुरी ‘त जाऊ यात. तेथे बर्गर मस्त मिळतो \nअशा प्रकारे लेकीचा संसार ‘मार्गी ‘ लागल्याचे नुसते पाहून नव्हे तर सहभागी होऊन मम्मा सुखावल्या. पूर्वी सारखे गुलाबचे डेबिट कार्डात भागेना. त्याची जागा आता क्रेडिट कार्डाने घेतली होती त्याच्या बोडख्यावरल्या कर्जात त्याने फुल ना फुलाची पाकळीची भरच पडत गेली. (अर्थात या फुलाची पाकळी गुलाबची होती त्याच्या बोडख्यावरल्या कर्जात त्याने फुल ना फुलाची पाकळीची भरच पडत गेली. (अर्थात या फुलाची पाकळी गुलाबची होती \nहॉटेलबाजीच्या धोक्याचा बिगुल गुलाबला ऐकू येऊ लागला. त्याने मोठ्या हिरीरीने स्वयंपाकाला बाई ठेवण्याचा प्रस्ताव मम्मा आणि पाकळी समोर ठेवला. अर्थात त्या माय लेकींनी तो हणून पडला. ‘मी नौकरी सोडून गावी शेती करीन’ हि धमकी कामी आली. अनुभवी मम्माने आता फार ताणण्यात अर्थ नाही हे ताडले.\n“अहो, जावाई बापू असे डोक्यात काय राख घालून घेताय स्वयंपाकाचं काय मेल टेन्शन घेताय. मी करीन हो. ”\nगुलाब खुश झाला. बिन पैशाची सोया झाली होती\nमम्मा एक अफलातून कूक निघाली. लाखों मे एक पहिल्याच दिवशी तिने गुलाबला आवडते म्हणून पत्ता गोबीच्या भ��जीला हात घातला. ती जुन्या वर्तमान पत्राच्या तुकड्याच्या लगद्या सारखी झाली होती. बहुदा हि बया गेल्या जन्मी रेल्वे कँटीन किंवा जेल मध्ये असिस्टंट कूक असावी\nशेवटी गुलाबने लोटांगण घालून त्या माय लेकिन कडून एक ‘बाई ‘ मंजूर करून घेतली.\nकांताबाईंनी अप्रतिम स्वादाच्या भाज्या,रेशमी चपात्या करायला सुरवात केली. गुलाबला स्वर्ग दोन बोट राहिला. मम्मा आणि पाकळी , तोंडावर तारीफ नाही केली तरी ‘ जेवण मस्त करते ‘ हे मान्य केले होते. सर्व सुरळीत झाल्याचा गुलाबला भास होत होता. आधन मधनं तो ‘कांताबाई उद्या रविवारचा गोळे भात करता का ’अशी फर्माईश करू लागला.\nगुलाबला जरी सर्व सुरळीत होतंय असे वाटत असले तरी मम्माला मात्र धोक्याची जाणीव झाली होती . कांताबाई आल्या पासून नाही म्हटले तरी मम्माचे महत्व थोडे कमीच झाले होते. पाकळी पण गुलाब कडे ज्यास्तच लक्ष देत होती. कुछ तो करना पडेगा.\nमम्माने सांगितले तेव्हा पाकळीच्या लक्षात आले कि गुलाब कांताबाईची नको तितकी तारीफ करतोय शिवाय ती काळी-सावळी असली तरी तरतरीत आणि चमकदार डोळ्याची आहे. तिला काळजीत टाकून मम्माने ‘तू नको काळजी करू शिवाय ती काळी-सावळी असली तरी तरतरीत आणि चमकदार डोळ्याची आहे. तिला काळजीत टाकून मम्माने ‘तू नको काळजी करू मी बघते ’असे अभय दिले तेव्हा पाकळीने पुन्हा फेसबुकात डोके खुपसले\n“कांताबाई ,भाजीत तेल जरा कमीच घालत जा .जावईबापूला तेल कमी करायला डॉक्टरांनी सांगितलंय.”\nभाजीतले तेल टप्या टप्याने कमी होत गेले. शेवटी शेवटी तर मम्माने फक्त तेलात बुडवलेला चमचाच भाजी साठी कांताबाईला देऊ लागली\n“कांताबाई , मम्माला अल्सरचा त्रास होतोय तिखट नकान टाकू भाजीत\nभाजीतलं तिखट बंद झालं.\n“कांताबाई, मीठ कमीच टाका वरणात . पाकळीच बी. पी. वाढलं होत कालच्या चेकप मध्ये.\nमिठ पण नो एन्ट्रीत अडकल \nअश्या प्रकारे भाजी वरणाचा चुथडा होवू लागला. कांताबाईच्या भाज्या मम्माच्या भाज्यांच्या चवीच्या पंगतीला आल्या,तेव्हाच दोघी मायलेकी संतोष पावल्या\n“पाकळी डार्लिंग , कांताबाई सुटीवर आहे का \nचार दिवस बेचव खाऊन झाल्यावर गुलाबने पूछा केली.\n” आश्चर्य चकित झाल्याच्या या पाकळीच्या अभिनयाला दादासाहेब फाळके पुरस्कार कमीच होता \n“सुरवातीस छान भाज्या करायची पण या चार दिवसा पासून पांचट होताहेत म्हणून विचारलं . ”\n” अरे या कामवाल्या बा��ा अशाच असतात. पहिले दोन चार दिवस चांगलं करतात पुन्हा आपलं नेहमीचंच तरी मी म्हणाले तिला ‘ अहो कांताबाई ,थोडे लक्ष द्या भाज्यांकडे खूपच मचूळ होताहेत’ तर तोऱ्यात म्हणते कशी, ‘ गुलाबरावांना आवडतो माझा स्वयंपाक ’ तर तोऱ्यात म्हणते कशी, ‘ गुलाबरावांना आवडतो माझा स्वयंपाक तुमीच उगा नाव ठेवता. अन मला असच येत करायला तुमीच उगा नाव ठेवता. अन मला असच येत करायला जमत असलं तर बघा जमत असलं तर बघा नायतर मैन्हा टाका आणि दुसरी बगा नायतर मैन्हा टाका आणि दुसरी बगा ’ यावर मी काय बोलणार’ यावर मी काय बोलणारतुझी ती लाडकी ना तुझी ती लाडकी ना आता तूच ठराव आणि हो तूच तिला सांग ‘बाई आता नको येऊ’\nगुलाबच्या डोक्यात आग फ्रेश भडकलेली असताना कांताबाई आली.\n“कांताबाई, हे तुमचा महिन्याचा हिशोब नका येवू उद्या पासून नका येवू उद्या पासून” पैसे टेबलावर ठेवून गुलाब झटक्यात घरात निघून गेला.\nकांताबाईंनी शांतपणे पैसे घेतले . एक थंडगार नजरेने मम्मा आणि पाकळी कडे पहिले. ‘ मला सगळं कळलंय ‘ हे तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होते.\n“भरल्या ताटावरून उपाशी माणसाला तुम्ही उठवल्याचा जाब तुम्हासनी देवाला द्यावा लागन ”इतके म्हणून ती निघून गेली.\nत्या रात्री धुरकट – याला मम्मा स्मोकी म्हणते -डिनर करून उपाशी पोटी गुलाब बेड वर तळमळत होता. त्याचा डोक्यात एकच भुंगा मेंदूचा भुगा करत होता.\n‘दुसरी स्वयंपाकीण कुठे मिळेल\n“तर नानबा , आहे कारे तुझ्या पाहण्यात एखादी स्वयंपाकीणबाई त्या गुलाब साठी \n” नाही ना वेताळा अरे मी पण शोधात आहेच अरे मी पण शोधात आहेच साल माझ्या घरी पण स्वयंपाकीण टिकतच नाही साल माझ्या घरी पण स्वयंपाकीण टिकतच नाही \nगोष्टीच्या ओघात गुंतलेल्या नानाला मौनाचे लक्षात राहिले नाही \n“नान्या तू मौन मोडलंस मी निघालो पण दोन मिनिट थांब. ती तेरा शून्य तीन ए सी कार येतीय. तिच्यातच जावं म्हणतोय आज जाम कंटाळा आलाय आज जाम कंटाळा आलाय\nतेव्हड्यात ती टॅक्सी आली वेताळ निवांत ड्रॉयव्हर शेजारी बसून निघून गेला.\nहल्ली वेताळ आळशी झालाय असे झिपऱ्याला वाटत होते. पण वेताळाला ‘ऐष ‘करायची सवय जडली आहे अशी त्याला शंका येत होती आजच्या कथेबद्दल नाना झिपऱ्याने वेताळाला थँक्स म्हटले. कारण त्याने ‘स्वयंपाकीण का टिकत नाही ‘या साठी क्लू दिला होता \n— सु र कुलकर्णी.\nआपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भ���टूच . Bye .\nAbout सुरेश कुलकर्णी\t82 Articles\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/lg-mw-mc-3087fupg-30litres-conv-silver-price-pkRGkm.html", "date_download": "2019-01-16T12:43:45Z", "digest": "sha1:XXY2N4JFTZDIL42OJHIUHLNDL27NROVA", "length": 13397, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांक��ीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर किंमत ## आहे.\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वरक्रोम उपलब्ध आहे.\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 9,714)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया लग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 30 Litres\nकॅव्हिटी तुपे Stainless Steel\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल 1250\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर कॉंवेकशन 2650\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 1350\n( 4050 पुनरावलोकने )\n( 66 पुनरावलोकने )\n( 122 पुनरावलोकने )\n( 667 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 1682 पुनरावलोकने )\n( 259 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\nलग M W मक ३०८७फुप्ग ३०लित्रेस कंवा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/iso-to-karanji-high-school-in-kopargaon/", "date_download": "2019-01-16T12:35:40Z", "digest": "sha1:JV6OL2IEJIHHCW4TC7QBQZDLBLB23YHY", "length": 21787, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "करंजी जिल्‍हापरिषद शाळेला “आय एस ओ” मानांकन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात���यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकरंजी जिल्‍हापरिषद शाळेला “आय एस ओ” मानांकन\nशिक्षणाची स्पर्धा जरी वाढत असली तरी ग्रामीण भागातून शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्य व देशपातळीवरचांगल्य्या पदांवर पोहचून कुटुंब गाव व राज्याची सेवा करू शकतात तेंव्‍हा गाव शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी राजकारणाविरहित एकत्र या असे आवाहन शिवसेनेचे नगर उत्‍तर जिल्‍हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्‍या खासदार निधीतून करंजी शाळेला दोन संगणक संच प्रदान करतांना केले. तर ब्रिटीशकालीन करंजी जिल्‍हापरिषद शाळेला “आय एस ओ” मानांकन प्राप्त होणे हे कौतुकास्पद असुन स्थानिकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्‍याचे ते फलित असल्‍याचेही त्‍यांनी सांगीतले. अध्यक्षस्‍थानी रयत संस्‍थेचे जनरल बॉडी सदस्‍य कारभारी नाना आगवण हे होते.\nयावेळी संचालक भास्करराव भिंगारे, प्रमोदजी(आण्णा)लबडे बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खर्डे, शिवसेनेचे शिवाजी जाधव, युवासेनेचे कार्याध्यक्ष चंदूनाना भिंगारे,उपसरपंच रवींद्र आगवण, दत्तात्रय भिंगारे,बळीराम थेट,भाऊसाहेब शहाणे, बाळासाहेब भिंगारे, सांडूभाई पठाण, नाथा पा. आगवण, भाऊसाहेब शेळके,संजय शिंदे,मुख्याध्यापक चंद्रकांत माळी (सर), नंदकुमार थोरात, स्टाफ,व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nप्रमोद लबडे म्‍हणाले, राज्यातील चांगल्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ६५% अधिकारी ग्रामीण भागातूनच शिक्षण घेऊन पुढे आले असून ग्रामीण शिक्षण व संस्कृती हे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भक्कम पाय ठरणारे आहे. चांगल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चितच मदत होत असते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोइ सुविधा निर्माण करून देतांना खा. सदाशिव लोखंडे यांच्‍या खासदार निधीतून जि.प. च्या शाळेंना जवळ जवळ ७७ संगणक संच दिले असून त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षणासाठी मदत होईल.\nअध्यक्षीय भाषणात कारभारी आगवण म्‍हणाले, शाळेसाठी जि. प. कडून खोल्या मंजूर झाल्याचे सांगीतले. तर भास्करराव भिंग��रे यांनी शिर्डी संस्थांकडूनही शाळेकरिता खोली मंजूर केल्याचे सांगीतले. शिवसेना पदाधिकारी स्थानिक शिवसेना कार्यकर्ते व उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांचे गावाच्‍या वतीने आभार मानण्यात आले. आभार शिवाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित होऊन शेतीपेक्षा व्यवसाय व चांगल्या पदावर काम करण्यासाठी बाहेर पडावे असे सांगितले. यावेळी रवींद्र आगवण यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन मोहन रासकर व हरी वाघ यांनी केले.\nगट-तट राजकारण बाजुला ठेवून शैक्षणिक कार्यात आम्ही एकत्र येत असतो म्‍हणुनच करंजी शाळेच्या विकासाला आम्ही चालना देऊ शकलो.आज आम्‍ही स्थानीक पुढारी म्‍हणुन वेगवेगळया गटाचे असलो तरी आम्ही सर्व या एकाच शाळेत एकत्रित व बरोबर शिक्षण घेतले आहे. तेंव्‍हा आम्‍ही शिक्षणाचे महत्व ओळखून आहोत म्‍हणुन आम्ही शाळेसाठी एकत्रित योगदान देत आहोत – कारभारी नाना आगवन\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहत्याकांडातील साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा\nपुढीलसुरत – हैद्राबाद महामार्गाचे काम शिवसेनेसह शेतकर्‍यांनी पाडले बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5517/", "date_download": "2019-01-16T12:37:10Z", "digest": "sha1:N3KQ4MTULNR73BBGTQWRMDI3MOLVUZGI", "length": 3522, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ", "raw_content": "\nमन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\nAuthor Topic: मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ (Read 3457 times)\nमन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\n मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ,\nती जुनी पायवाट पुन्हा एकदा चालून बघ.\nतो तिथेच उभा असेल, तुझी वाट बघत...\nया वेळी तरी ते वळण चुकवू नकोस,\nनिराश होऊन पावले तुझी परत फ़िरवू नकोस.\nजरा वेळ दे स्वत:ला, त्याला शोधण्यासाठी,\nजरा वेळ दे त्याला, तुला भेटण्यासठी\nस्वत:शी एवढी निश्ठुर हो ऊ नकोस,\nत्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा विसावून बघ,\nह्या वेड्या पावसात जरा प्रेम करुन बघ \nमन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ \nमन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\nRe: मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\nRe: मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\nRe: मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\nमन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/traffic-jams-insuli-naka-31406", "date_download": "2019-01-16T13:19:40Z", "digest": "sha1:5SLSHHK5J3MDOKWHFRG5ACORALYEW5SO", "length": 13301, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic jams on insuli naka इन्सुली नाक्‍यावर वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nइन्सुली नाक्‍यावर वाहतूक कोंडी\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nबांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे; मात्र या तपासणी नाक्‍यावर फक्त दोनच कर्मचारी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी पर्यटकांना याचा नाहक त्रास होत असल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याच प्रकारची बेकायदा वाहतूक होता कामा नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिस अलर्ट असल्याचे या तपासणी नाक्‍यावरील तपा��णीवरून लक्षात येते.\nबांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे; मात्र या तपासणी नाक्‍यावर फक्त दोनच कर्मचारी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी पर्यटकांना याचा नाहक त्रास होत असल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याच प्रकारची बेकायदा वाहतूक होता कामा नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिस अलर्ट असल्याचे या तपासणी नाक्‍यावरील तपासणीवरून लक्षात येते.\nमुंबई-गोवा महामार्गवरील इन्सुली येथे बांदा पोलिसांचा तपासणी नाका आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्‍वभूमीवर या तपासणी नाक्‍यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी गेले काही दिवस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणीच्या कर्मचाऱ्यांना शंभर रुपयांची लाच घेत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी रंगेहाथ पकडले होते. मात्र चार कर्मचाऱ्यांच्या ऐवजी या ठिकाणी दोनच कर्मचारी असल्याने तपासणीस वेळ लागत असून वाहतूक कोंडी होत आहे.\nसध्या निवडणुकीची धामधूम असल्याने गोवा व महाराष्ट्र सीमेवरील इन्सुली तपासणी नाक्‍यावरून अवैध वाहतूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गोवा बनावटीच्या दारूचा वापर सिंधुदुर्गासह इतर ठिकाणी होत असतो. त्याला निर्बंध घालण्याचे आव्हान याच तपासणी नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना असते; मात्र या ठिकाणी दोनच कर्मचारी असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागतो.\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nगोव्याचे पर्यटनमंत्री अडचणीत येणार\nपणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा शब्द अपमानास्पद...\nपिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरो�� संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-sugar-factory-frp/", "date_download": "2019-01-16T11:41:17Z", "digest": "sha1:PXSOZYWJKJHABSPTUP7LRMMS5MDHEUXB", "length": 18650, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nसाखर आयुक्‍तांच्या आदेशानंतर कारखानदारांना दणका : स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक\nयंदाच्या गळीत हंगामात पहिली उचलच लटकली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीव टांगणीला लागला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. दोन महिन्यांनंतर पहिली उचल मिळाली नाही. आता ऊस गाळपास जाऊन दोन महिने झाले आहेत. त्यामुळे खोडवा पिकांसाठी मशागत, खते, मजुरी आदींची बिले भागविण्यासाठी शेतकऱ्यांना हातउसने रक्‍कम घ्यावी लागत आहे. त्यात सहकारी सोसायट्या, बॅंका, पतसंस्थांमधून घेतलेले कर्ज थकीत जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून होत आहे.\nपुणे – राज्यात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी ऊस ऊत्पादकांना “एफआरपी’साठी झगडावे लागत आहे. यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्‍तांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली आहेत. साखर आयुक्‍तांनी एफआरपीची रक्‍कम 14 दिवसांत द्यावी, अन्यथा 25 टक्‍के व्याज आकारणीसह रक्‍कम देण्या��े आदेश दिल्यामुळे पहिल्या उचलीचा प्रश्‍न निकालात निघण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.\nपुणे विभागात 62 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून या कारखान्यांची एकूण एफआरपीची रक्‍कम 450 कोटींवर जात आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी “एफआरपी’ दिली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे राज्य शासनाने कारखान्यांवर व्याजाचा भार टाकणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, साखर सम्राटांनी “एफआरपी’ची अंमलबजावणी केली नसल्यामुळे ऊस उत्पादकांतून संतापाची लाट उसळली आहे.\nजिल्ह्यातील सुमारे 15 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम सुरू आहे. त्यात एकाही कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उचल वर्ग केली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडणार आहे. शेतकऱ्यांनी सोसायटी, राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्थांकडून कर्जे घेऊन ऊस शेती पिकविली आहे. मात्र, पहिल्या उचलीचाच पत्ता नसल्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. त्यातच दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अर्थकारण कोलमडणार आहे.\nयंदाच्या ऊस गळीत हंगामात सप्टेंबरपासून दुष्काळाची छाया गडद होत होती. त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्य शासनाने भविष्यात दुष्काळाची दाहकता वाढणार असल्यामुळे राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू करण्यात आला. त्यात साखरेचे दर कमी असल्यामुळे पहिल्या उचलीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. साखरेचा बाजारभाव आणि उत्पादन खर्च वगळता शेतकऱ्यांना द्यावयाची पहिली उचल यात मोठी तफावत आढळून आली.\nदोन महिन्यांपासून जिल्ह्यातील कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. यात जिल्ह्यातील मोठ्या, दर्जेदार असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल देण्यास टाळाटाळ केली आहे. जिल्ह्यात सोमेश्‍वर कारखाना, भीमाशंकर कारखाना, श्री छत्रपती कारखाना, माळेगाव कारखाना, विघ्नहर कारखाना, राजगड कारखाना, संत तुकाराम कारखाना, घोडगंगा कारखाना, कर्मयोगी कारखाना, नीरा- भीमा कारखाना, भीमा- पाटस कारखाने आहेत. त्याचबरोबर इतर खासगी कारखान्यांची भर पडली आहे.\nसाखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस गाळपास गेल्यानंतर ऊस नियंत्रण नियमानुसार उसाच�� पहिली उचल 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. या 14 दिवसांत “एफआरपी’ दिली नाही तर कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात कारखान्यांनी पहिली उचल दिली नाही. त्यामुळे कारखान्यांनी नियम धाब्यावर बसवून दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.\nजिल्ह्यात सहकारी आणि खासगी कारखान्यांची संख्या 15 ते 16 आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती दर्जेदार आहे. त्यामुळे या कारखान्यांनी पहिली उचल अद्याप दिली नाही. त्यामुळे ऊस गाळपास जाऊन दोन महिने उलटले तरी साखर सम्राटांना जाग आली नाही. शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे साखर आयुक्‍तांना परिपत्रक काढावे लागले आहे. तरीही साखर कारखानदारांकडून याची अंमलबजावणी होणार काय, असा सवाल ऊस उत्पादकांमधून होत आहे.\n“साखर आयुक्‍तांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना एफआरपी 14 दिवसांत द्यावी; अन्यथा 15 टक्‍के व्याजासह रक्‍कम द्यावी, असे आदेश दिले आहेत. स्वाभीमानी संघटना यासाठी पाठपुरावा करीत आहे. राज्य सरकारची यात जबाबदारी आहे. साखर आयुक्‍तांच्या परिपत्रकानुसार ही रक्‍कम दिली नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. सनदशीर मार्गाने आम्ही येत्या 28 रोजी साखर आयुक्‍तांसमोर आंदोलन करणार आहे. तसेच एफआरपीसाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविणार आहे.\n– वकील. योगेश पांडे, राज्य प्रवक्‍ते, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पुणे.\nजिल्ह्यातील आकडा दोनशे कोटींवर\nजिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली नाही. दोन महिन्यांपासून शेतकरी “एफआरपी’च्या प्रतीक्षेत आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ऍड. योगेश पांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण- पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या पहिल्या उचलीची रक्‍कम ही दोनशे कोटी रुपयांच्या घरात जात आहे. 80- 20 या फॉर्म्युलाप्रमाणे शेतकऱ्यांना 2700 रुपये देण्याचे बंधन आहे. जिल्ह्यातील हा आकडा दोनशे कोटी असताना साखर कारखानदार अद्यापही चालढकल करीत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांतून संतापाचा सूर उमटत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nखाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/cricket-sports/cricket-rohit-sharma-scored-century-in-consecutive-seventh-odi-series-latest-295718.html", "date_download": "2019-01-16T11:54:49Z", "digest": "sha1:LUVNE25JU3AEHIK563N3OY36WEIHWETB", "length": 3121, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - विराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम–News18 Lokmat", "raw_content": "\nविराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम\nभारतीय टीमचा हिटमॅन रोहित शर्माने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. फोटो सौजन्य - BCCI या सामन्यात रोहितने 137 नाबाद धावा आठ गडी राखून इंग्लंड पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने 181 एकदिवसीय सामन्यात हे 18वं शतकं झळकवलं आहे.\nसगळ्यात आधी हा किताब टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे होता. त्याने 2011 आणि 2012 च्या दरम्यान सलग 6 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शतकं पटकावलं होतं. पण आपल्या वादळी खेळीने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडत शतकाचा किताब स्वत:च्या नावे केला आहे.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/news/", "date_download": "2019-01-16T11:56:44Z", "digest": "sha1:46SJ4RSAMZPSOOJV7LFVGPD3PJTQF5UN", "length": 11511, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्ली- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हण��न विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nऑनलाइन पद्धतीमुळेच 23 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल झाले आहेत.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\nशैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षणाचा निर्णय लागू होणार - जावडेकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची वेबसाइट सुरक्षित नाही, हॅकरनेच ट्विटरवरून दिली माहिती\nNaMo Vs RaGa : लोकसभा निवडणुकीत ही 'शक्ती' तारणार का राहुल गांधींना\nJNU वाद : आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उमर खालिदने दिलं मोदींना आव्हान\nलोकसभेसोबत होणार का महाराष्ट्राच्या निवडणुका काय वाटतं राजकीय विश्लेषकांना\nमोठी खुशखबर : मोदी सरकार करदात्यांना देणार का हा सुखद धक्का\nकेंद्राच्या या 'खास गिफ्ट'मुळे कर्मचारी होणार मालामाल\nपाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकले 50 लष्करी जवान\nमोदींविरोधात केजरीवाल उतरणार का निवडणुकीच्या मैदानात\nमुख्यमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी, 'CMO'ला अज्ञाताकडून ई-मेल\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T11:52:48Z", "digest": "sha1:BA6GFV2TYH4BVW2JFMU4S4VWZDUQCXV3", "length": 9301, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्णा मुजुमदार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nपुण्यात पतंगाचा चिनी मांजा गळ्याभोवती अडकून एका महिलेचा मृत्यू\nसुवर्णा मुजुमदार असं या मृत महिलेचं नाव असून त्या सकाळ वर्तमानपत्राच्या जाहिरात आणि मार्केटिंग विभागात काम करायच्या.\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5430/", "date_download": "2019-01-16T12:47:30Z", "digest": "sha1:R5FDNV2FBNCRGWG7VXEK6LEOBVLHVLHM", "length": 4054, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-माझे हे असच चालायचं....", "raw_content": "\nमाझे हे असच चालायचं....\nमाझे हे असच चालायचं....\nमाझे हे असच असत, आधी नाही म्हणायचं आणि दुसऱ्यांना दुखवायचं,\nमग स्वतालाच त्रास सहन करून परत त्यांना खुश करण्यासाठी होय म्हणायचं....\nसदैव दुसऱ्यांचा विचार करायचं, आपल्याला कितीही ताप झाला तरी चेहरा नेहमी हसरा ठेवायचा प्रयत्न करायचं,\nमाझे हे असच असायचं....\nदुसरे नेहमी म्हणतात तू हा असाच राहणार तुझ्यात कधी बदल नाही होणार, यावर मी फक्त हसायचं,\nजरी हसायचं तरी मनात काय आहे हे फक्त माझं मलाच ठाऊक असायचं, पण पुन्हा कोणीतरी नाराज होईल म्हणून गपच बसायचं....\nमाझे हे असच असायचं....\nमी नेहमी दुसऱ्यांसाठी झटतो हेच एक सुखद मोल माहितीत ठेवायचं, काही म्हणो जग आपण हे काम अविरत चालू ठेवायचं,\nघरातील काही म्हणोत पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगायचं मग घरांच्याचा विचार करायचं,\nमाझे हे असच असायचं....\nदुसऱ्यांना जगवले पण स्वत आणि कुटुंबाकडे लक्ष कुठे दिले हे कधी कधी लक्षात यायचं,\nपण कोणीतरी हात सैल सोडायलाच हवेत मग आपण का नाही म्हणून पुन्हा अविरत राबायचं,\nहाहा म्हणता आयुष्य असाच सरायचं,\nदुसऱ्यासाठी राबता राबता एक दिवस दुसर्यांसाठीच मरायचं,\nमाझे हे असच चालायचं....\nमाझे हे असच चालायचं....\nRe: माझे हे असच चालायचं....\nमाझे हे असच चालायचं....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/attack-kupwara-army-camp-2-terrorists-killed-42385", "date_download": "2019-01-16T12:36:21Z", "digest": "sha1:WW7EZAGD4NCF26X53BI4NASPLETZV67K", "length": 13102, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "attack on kupwara army camp, 2 terrorists killed कुपवाड्यातील छावणीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nकुपवाड्यातील छावणीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nपहाटे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी कुपवाड्यातील पांझगाममधील लष्करी छावणीस लक्ष्य केले, हे ठिकाण राजधानीपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे.\nश्रीनगर - उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जवानांसह एक कॅप्टन हुतात्मा झाला असून, अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.\nया वेळी प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये \"जैशे महंमद' या संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. तब्बल 35 मिनिटे ही चकमक सुरू होती. दरम्यान या चकमकीनंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरवात केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली होती. यावेळी सुरक्षा दलांनाही आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला यामध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याचे समजते.\nपहाटे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी कुपवाड्यातील पांझगाममधील लष्करी छावणीस लक्ष्य केले, हे ठिकाण राजधानीपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या कॅप्टनची ओळख पटली असून, त्यांचे नाव आयुष यादव असे आहे. अन्य मृतांमध्ये सुभेदार भूपसिंह गुज्जर आणि नायक बी. व्यंकट रामण्णा यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अन्य पाच जवानांना तातडीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nअंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी लष्करी छावणीत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्यामुळे लष्कराची शोध मोहीम उशिरापर्यंत सुरूच होती. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांबाबत सहानुभूती व्यक्त करताना त्यांनी जखमी जवानही तत्काळ बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी ग्रेनेडचा वापर केल्याचे लष्कराचे प्रवक्‍ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n'व्हॅलेंटाईन डे' नको; \"सिस्टर्स डे' साजरा करा\nइस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\nनागठाणे - देशाला आजवर हजारो लष्करी जवान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील वृद्धिंगत होते आहे. प्रकाश...\nलोकशाही बळकटीची गरज - ॲड. शाहरुख आलम\nपुणे - एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T12:31:05Z", "digest": "sha1:JPSTPXIZ54AQXS2IYTJIRG7DATKII5H3", "length": 8650, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अल्पवयीन वाहन चालकांवर कारव��ई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई\nपिंपरी – अल्पवयीन आणि परवाना नसलेल्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरवात केली आहे. अल्पवयीन चालकांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून दंड वसूल करून पालकांचे प्रबोधनही पोलीस करणार आहेत.\nरस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पवयीन चालकांवर कारवाई करावी, असे आदेश गृहविभागाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विशेष मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालयांबाहेर कारवाईस सुरवात झाली आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारास थांबवून पोलीस परवाना मागतात. तो नसल्यास वाहन जमा करतात. त्यांच्या पालकांना बोलावून घेतात आणि त्यांचे प्रबोधन करतात. दुचाकीच्या मालकाकडून आणि मुलांकडून प्रत्येकी पाचशे रुपये, या प्रमाणे हजार रुपयांचा दंड वसूल करतात. जॉय रायडिंगला आळा घालण्यासाठी वाहनांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.\nकारवाईसाठी अडविलेल्या दुचाकी चालकांनी, तुम्ही दंड घ्या, पण पालकांना बोलावू नका, अशी विनंती पोलिसांना केली. तर काहींनी आई-वडील दोघेही कामावर जात असल्याचे सांगितले. घरी गाडी पडून असते. उशीर झाल्याने मी दुचाकीवरून आलो, अशी कारणे देत ते सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होते. तर काहींनी परवाना घरी असल्याचे सांगितले. वाहन जमा करून परवाना घेऊन येण्यास पोलिसांनी सांगितले. तेव्हा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलल्याने जॉय रायडिंगला आळा बसणार असल्याचे पालकांचे म्हणणे असून, अशा कारवाईला पालकांकडून पाठिंबा मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/automobile-news/", "date_download": "2019-01-16T11:40:56Z", "digest": "sha1:SCF6AOMUKYBSO4XUSWFJPLPQXQECLLQI", "length": 9706, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘जानेवारी’पासून स्कोडाची वाहने महागणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘जानेवारी’पासून स्कोडाची वाहने महागणार\n1 जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत; 2 टक्‍क्‍यांनी वाढ\nनवी दिल्ली – भारतामधील स्कोडा ऑटो कंपनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे. ही 2 टक्‍क्‍यांनी करण्यात येणार असून नवीन दर 1 जानेवारी 2019 पासून भारतीय बाजारात लागु होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.\nकंपनीला उत्पादित करण्यासाठी करावा लागणारा खर्च आणि त्यासाठी बाहेरील देशातून घ्यावी लागणारी साधनसामग्री याचाही किंमत वाढीत विचार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या दरात मोठे चढ-उतार होत असलेल्यानेच त्याचाच परिणाम भारतातील वाहन विक्रीवर होण्यापेक्षा आम्ही सदर वाहनांच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे भारतातील स्कोडाचे संचालक हॉलिस यांनी सांगितले आहे.\nवाहनदरातील किंमती वाढवण्यासाठी प्रत्येक मॉडेल आणि त्याची बाजारात असणारी आवृत्ती यांचे मूल्यमापन करूनच हा निर्णय घेतला जाणार आहे. आणि त्या किंमती जानेवारीत लागू करण्यात येणार आहेत. तर इतर ऑटो क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टोयोटा यांनी वाहन विक्रीच्या दरात पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार असल्याची माहिती अगोदरच सादर\nभारतात ऑटो क्षेत्रात मोठी उलाढाल येणाऱ्या वर्षांत होणार असल्याची माहिती अनेक ऑटो कंपन्यां आपल्या आकडेवारीच्या माध्यमातून सादर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वातावरणाचा ग्राहकांवर काय परिणाम राहणार आहे याकडे भारतीय बाजाराचे लक्ष राहणार असल्याची मते अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nमहागाई घटल्यामुळे निर्देशांक उसळले\nसरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त\nकर्जमाफीचा राज्यांच्या विकासदरावर परिणाम\nवारंवार बदल का केला जात आहे\nनिर्देशांक कोसळला ; गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान\nवाहन क्षेत्राचा “परती’चा प्रवास\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/chandrababu-naidu-again-discusses-with-opposition-leaders-in-delhi/", "date_download": "2019-01-16T12:34:31Z", "digest": "sha1:SVZLNNYQS7MBXX72VNMMQI4GZ4N44NA4", "length": 10013, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंद्राबाबु नायडुंची पुन्हा दिल्लीत विरोधपक्ष नेत्यांशी चर्चा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचंद्राबाबु नायडुंची पुन्हा दिल्लीत विरोधपक्ष नेत्यांशी चर्चा\n19 जानेवारीला कोलकात्यातील रॅलीत होणार विरोधी ऐक्‍याचे प्रदर्शन\nनवी दिल्ली: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज दिल्लीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची भक्कम आघाडी उघडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. येत्या 19 जानेवारी रोजी तृणमुल कॉंग्रेसने कोलकाता येथे एक संयुक्त जाहीर सभा आयोजित केली असून या सभेसाठी ममता बॅनर्जी यांनीही सर्वच प्रमुख विरोधी पक्षांना निमंत्रण दिले आहे ते निमंत्रण बहुतेक पक्षांनी मान्य केले असून त्या दिवशी तेथे सर्वच प्रमुख विरोधी पक्षांच्या ऐक्‍याचे दर्शन घडेल असा विश्‍वास नायडू यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.\nनायडू यांची दिल्लीतील ही दुसरी राजकीय भेट होती. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार इत्यादी नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर पवार म्हणाले की आम्ही ममता बॅनर्जी यांनी कोलकाता रॅलसाठी दिलेल्या निमंत्रणावर चर्चा केली आम्ही दोघांनीही त्या रॅलीला जायचे ठरवले आहे. नायडू म्���णाले की कोलकाता रॅलीला सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते येतील अशी अपेक्षा आहे. त्यावेळी आम्ही चर्चा करणार आहोतच पण आवश्‍यकता भासल्यास पुन्हा दिल्लीत एक स्वतंत्र बैठक घेऊन आम्ही पुढील राजकीय दिशा निश्‍चीत करणार आहोत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indias-five-trillion-dollar-economy-narendra-modi/", "date_download": "2019-01-16T12:19:23Z", "digest": "sha1:6KWQIW7PNYHU6CTOWIDVFD5PRZ2A2B34", "length": 17728, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे – नरेंद्र मोदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे – नरेंद्र मोदी\nमुंबई: साडेचार वर्षापूर्वी कोणी विचार केला नसेल, अशा अत्यंत प्रभावी विविध विकासात्मक कामामुळे देश लवकरच पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये देशाने आपले मानांकन सुधारले आहे. 170 व्या क्रमांकावरुन देश 77व्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. रिपब्लिक टिव्हीद्वारे आयोजित दोन दिवसांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘देशाची दशा आणि दिशा’ याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.\nया कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीला मुंबईतील हॉस्पिटल दुर्घटनेतील बळींप्रती प्रधानमंत्र्यांनी शोक भावना व्यक्त केल्या.\nगेल्या साडेचार वर्षात देशाने नेत्रदीपक प्रगती केली. पूर्वी फक्त ट्रेनने प्रवास करणारे भारतीय प्रवासी आता हवाई वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. हवाई वाहतुकीचा वाढलेला व्याप बघता देशाला एक हजार नवी विमाने वाढवावी लागली. यापूर्वी इतकी वर्ष केवळ 450 विमानांमार्फत हवाई वाहतूक होत होती. रिक्षावाला, भाजीवाला, चहावाला यांसारखी सामान्य माणसेही ‘भीम ॲप’ सारख्या माध्यमातून डिजिटल झाली आहेत. यापूर्वी कल्पना न केलेली जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. देशातच विना इंजिनच्या हायस्पीड रेल्वेचे परीक्षण करण्यात आले आहे. एकाचवेळी शंभर सॅटेलाईट सोडण्याचे लक्ष देश गाठू शकला आहे. स्टार्ट अप किंवा क्रीडा अशा सर्व क्षेत्रात देशाचे नाव घेतले जात आहे.\nसन 2014 पूर्वी आणि आताच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडला आहे असेही मोदी यांनी सांगितले, ते म्हणाले देशातील केवळ 40 टक्के परिसर स्वच्छता अभियानात सहभागी होता, आता सुमारे 97 टक्के परिसर स्वच्छ झाला आहे. देशातील सुमारे 50 टक्के लोकांकडे बँक खाती नव्हती आता देशातील प्रत्येक परिवार बँकिंग क्षेत्राशी संलग्न झाले आहे. पूर्वी 65 लाख उद्योजक करासाठी नोंदणी करत आता केवळ दीड वर्षात 55 लाख नव्या उद्योजकांनी नोंदणी केली आहे. देशात मोबाईल तयार करणाऱ्या केवळ दोनच कंपन्या होत्या, आता 120कंपन्या देशात मोबाईल तयार करत आहेत.\nरस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक या सगळ्या क्षेत्रातील कामे वेगाने होत आहेत. शंभर नवे विमानतळ व हेलीपॅड तयार होत आहेत. 30 वर्षापासून अडकलेली कामे मार्गी लागली आहेत. देशात रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हरच्या निर्माणासह नवा भारत निर्माण होत आहे.\nमुंबईत अनेक विकासकामांना चालना देण्यात आली आहे. 22 कि.मी. चा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो कॉरिडॉर, बुलेट ट्रेन यासह अंधेरी विरार या मार्गावर नव्या लोकल वाढविण्यात येणार आहे���. नवी मुंबई विमानतळाचे काम व्हावे यासाठी पहिला प्रस्ताव नोव्हेंबर 1997 मध्ये देण्यात आला होता, यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र गेली कित्येक वर्ष हे काम रखडत होते. प्रधानमंत्री कार्यालयाने सर्व विभागांशी एकत्रित चर्चा करून हा पेच सोडविण्यात यश मिळविले आहे. यासारखे अनेक प्रकल्प समन्वयाअभावी पूर्ण होऊ शकले नव्हते. असे 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प आता मार्गी लागले आहेत.\nयापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबींवर फक्त कायदे तयार करण्यात आले, मात्र त्यावर कृती करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केवळ अकरा राज्याने लाभ घेतला होता. आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेचा लाभ घेत आहेत. घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांची संख्या केवळ 55 टक्के होती. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला गॅसपासून वंचित रहावे लागत होते. आज सगळ्यांकडे स्वच्छ इंधन आहे.\nअनेक मोठ्या कंपन्या बँकेकडून मोठे कर्ज घेऊन दिवाळखोरी जाहीर करुन कर्ज बुडवू लागली होती. इनसॉलव्हन्सी अँण्ड बँकरप्सी (दिवाळखोरी)च्या या संहितेतच आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. सन 2016 पासून आजारी कंपन्यांनी स्वत:हून कर्ज परत केले. आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे कर्ज कंपन्यांनी स्वत:हून परत फेडले आहे. पैसे बुडवून पलायन करणाऱ्यांना जगातील कोणत्याही कोपऱ्यातून पकडून आणण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.\nदशकभरापासून मागणी असलेले वस्तू व सेवा करप्रणाली (जी.एस.टी.) लागू केल्याने सर्व व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. करपद्धतीत बदल करणे हे कोणत्याही देशासमोर आव्हान असते. आता देशातील ही करप्रणाली स्थापित झाली आहे.\nवस्तू व सेवाकर अंतर्गत सर्वसामान्य करदात्याला दिलासा मिळाला आहे. 99टक्के वस्तू या 18 टक्के आणि त्यापेक्षा कमी अशा टप्प्यामध्ये येतात तर केवळ एक टक्का व त्याहूनही कमी वस्तूंवर 18 टक्के पेक्षा जास्त कर लागतो आहे. यात महागड्या गाड्या, विमाने, उंची मद्य आणि सिगारेट सारख्या वस्तूंचा समावेश आहे.\nकार्यक्रमाच्या शेवटी प्रधानमंत्री यांनी ‘बालको को पढाई, युवको को कमाई,बुजुर्गो को दवाई, किसानो को सिंचाई और जनजन की सुनवाई…’ असे राज्य स्थापित करण्याचा विश्वास व्यक्त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरेल्वेतील भरतीत महाराष्टातील 300 तरूणांना डावलले\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/attraction-kasba-peths-metro-aakashkandil-153769", "date_download": "2019-01-16T13:09:22Z", "digest": "sha1:A55FPXLTU5JZBXY2BIYV57AKPXSPWTVY", "length": 13025, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The attraction of Kasba Peths metro aakashkandil आता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण | eSakal", "raw_content": "\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nगुरुवार, 8 नोव्हेंबर 2018\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही. कसबा पेठेतील एका नागरिकाने तर चक्क \"मेट्रो आकाशकंदील'च उभा केलाय.\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही. कसबा पेठेतील एका नागरिकाने तर चक्क \"मेट्रो आकाशकंदील'च उभा केलाय.\nरजनीकांत वेर्णेकर असे या नागरिकाचे नाव आहे. कसबा पेठ पोलिस चौकीच्या अलीकडे कसबा पेठेत जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर एका जुन्या वा��्याच्या गच्चीवर हा \"मेट्रोरूपी आकाशकंदील' तुम्हाला दिसेल. विरुद्ध बाजूने धावणाऱ्या दोन मेट्रो आणि त्यांचे लाल, निळा, पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने उजळलेले डबे, मेट्रोच्या रुळाखाली असलेली पिलर्सची रचना, ओव्हरहेड वायर , स्थानक अशी सगळी रचना केली गेली आहे. एका स्थानकाला मेट्रो पोचल्यानंतर तिचे एका बाजूचे इंजिनकडील तोंड आत जाते आणि दुसऱ्या बाजूचे तोंड पुढे येऊन पुन्हा ही मेट्रो परतीच्या स्थानकाकडे जाते, असा हा हलता \"मेट्रोरूपी आकाशकंदील' लक्षवेधी ठरला आहे.\nवेर्णेकर यांना हा आकाशकंदील करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ लागला. त्याला सुमारे साडेसहा हजार रुपये खर्चही आला. त्यांचे वडील हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांच्याकडून तांत्रिक ज्ञान मिळाले असल्याने त्याचा उपयोग हा आकाशकंदील तयार करण्यासाठी केल्याचे त्यांनी \"सकाळ'ला सांगितले. \"\"शहरात मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मेट्रोविषयी वडीलधारी लोकांपासून लहान मुलांनाही आकर्षण आहे. त्यामुळे या वर्षी हाच आकाशकंदील करण्याचे ठरविले होते.''\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nशिक्षकांच्या तत्परतेमुळे वाचला ग्रामस्थाचा जीव\nनागठाणे - मोरबाग (ता. सातारा) या दुर्गम भागातील गावात शिक्षकांच्या तत्परतेमुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीवावरचे संकट टळले. सातारा येथील...\n'युती सरकारमधील मित्रपक्षांत मतभेद नाहीत'\nमडगाव- गोवा फाॅरवर्ड व मगोकडून अलिकडे भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे उघडपणे जाणवत असले तरी गोव्याच्या युती सरकारमधील या...\nऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम\nउंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय...\nआपल्यावरील संक्रांत टळावी म्हणून कैद्यांचा उपवास\nश्रीगोंदे (नगर)- गुन्हेगार हा जन्मजात नसतो याची प्रचिती आज श्रीगोंदयात आली. येथील कारागृहात असलेल्या आरोपींनी चक्क आज उपवास धरला. या उपवा���ाचा उद्देश...\n'मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाचे गाजर'\nसिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/railway-station/photos/", "date_download": "2019-01-16T13:06:10Z", "digest": "sha1:4BJPKPYLCZUHWPT4SOSYWIJBSTDFDIJJ", "length": 8658, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Railway Station- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nफोटो गॅलरीMay 31, 2016\nलोकलची वाट पाहणार्‍या प्रवाशांना 'गटार'दर्शन\nहे रेल्वे स्टेशन पाहाच \nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2019-01-16T13:32:46Z", "digest": "sha1:7PJGCJUL76F3R4HIOVCOO3J7IATIXAL7", "length": 26558, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसिटिझन जर्नालिझम (40) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nप्रशासन (119) Apply प्रशासन filter\nमहापालिका (118) Apply महापालिका filter\nनगरसेवक (81) Apply नगरसेवक filter\nसोलापूर (81) Apply सोलापूर filter\nमहाराष्ट्र (79) Apply महाराष्ट्र filter\nशिवाजीनगर (45) Apply शिवाजीनगर filter\nव्यवसाय (43) Apply व्यवसाय filter\nमहामार्ग (37) Apply महामार्ग filter\nगुन्हेगार (29) Apply गुन्हेगार filter\nसाहित्य (29) Apply साहित्य filter\nअतिक्रमण (28) Apply अतिक्रमण filter\nपर्यावरण (28) Apply पर्यावरण filter\nप्रदूषण (28) Apply प्रदूषण filter\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरेमळा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी फरारी असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना...\nआर्थिक वादातून पुण्यात मित्राचा खून\nपुणे : हडपसर येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका तरुणावर त्याच्या मित्राने चाकूने वार करुन खून केला. राहुल पाटील व ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक वादातुन हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल व त्याच्या मित्रामध्ये...\nभूगावात गावडे यांनी उभारली स्ट्रॉबेरीची बाग\nबावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...\nहडपसरमधील पत्रकबाजांवर दंडनीय कारवाई व्हावी\nहडपसर : येथे पुलांवर, भिंतीवर पत्रके चिटकवली आहे. जाहिरात कुठे लावावी अन् कुठे लावु नये हे पण कळत नाही या महाभागांना शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रशासनाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी चौकांचे सुशोभिकरण, बसथांब्याची सजावट, पुलाखाली पुलाच्या खांबाना सुरेख रंगकाम हे सर्व...\nसराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड\nहडपसर - बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून त्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या साथीदारांची हडपसर पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. पठाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यास पोलिसी खाक्‍या...\nआगीच्या घटनांकडे पीएमपीचे दुर्लक्ष \nपुणे : पीएमपीची सेवा विस���तारण्यासोबत ती सुधारण्यावर व्यवस्थापनाने भर दिला असला, तरी बस गाड्यांना आग लागणार नाही, यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात आठ बस गाड्याना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सतत मार्गांवर धावणाऱ्या बसमधील ओव्हर हीट, जुनाट वायरिंग आणि कुलिंग यंत्रणा हे...\n'अतिक्रमण'च्या उपायुक्तांना धमकी; ज्येष्ठ नागरिकासह तिघांना अटक\nपुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात...\nपुण्यात केला हेल्मेटचा दशक्रिया विधी\nपुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला. यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता....\nस्मार्ट डिसप्लेंचा उपयोग काय \nकोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण डिसप्ले लावून...\nज्यांच्याकडे सगळ्याचाच अभाव आहे, त्यांच्यासाठी थोडा प्रेमभाव ठेवला आणि समाजाला हाक दिली. शेकडो हात पुढे आले. मागच्या वर्षी राजगडाच्या पायथ्याला आम्ही पाच शाळा दत्तक घेतल्या होत्या. तेव्हा मनात आले, जर हडपसर मेडिकल असोसिएशनसारखी संघटना यात उतरली, तर आपण अख्खा तालुका दत्तक घेऊ शकतो....\n‘थर्टी फर्स्ट’निमित्त काही भागांतील वाहतुकीत बदल\nपुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे....\nहडपसरला पुढच्या टप्प्यात मेट्रो\nहडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ससाणेनगर-सय्यदनगर येथे...\nविजयस्तंभ अभिवादनासाठी निर्धास्तपणे या...\nपुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता...\nहडपसर : येथील डीपी रस्त्यावर साने गुरुजी हॉस्पिटलच्या मागील कॅनॉलची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. तरी परिसरात अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.\n#blackspot ‘ब्लॅक स्पॉट’वरील उपायांची कासवगती\nपुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....\nहडपसरमध्ये भरकटलेल्या सांबाराचा मृत्यू\nहडपसर : भर नागरी वस्तीमध्ये आलेल्या सांबाराला हडपसर अग्निशामक विभाग व कात्रज येथील प्राण्यांच्या अनाथलायातील रेस्क्यू टिमने मोठ्या शर्तीने पकडले. मात्र जखमी झालेल्या सांबरावरती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली....\nहडपसर : खराडी रस्त्यावर मुळा-मुठा नदीवर मुंढवा येथे नवीन पुल वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. मात्र कामाचे लोखंडी सामान व राडारोडा न उचलल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून सर्व भंगार तातडीने हटवावे.\nअवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर रिक्षांवर पुन्हा कारवाई\nहडपसर : हडपसर वाहतूक शाखेच्यावतीने नियमांची पायमल्ली करत बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्य�� १२३ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. गुरवारी दिवसभर हि कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले. ही कारवाई...\nहडपसर गाडीतळवरील अतिक्रमण हटेणात\nहडपसर : फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा हडपसर बस स्थानकामध्ये खुला वावर आहे. त्यामुळे गाडीतळ येथील पीएमपीएल डेपो परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सकाळ संवादमधून \"सकाळ'चे वाचक...\nनगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी बदल\nवाघोली - पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजयरणस्तंभ अभिवादनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता १ जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. १ जानेवारीला रात्री १२ वाजून १० मिनिटांपासून पुढे २४ तास हा बदल राहणार आहे. पुणे-नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628153", "date_download": "2019-01-16T12:38:49Z", "digest": "sha1:6MU5MTOU4C7TZFMDSB6TE4IBR6ODUPGS", "length": 7956, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संकेश्वर, निपाणीत दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर, निपाणीत दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंकेश्वर, निपाणीत दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nयेथे रोज दुर्गामाता दौड काढण्यात येत असून त्यामध्ये युवावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. दौडीच्या मार्गावर घराघरांसमोर रांगोळय़ा काढण्यात येत आहेत. तसेच मार्ग फुलांनी सुशोभित करण्यात येत आहे. मंगळवारी शंकरलिंग मठात संजय नष्टी दाम्पत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शस्त्राचे व भगव्या ध्वजाचे पूजन करुन दौडीस प्रारं��� केला.\nशंकरलिंग मठापासून बेळवी गल्ली, परीट गल्ली, मड्डी गल्ली, संसुद्धी गल्ली, कासार गल्ली, चावडी, गाडगी गल्ली ते भवानी मंदिर या परिसरातील नागरिकांनी ध्वजावर पुष्पवृष्टी केली. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय, दुर्गा माता की जय, भवानी माता की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, भगवा ध्वज की जय, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, विरराणी कित्तूर चन्नम्मा की जय अशा घोषणा देण्यात आल्या. बुधवारी शंकरलिंग मठ, नवी गल्ली, अंबिका नगर, मड्डी गल्ली, चनगौडा गल्ली, औरनाळ गल्ली, बिरदेव मंदिर ते भवानी मंदिर यामार्गावरुन दौड काढण्यात येणार आहे.\nनिपाणी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहर व उपनगरात दुर्गामाता दौडीचा उत्साह कायम असल्याचे दिसून येत आहे. विविध ठिकाणी दुर्गादौडचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.\nदुर्गादौडीच्या सहाव्या दिवशी माजी मुख्याध्यापक सुभाष कदम व युवा उद्योजक संजय चिकोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे तसेच ध्वजपूजन, शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर वागळे गल्ली, आडके प्लॉट, संयुक्त भीमनगर, भीमनगर, जामदार प्लॉट, खराडे गल्ली, चव्हाणवाडी, बेल्लद गल्लीमार्गे परत छत्रपती शिवाजी चौकात आली. यावेळी नगरसेवक संजय पावले यांनी दौडचे स्वागत केले. यावेळी सचिन देसाई, बापू इंगवले, राजू परिट, अंजना येजरे, अरुणा बिद्रे, नंदीनी क्षीरसागर, शशिकांत मोरे, अनिल बलुगडे, प्रशांत क्षीरसागर, गंगाधर जाधव, उदय दिवटे यांच्यासह शिवप्रेमी महिला उपस्थित होत्या.\nअलकनूर परिसराला वादळी वाऱयाचा तडाखा\nमुंबई-बेंगळूर अंडरवर्ल्डची बेळगावरील पकड होतेय घट्ट\nभरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार\nवृत्तपत्र विपेत्यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत��महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prof-ulhas-bapat-write-reservation-and-court-article-saptarang-165387", "date_download": "2019-01-16T13:24:17Z", "digest": "sha1:AF64VMBQKKTGVCTEVDZRJ76WG77CPKQA", "length": 32909, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof ulhas bapat write reservation and court article in saptarang आरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट) | eSakal", "raw_content": "\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा निर्णय बदलून घ्याला लागेल. अन्यथा या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा निर्णय बदलून घ्याला लागेल. अन्यथा या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक ज्या रीतीनं संमत झालं, त्यात अनेक वैशिष्ट्यं आहेत. आजपर्यंतच्या घटनादुरुस्तींपैकी सर्वात वेगात समंत झालेली घटनादुरुस्ती हे पहिलं वैशिष्ट्य यापूर्वी इंदिरा गांधींनी 39 वी घटनादुरुस्ती चार दिवसांत केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यावर त्यांचं पंतप्रधानपद धोक्‍यात आलं होतं. तेव्हा पंतप्रधानांच्या निवडणुकीला भारतातील कोणत्याच न्यायालयात प्रश्‍नास्पद करता येणार नाही, अश�� अत्यंत लोकशाहीविरोधी ही घटनादुरुस्ती होती. अर्थात 329 (अ) हे कलम पुढे जनता सरकारनं 44 वी घटनादुरुस्ती करून काढून टाकलं. सर्वोच्च न्यायालयानंसुद्धा इंदिरा गांधींची 39 वी घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरविली. तेव्हा राजकीय संकटांत अशा वेगवान घटनादुरुस्त्या होतात हा इतिहास आहे.\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक मांडावं, हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या सोमवारी (ता. सात जानेवारी) घेतला. मंगळवारी लोकसभेत एका दिवसात 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक संमत झालं. बुधवारी राज्यसभेत एका दिवसात 165 विरुद्ध 7 मतांनी रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी ते मंजूर झालं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांना दहा टक्के आरक्षण देण्याचं हे विधेयक अत्यंत घाईघाईत आणि गृहांच्या सत्राच्या शेवटच्या दिवशी संमत झाल्यानं अनेक घटनात्मक प्रश्‍न निर्माण होतात. लोकसभेत जेमतेम बहुमत आणि राज्यसभेत अल्पमतात असताना या विधेयकाला दोन्ही गृहात दोन तृतीयांश मताधिक्‍यानं संमत करून घेणे हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय धूर्तपणाचा मोठा विजय आहे.\nराज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात \"भारताचा धर्मग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना' असं विधान केले होते. त्यामुळं या धर्मग्रंथात काही बदल करायचे असतील, तर ते फार विचारपूर्वक आणि प्रदीर्घ चर्चेनंतर होणं आवश्‍यक आहे. अमेरिकेच्या 230 वर्षांच्या इतिहासात फक्त 27 घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. सामान्यपणे (पहिल्या 10 घटनादुरुस्त्या सोडून) एका घटनादुरुस्तीला दीड ते दोन वर्षं लागतात. त्याची चर्चा सिनेट आणि प्रतिनिधीगृहात होते, सर्व राज्यांच्या विधिमंडळात होते, विद्यापीठांमध्ये आणि माध्यमांमध्ये होते, सभांमध्ये होते आणि त्यानंतर घटनादुरुस्ती होते. त्यामुळे मोदी सरकारनं 124 वं घटनादुरुस्ती विधेयक दोन दिवसांत संमत करून घेऊन भारताचं नाव \"गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌'मध्ये नोंदवलं आहे.\nभारतातल्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी राज्यघटनेच्या विसाव्या भागात 368 कलमात दिलेल्या आहेत. संसदेच्या दोन्ही गृहांत सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमतानं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश बहुमतानं विधेयक मंजूर व्हावं लागतं. मात्र, या घटनादुरुस्ती विधेय���ात संघराज्य पद्धतीतल्या बाबी निगडित असतील, तर त्याला किमान निम्म्या घटकराज्यांची संमती आवश्‍यक असते. उदाहरणार्थ, राष्ट्रपती निवडणूक, केंद्र आणि राज्यांची कार्यकारी सत्ता, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयं, केंद्र आणि राज्यातली कायदाविषयक विभागणी, राज्यांचं संसदेतलं प्रतिनिधीत्व आणि खुद्द 368 कलम. त्यानंतर विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी सादर केलं जातं. सामान्य कायद्याला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. ते विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतात. परंतु, घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे.\n124 वं घटनादुरुस्ती विधेयक हे प्रामुख्यानं मूलभूत अधिकारांशी संबंधित असल्यानं त्यासाठी निम्म्या घटकराज्यांची संमती आवश्‍यक नाही, याची नोंद घ्यावी लागेल. आता ही घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयात प्रश्‍नास्पद करण्यात आली तर घटनाबाह्य ठरेल का, याचा सविस्तर विचार करू. राज्यघटनेच्या 13 व्या कलमात असं म्हटलं आहे, की संसद असा कोणताही कायदा करणार नाही, की ज्याद्वारे मूलभूत अधिकारांवर परिणाम होईल. घटनादुरुस्ती हाही कायदाच असल्यानं घटनादुरुस्ती करून मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करता येणार नाही, असा निर्णय \"गोलखनाथ' खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिला. अर्थात हा निर्णय चुकीचा होता. सामान्य कायदा विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक यांतला फरक न्यायालयानं लक्षात घेतला नव्हता. परंतु, \"केशवानंद' खटल्यात 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं जाहीर केलं, की संसदेला राज्यघटनेच्या कोणत्याही भागाची घटनादुरुस्ती करता येईल. परंतु, राज्यघटनेची पायाभूत चौकशी (Basic Structure) बदलता येणार नाही. उदाहरणार्थ, लोकशाही, संघराज्यव्यवस्था, सर्वधर्मसमभाव, घटनेचं सार्वभौमत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि स्वातंत्र्य, राज्याची एकता आणि एकात्मता, समानतेचं तत्त्व, मूलभूत अधिकारांचं सार, संसदीय लोकशाही, निवडणुका, केंद्र आणि राज्यांमधील सत्ताविभाजन इत्यादी. त्यामुळे 124 वं घटनादुरुस्ती विधेयक राज्यघटनेच्या पायाभूत चौकटीत बसतं का हे तपासावं लागेल.\nघटना समितीत 25 नोव्हेंबर 1949 रोजी शेवटचं भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ः \"आपल्याला राजकीय लोकशाही मिळाली; परंतु सामाजिक लोकशाहीपासून आपण दूर आहोत. दलितांचं हितसंरक्षण करणं हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठी आरक्षण असणं आवश्‍यक आहे.' आपल्या राज्यघटनेत तीन तऱ्हेची आरक्षणं आहेत ः 1) कायदेमंडळातलं आरक्षण. कलम 330, 331, 332, 333, 334 खाली या तरतुदी आहेत. अर्थात कायदेमंडळातलं आरक्षण फक्त दहा वर्षांसाठीच असतं. घटनादुरुस्ती करून ते पुन्हा वाढवावं लागतं. आजपर्यंत या संदर्भात अनेक घटनादुरुस्त्या होऊन आता हे आरक्षण 2020 पर्यंतचं आहे. 2) कलम 15 खाली शैक्षणिक आणि दुर्बल घटकांसाठी तरतुदी आहेत. अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग, स्त्रिया आणि बालकं हे दुर्बल घटक मानलेले आहेत, त्यांच्यासाठी राज्याला खास तरतुदी करता येतात. 3) कलम 16 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या तरतुदी आहेत.\nमहत्त्वाची गोष्ट अशी, की 14 व्या कलमात समानतेचा अधिकार दिलेला आहे. हा मूलभूत अधिकार आहे आणि कलम 15 आणि 16 मध्ये दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षण हा मूलभूत अधिकार नसून दुर्बल घटकांना समाजात उन्नत करण्यासाठी केलेली सुविधा आहे. त्याला \"संरक्षणात्मक भेदभाव' म्हटलं जातं. या आरक्षणाला काही मर्यादा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. महाराष्ट्राचं उदाहरण घेतल्यास अस्तित्वात असलेल्या 52 टक्के आरक्षणात मराठा आरक्षणाची 16 टक्के भर घालण्यात आली आहे. मुस्लिम आरक्षण 5 टक्के आणि धनगर आरक्षण 5 टक्के वाढवल्यास 78 टक्के आरक्षण होते. त्यात 10 टक्के आर्थिक दुर्बलगट वाढविल्यास 88 टक्के आरक्षण होईल. अशा तऱ्हेचा आरक्षणाचा अतिरेक होईल, हे घटना समितीत चर्चेला आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 30 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत असं स्पष्ट केलं होतं, की समानता हा नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे. अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त देता येणार नाही. (घटना समिती चर्चा, खंड 8, पान 702) सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं इंद्र सहानी केसमध्ये (1992) हेच तत्त्व उचलून धरलं आहे. आरक्षण हे समाजात चालत आलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आहे. गरिबी निर्मूलन किंवा आर्थिक समृद्धी हा आरक्षणाचा विषय राज्यघटनेला अपेक्षित नाही. कलम 15 किंवा 16 चा अर्थ लावताना तो राज्यघटनेतल्या इतर कलमांशी सुसंगत असणं आवश्‍यक आहे. कलम 14 (समानतेचं कलम) आणि कलम 15 किंवा 16 (अपवाद) यांचा एकत्रित अर्थ लावणं आवश्‍यक आहे आणि त्यामुळे आर्थिक आरक्षण देता येणार नाही आणि एकूण आर��्षण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असता कामा नये.\nआरक्षण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त देता येतं, याच्या समर्थनार्थ तमिळनाडूमधल्या 69 टक्के आरक्षणाचा दाखला दिला जातो. राज्यघटनेतल्या 31 (ब) खाली एखादा कायदा नवव्या परिशिष्टात टाकल्यास त्याला तो मूलभूत अधिकारांचा संकोच करतो या कारणास्तव न्यायालयात प्रश्‍नास्पद करता येत नाही. परंतु, नववे परिशिष्ट हा घटनेचा भाग असल्यानं एखादा कायदा त्यात टाकायचा असल्यास घटनादुरुस्ती करावी लागते. याचा अर्थ वर सांगितल्याप्रमाणं संसदेच्या दोन्ही गृहांत तो दोन तृतीयांश बहुमतानं मंजूर करून घ्यावा लागतो. तमिळनाडूचा कायदा हा 76 वी घटनादुरुस्ती करून 1994 मध्ये नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला आहे. अशा तऱ्हेचा लाभ मिळवणारं तमिळनाडू हे एकच राज्य आहे.\nथोडक्‍यात 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संसदेत संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा निर्णय बदलून घ्याला लागेल. अन्यथा या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nवर नमूद केल्याप्रमाणं, घटनादुरुस्ती ही मूलभूत चौकटीशी सुसंगत असावी लागते. तसं नसल्यास घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली जाऊ शकते. भारतातलं सर्वोच्च न्यायालय या बाबतीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचढ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा गांधी यांच्या काळात 329 (अ), 368 (4) आणि (5) ही कलमं घटनाबाह्य ठरवली आहेत. ही कलमं 39 वी आणि 42 घटनादुरुस्ती करून घालण्यात आली होती. त्याचप्रमाणं 52 व्या घटनादुरुस्तीमध्ये पक्षांतरबंदी कायद्यातला काही भाग घटनाबाह्य ठरवण्यात आला आणि नरेंद्र मोदींच्या काळात 99 वी घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग निर्माण केला गेला. ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा \"कलोजियम' पद्धत न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी चालू ठेवली. मथितार्थ इतकाच, की आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाला 10 टक्के आरक्षण देणाऱ्या 124 व्या घटनादुरुस्ती विधेयकाची अंतिम लढाई भारताच्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.\nसंसदीय लोकशाहीशी विसंगत (प्रा. उल्हास बापट)\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं...\nप्रयोगशील संतूरवादक उल्हास बापट यांचे निधन\nमुंबई - अभिजात संगीतातील तंतुवाद्याचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रयोगशील संतूरवादक पंडित उल्हास बापट (वय ६७) यांचे गुरुवारी दुपारी २.२० वाजता...\nतू जो मेरे सूर में, सूर मिला ले... (सुहास किर्लोस्कर)\nसरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी...\nपंतप्रधान मोदींनीही चांगले निर्णय घ्यावेत - प्रा. उल्हास बापट\nरत्नागिरी - भारताचे बहुतांश पंतप्रधान हे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ या सर्वांवर प्रभावी ठरले आहेत. वरचढ होणाऱ्यांचे पंख...\nभारतीय लोकशाहीचे सामर्थ्य (प्रा. उल्हास बापट)\nभारतीय लोकशाही 15 ऑगस्ट 2017 रोजी 70 वर्षे पूर्ण करेल. तिसऱ्या जगातील 125 हून अधिक देशांमध्ये हे यश मिळवणारा भारत हा एकमेव देश आहे. आशिया, आफ्रिका,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/10/18/dhanvantari-temple-in-bhusavala.html", "date_download": "2019-01-16T12:33:50Z", "digest": "sha1:JC47TOWSPYTKSWXWB66RQAUA6WHWOIYM", "length": 6477, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " भुसावळात आहे महाराष्ट्रातील एकमेव भगवान धन्वंतरी मंदिर भुसावळात आहे महाराष्ट्रातील एकमेव भगवान धन्वंतरी मंदिर", "raw_content": "\nभुसावळात आहे महाराष्ट्रातील एकमेव भगवान धन्वंतरी मंदिर\nअमृतप्राप्तीसाठी देव आणि दानव समुद्राचे मंथन करीत असतांना भगवान धन्वंतरीचा जन्म झाला. आरोग्याची देवता म्हणून भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते. प्रत्येकच रुग्णालयात भगवान धन्वंतरीची प्रति���ा पाहण्यास मिळते. धन्वंतरीचे दक्षिण भारतात बरीच मंदिरे आहेत. पण महाराष्ट्रात धन्वंतरीचे एकमेव मंदिर भुसावळ शहरात आहे. येथील प्रसिध्द वैद्य स्व. तात्या (श्रीकर) जळूकर यांनी ते तयार केले. त्यासाठी सार्वजनिक जागेऐवजी त्यांनी स्वत:च्या खासगी जागेत या मंदिराचे निर्माण केले हे विशेष \nभगवान धन्वंतरीचे पुजन वैद्यकिय क्षेत्रातील वैद्य आणि डॉक्टर्स यांच्याव्दारे संपूर्ण भारतभरच केले जाते. देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत उत्तर भारतात धन्वंतरीच्या मंदिरांची संख्या अल्प आहे. दक्षिण भारतात मात्र तामिळनाडू आणि केरळमध्ये खूप मंदिरे आढळतात. केरळच्या नेल्लुवायीमध्ये सर्वाधिक विशाल आणि आकर्षक धन्वंतरी मंदिर आहे. याशिवाय अन्नकाल धन्वंतरी मंदिर (त्रिशूर), धन्वंतरी मंदिर रामनाथपूरम (कोयम्बतूर), श्रीकृष्णधन्वंतरी मंदिर (उडूपी), येथेही आहेत. तामिळनाडूच्या वालाजपत येथील धन्वंतरी आरोग्यपीठम मंदिरातील मूर्ती ग्रेनाईटची आहे. गुजरातच्या जामनगर आणि मध्यप्रदेशातील तक्षकेश्वर मंदिर, मंदसौर येथील धन्वंतरी मंदिरेही प्रसिध्द आहेत.\nमहाराष्ट्रात भगवान धन्वंतरींचे एकही मंदिर न आढळल्याने भुसावळ येथील वैद्य श्रीकर उर्फ तात्या जळूकर यांनी पुढाकार घेवून महेश नगरमध्ये २२ नोव्हेंबर २००९ ला धन्वंतरी मंदिरासाठी भूमीपुजन केले. आणि २०११ ला मंदिर पुर्ण झाल्यावर त्यांनी चैन्नई येथील महाबलीपूरम येथून विशिष्ट अखंड पाषाणातील ही विशाल मुर्ती आणली. तिचे वजन सुमारे 400 किलो आहे. सध्या वैद्या उषाताई जळूकर या मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. वैद्य स्व.तात्या जळूकर यांच्या हयातीत दरमहा आयुर्वेदावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येई. मंदिर परिसरात दर रविवारी सायंकाळी रुग्णांची नि:शुल्क तपासणी करून उपचार केले जातात. १९६९ मध्ये दत्तात्रयशास्त्री जळूकर यांनी आयुर्वेद सेवा संशोधन मंडळ भुसावळ या ट्रस्टची स्थापना केली होती. तेव्हापासून जळगाव जिल्हयात प्रभावी काम करणा-या डॉक्टरांना धन्वंतरी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.\nयावर्षीचा पुरस्कार जळगाव येथील वैद्य नरेंद्र गुजराथी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रमण भोळे आणि भुसावळ न.पा.चे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर हे प्रमुख पाहुणे असतील. दत्तात्रयशास्त्री य��ंच्यानंतर तात्या जळूकर यांनी ही परंपरा जोपासली. त्यांच्यानंतर वैद्या उषाताई ही परंपरा जोपासत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/11/Article-on-wild-animals-by-Malhar-gokhale-.html", "date_download": "2019-01-16T12:40:18Z", "digest": "sha1:S7HYIWIEDWPTAUTBTG7R5UUK6O5KEQRQ", "length": 20110, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " गेली सांगून द्यानेसरी न् मानसा परास जनावरं बरी... गेली सांगून द्यानेसरी न् मानसा परास जनावरं बरी...", "raw_content": "\nगेली सांगून द्यानेसरी न् मानसा परास जनावरं बरी...\nपन्नास-साठ वर्षांपूर्वी माणसांना जनावरांपैकी कुत्रा, मांजर या घरगुती आणि घोडा, बैल, खेचर अशा वाहतुकीची साधनं असणार्‍या जनावरांचीच जास्त माहिती होती. यापेक्षा वेगळं एखादं जनावर दृष्टीस पडल्यास माणसं एकतर त्याला घाबरून असायची किंवा हातात हत्यार असल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करायची.\nहीच प्रवृत्ती साहित्यातही होती. अर्ध शतकापूर्वी जिम कॉर्बेट या लेखकाच्या वन आणि वन्यप्राण्यांबद्दलच्या ज्या कथा प्रसिद्ध नि अतोनात लोकप्रिय झाल्या, त्या शिकारकथा म्हणजे मुख्यतः हिंस्र प्राण्यांना ठार मारण्याच्या कथा होत्या. आपल्याकडेदेखील भानू शिरधनकरांसारख्या लेखकांच्या शिकारकथा फार लोकप्रिय होत्या.\nपण, काळ फार झपाट्याने बदलला. स्वत: जिम कॉर्बेटच शिकारकथांऐवजी वन्य प्राण्यांच्या रक्षणाबद्दल, पर्यावरण संरक्षणाबद्दल लिहू लागला. त्याच्या पाठोपाठ किंवा आसपास फर्ले मोवॅट, जॉर्ज शेल्लर, पीटर मॉरिसन, जेन गुडाल, इयान डग्लस, ओरिया डग्लस असे अनेक लेखक वन्यप्राण्यांबद्दल लिहू लागले. फर्ले मोवॅटने उत्तर ध्रुव प्रदेशातल्या हरिणांबद्दल लिहिलं. जॉर्ज शेल्लरने वाघांबद्दल लिहिलं. जेन गुडालने गोरिलांबद्दल लिहिलं. पीटर मॉरिसनने हिमप्रदेशातल्या चित्त्यांबद्दल लिहिलं, तर इयान-ओरिया डग्लसनी हत्तींबद्दल लिहिलं. हे सगळे लोक मुळात संशोधक होते. त्या-त्या विषयातल्या आपल्या संशोधनावरच त्यांनी पुस्तकं लिहिली. ती जगभर गाजली. वन, वन्यप्राणी, पर्यावरण याबद्दल लोकांचे प्रबोधन होण्यात या लेखनाने फार मोठी भूमिका बजावली.\nआपल्याकडेदेखील व्यंकटेश माडगूळकर, लालू दुर्वे, मारुती चितमपल्ली अशा लेखकांनी जंगलं, निसर्ग, वन्यप्राणी, पक्षी यांच्याबद्दल समाजात फार मोठी आवड निर्माण केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हेमलकसा नावाच्या गावात वनवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प चालतो. बाबा आमट्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे तो चालवतात. प्रकाशरावांनी चित्रे आणि अस्वलांपासून विषारी सापांपर्यंत असंख्य वन्यप्राणी पाळलेले आहेत. प्रकाशरावांचे एक सहकारी विलास मनोहर यांनी या विषयावर ’नेगल’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. मराठी वाचकांना, विशेषत: मुलांना, तरुणांना ते अतिशय आवडतं.\nपाश्चिमात्य जगात वन्यप्राण्यांबद्दल लोकांना जिव्हाळा निर्माण होण्याचं ताजं कारण म्हणजे विविध वाहिन्या. नॅशनल जिओग्राफिक किंवा त्यासारख्याच अन्य वाहिन्यांवरून वन्यजीवनाचं जे चित्रण दाखवलं जातं, त्याला ‘अप्रतिम’ याखेरीज दुसरं विशेषण लावता येणार नाही.\nअशा गोष्टींचे काही दुष्परिणामही असू शकतात. ‘डब्ल्यू. डब्ल्यू. एफ.’ म्हणजे ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ या वन्यप्राणी संरक्षणाचे कार्य करणार्‍या संस्थेच्या संचालिका स्यू लिबरमन यांनीच अलीकडे अशी काही उदाहरणं सांगितली.\nदक्षिण आफ्रिकेतल्या एका प्राणिसंग्रहालयात एक तरुण पोर्‍या आपली आई आणि मैत्रीण यांच्यासह गेला होता. मैत्रिणीला आपला पराक्रम दाखवण्यासाठी या शूरवीराने तळहातावर काहीतरी खाद्यपदार्थ ठेवून हात सिंहाच्या पिंजर्‍यात आत घातला. सिंहाने खाद्यपदार्थ उचलण्याऐवजी हातच धरला, पिंजर्‍यात आणखी चार सिंह होते. तेही धावून आले. पण, या पोर्‍याची दोरी बळकट म्हणायची. सिंहांचे रक्षक जवळपास होते. ते धावले आणि सिंहांना पाठी हटवून त्यांनी या आचरट बाळाची सुटका केली.\nपण, सगळेच जण एवढे सुदैवी नसतात. तैवानमधलं एक जोडपं आफ्रिकेतल्याच एका अभयारण्यात संरक्षित गाडीतून फिरत होते. त्यांना एक सिंहांची जोडी दिसली. हे जोडपं त्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो घेऊ लागलं. इथवरही ठीक आहे, पण सिंह काही हालचाल करत नाहीत म्हटल्यावर यांची हिंमत वाढली. हे गाडीतून खाली उतरून, सिंहांच्या अगदी जवळ पोहोचून फोटो घेऊ लागले. आचरटपणाची इतकी कमाल झाल्यावर व्हायचं तेच झालं. सिंहांनी या फोटोबहाद्दरांवर झडप घातली नि त्यांचा निकाल लावला.\nतज्ज्ञ लोक म्हणतात की, हा वाहिन्यांचा परिणाम आहे. वाहिन्यांवर वन्यप्राण्याचे चित्रण इतकं सफाईदार दाखवलं जातं की, लोकांना वाटतं, वाहिनीच्या कॅमेरामनला पोझ देण्यासाठीच जणू प्राणी जंगलात फिरत असतात. अशा प्रकारचं चित्रण करण्यासाठी विविध तंत���रं वापरली जातात. अनेकदा कॅमेरामन जीव धोक्यात घालूनही चित्रण करतात. पण, त्यांना त्याची मर्यादा नेमकी माहीत असते. लोकांना याची जाणीव होत नाही. त्यांची अशी समजूत होते की, कुत्र्यामांजरांना थोपटावं तसं आपण वाघसिंहांना देखील थोपटू शकू आणि आपलं हे प्रेमळ थोपटणं वाघसिंहांनी समजून घ्यावं. परंतु, वाघसिंह दूरदर्शन वाहिन्या बघत नसल्यामुळे प्रत्यक्षात असे घडत नाही.\nएका चोराने एक घर फोडलं. त्या घरात एक वृद्ध जोडपं राहत होतं. त्यांच्या आरडाओरड्याने लोक जागे झाले, तसा चोर पळाला. शेजारीच प्राणिसंग्रहालय होतं. चोराने मोठ्या सफाईने उंच तारांच्या कुंपणावरून आत उडी घेतली. आत गडद अंधार होता. त्यामुळे आपण साक्षात मृत्यूच्या जबड्यातच उडी घेतोय, हे चोराला कळलं नाही. त्याने वाघाच्या खुल्या पिंजर्‍यात उडी घेतली होती. माणसाला अंधारात दिसत नाही, पण प्राण्यांना दिसतं. वाघाने एकदम अस्मानातून टपकलेल्या या आयत्या शिकारीचा एका क्षणात निकाल लावला.\nदुसर्‍या ठिकाणी, दुसर्‍या चोराने गोरिलाच्या पिंजर्‍यात उडी घेतली. आता गोरिला हा खरं म्हणजे हिंस्र पशू नव्हे, पण त्याच्या निवासातच एखादा मनुष्यप्राणी घुसला तर त्याने काय करावं चोराच्या हातात पिस्तुल होतं. त्याने सरळ गोरिलावर गोळ्या झाडल्या. पण जबर जखमी होऊनही गोरिलाने चोराची मानगूट सोडली नाही. चोर पकडला गेला आणि सुदैवाने गोरिलाही मेला नाही. ही हकीकत पेपरातून झळकल्यावर गोरिला एकदम हिरोच झाला.\nमाणूस ज्याप्रमाणे स्वत:पेक्षाही स्वत:च्या पोराबाळांसाठी जीव टाकतो, तसंच जनावरांचंही असतं. घरातली पाळलेली मांजरसुद्धा तिच्या पिल्लांना धोका आहे, असं वाटलं तर खवळून उठते. मग वन्यप्राण्यांनी तसं केलं तर काय नवल युगांडातल्या एका अभयारण्यात एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन फिरत होते. त्यांना एक हत्तीण आणि तिचं गोजिरवाणं पिल्लू दिसलं. आजोबांना प्रेमाचं भरतं आलं आणि ते नातवासकट त्या पिलाला कुरवाळायला पुढे सरसावले. हत्तीचं पिलू म्हणजे घरच्या गाईचं वासरू नव्हे, हे ते विसरले. वन्यप्राण्यांशी सलगी करता येते, पण त्याचीही काही पद्धत असते. परिणामी, बिथरलेल्या हत्तीणीने आजोबांना पायाखाली तुडवलं.\nसील हा प्राणी आपण पाहिलेलाच असेल. अतिशय चकमकीत कातडीचा, चपळ, चलाख असा हा सील खरोखरच मोठा गोड दिसतो. त्याच्या त्या चकमकीत अंगाव��ून हात फिरवावा असं वाटतं. पण, सीलला हे आवडेल की नाही, याचा विचार नको का करायला\nदक्षिण आफ्रिकेत केप टाऊन शहराच्या समुद्र किनार्‍यावर खूप सील आहेत. त्यांना पाहायला जगभरातून पर्यटक येत असतात. अशीच एक आजी आपल्या नातवाबरोबर सील पाहायला गेलेली असताना, तिला सीलचं एक गोजिरवाणं पिल्लू दिसलं. स्वतः सील इतका गोजिरवाणा दिसतो, मग सीलचं पिलू भलतंच गोजिरवाणं दिसावं, यात नवल काय पण सील म्हणजे पाळलेला ससा नव्हे, हे आजी विसरली. “हाऊ क्यूट पण सील म्हणजे पाळलेला ससा नव्हे, हे आजी विसरली. “हाऊ क्यूट” असे उद्‍गार आणि ’च्यॅक’ असा आवाज तोंडातून काढीत आजी त्या पिलाला कुरवाळायला गेली. तेव्हा सीलच्या मादीने सरळ हल्ला चढवला आणि आजीच्या नाकाचा तुकडाच पाडला.\nस्यू लिबरमन म्हणतात, ”अलीकडे माणसं, विशेषतः शहरी माणसं निसर्गापासून इतकी दुरावलेली आहेत की निसर्ग हा आपल्यासारखाच पोषाखी आणि कृत्रिम आहे, अशी त्यांची समजूत आहे. पण निसर्ग हा जितका सुंदर आहे, तितकाच रौद्रही आहे. मनुष्यप्राण्याचे भलतेच चाळे त्याने का खपवून घ्यावेत\nआपल्याकडे हल्ली पर्यावरण संरक्षण शिबीर, निसर्ग भटकंती वगैरेंची थोडी फॅशन झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे सुट्टीत मुलाबाळांना घेऊन कुठल्या तरी अभयारण्यात वगैरे जायचं आणि परत आल्यावर लोकांना, ’आम्ही हत्ती पाहिले, रानगवे पाहिले,’ असा मोठेपणा मिरवायचा, एवढ्यापुरतंच हे निसर्गप्रेम असतं. एरवी मग बिनधास्तपणे निसर्गाविरुद्ध वागायचं. प्रदूषण वाढविणार्‍या वस्तू बेधडक वापरायच्या, असं चालतं. अर्थात, नुसत्याच उनाडक्या करत हिंडण्यापेक्षा किंवा उघड्यावाघड्या नटनट्या बघत घरात बसण्यापेक्षा, फॅशन म्हणून का होईना, लोक निसर्ग सहलींना जात आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण, याच्याहीपुढे जाण्याची गरज आहे.\nजॉर्ज शेल्लर हा माणूस चक्क आपल्या बायकोला बरोबर घेऊन आफ्रिकेतल्या काँगो नि युगांडाच्या घनदाट जंगलात वर्षभर राहिला आणि त्याने गोरिलांचा अभ्यास केला. हाच जॉर्ज शेल्लर भारतात, मध्य प्रदेशात, कान्हा-किसली अभयारण्यातही वर्षभर येऊन राहिला होता. तिथे त्याने वाघांचा अभ्यास केला. जेन गुडाल ही तर तरुण स्त्री. आफ्रिकेतल्या टांगानिका सरोवराकाठी वाघ, रानरेडे, विषारी नाग अशा जीवघेण्या जनावरांच्या संगतीत वर्षानुवर्षे राहून तिने चिंपांझी माकडांचा अभ्यास ���ेला.\nआमच्या शंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात असा अभ्यास करणारे दोन हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच का असावेत\n- मल्हार कृष्ण गोखले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-01-16T12:47:34Z", "digest": "sha1:SW6DHRR7BQO2EZOKDPP6IHGHGUK7CR7R", "length": 28505, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (66) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (16) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (291) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (77) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (54) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (42) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove मंत्रालय filter मंत्रालय\nमहाराष्ट्र (312) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (208) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (166) Apply प्रशासन filter\nदेवेंद्र फडणवीस (111) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (83) Apply नरेंद्र मोदी filter\nमहापालिका (77) Apply महापालिका filter\nपर्यावरण (75) Apply पर्यावरण filter\nमहामार्ग (75) Apply महामार्ग filter\nसोलापूर (68) Apply सोलापूर filter\nपत्रकार (66) Apply पत्रकार filter\nव्यापार (66) Apply व्यापार filter\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नुयी यांच्यासह 'ओव्हरसीज प्राव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'चे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न आणि ट्रेझरी विभागाचे...\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावरील अर्धवट असलेल्या पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीची बैठक...\nनिधीअभावी कौशल्य विकास प्रशिक्षण संकटात\nनाशिक - कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ घडविण्यासाठी राबविले���्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) निधीअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयामार्फत पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनुदान उपलब्ध करू शकत नसल्याचे ‘एआयसीटीई’च्या कौशल्य विकास विभागाने काही इन्स्टिट्यूशनला कळविले आहे....\nशाळांमधील मुलींची शौचालये बंद\nमुंबई - राज्यातील शिक्षणाची पातळी खालावत असताना \"असर'च्या अहवालातून शाळांतील सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा उघड झाला. अनेक शाळांमध्ये मुलींचे शौचालय असूनही ते बंद ठेवण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2016च्या तुलनेत मुलींच्या शौचालयांची स्थिती अधिक बिकट झाल्याचे अहवालात म्हटले...\nपरिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा\nपस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...\n56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली\nकल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून, बाबासाहेबांचा कायदा मोडू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. देवापासून सर्व सामान्य नागरिकांचे गोत्र काढणाऱ्या भाजपा नेते आणि...\nसोलापुर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार\nमाढा (सोलापूर) - जिल्ह्यातील माढा,मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात दहा ते बारा दिवसात बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली....\nखासगी कंपनीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या 169 तक्रारी\nनवी दिल्ली : 2017 मध्ये खासगी कंपनीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या 169 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती आज महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिली. या तक्रारी \"एसएचई (शी)- बॉक्‍स' या ऑनलाइन पद्धतीतून महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम...\nबायकोच्या मंगळसूत्राची किंमत विचारल्याने अधिकाऱ्यांना बेदम चोप\nनागपूर - सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करताना नागिरकाला त्याच्या बायकोच्या मंगळसूत्राची किंमत विचारणे सांखिकी अधिकाऱ्यांना चांगलेच महाग पडले. आगाऊ प्रश्‍न विचारत असल्याने बोगस अधिकारी असावे अशी शंका आल्याने नागरिकांनी दोघांचे हातपाय बांधून बेदम चोप दिला. रक्तबंबाळ झालेला एक अधिकारी पळत अजनी पोलिस...\nशेतकऱ्यांचा अर्धनग्न अवस्थेत मोर्चा\nखंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे. औद्योगिक वसाहतीतील...\nयेस बँकेवर ब्रह्मा दत्त यांची निवड\nमुंबई: देशातील चौथ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या येस बँकेच्या अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्षपदी (नॉन -एक्झेक्युटिव्ह पार्ट टाईम चेअरमन) ब्रह्मा दत्त यांची निवड करण्यात आली आहे. ते 4 जुलै 2020 पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. येस बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला माहिती दिली आहे. दत्त हे...\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या आरक्षणाअंतर्गत गरीब सवर्णांसाठी राज्य सरकार संचलित तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस एजन्सी देण्याबाबतचा विचार सुरु...\nखंडाळ्यातील शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात अर्धनग्न अवस्थेत मोर्चा\nखंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही....\nग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठीच्या हालचालिंना वेग\nआटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडग��ळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती झेडपीचे...\nजिल्हाधिकारी म्हणतात.. निधी आहे, जिल्हा परिषद म्हणतेय..निधीच नाही, \"सकाळ'च्या वृत्तामुळे जाग\nजळगाव ः टंचाई निवारण्यासाठी शासनाकडून नवीन वर्षात निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही तर शिल्लक निधी खर्चालाही मंजुरी मिळालेली नाही, याबाबत\"सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यात जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे निधीच उपलब्ध...\nसध्याची मुलं सायबरची गुलाम - तावडे\nपुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी...\nपावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही - डॉ. माधवन नायर राजीवन\nपुणे - येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने आज दिली. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे...\nऔरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे. केंद्र शासनाने...\n\"वयोश्री'साठी बारामतीत ज्येष्ठ नागरिकांची गर्दी\nबारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या \"वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात ���ार हजारांहून...\nपंकजा मुंडे यांना मंत्रालयात रोखले\nमुंबई - धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही, अशा आशयाचे विधान केल्यानंतर काही तासांचा अवधी उलटल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा यांनी मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंगळवारी मंत्रालयात प्रवेश केला. मात्र, या वेळी त्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-01-16T12:52:01Z", "digest": "sha1:ILDLA3L5PN6WCIIP4WXOZCX3MTHSPUUR", "length": 27145, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (69) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (72) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (13) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (110) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (108) Apply जिल्हा परिषद filter\nसोलापूर (81) Apply सोलापूर filter\nप्रशासन (76) Apply प्रशासन filter\nकोल्हापूर (64) Apply कोल्हापूर filter\nमुख्यमंत्री (56) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (41) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिवडणूक (36) Apply निवडणूक filter\nऔरंगाबाद (35) Apply औरंगाबाद filter\nराजकारण (31) Apply राजकारण filter\nरत्नागिरी (28) Apply रत्नागिरी filter\nशिवसेना (27) Apply शिवसेना filter\nउदयनराजे भोसले (25) Apply उदयनराजे भोसले filter\nपर्यावरण (24) Apply पर्यावरण filter\nमहामार्ग (24) Apply महामार्ग filter\nउत्पन्न (23) Apply उत्पन्न filter\nशरद पवार (23) Apply शरद पवार filter\nविधान परिषद (22) Apply विधान परिषद filter\nनगरपालिका (21) Apply नगरपालिका filter\nसाहित्य (21) Apply साहित्य filter\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक आणि वाहन धारकांनी ...\nजकातवाडी बनतेय कवितांचे गाव\nसातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा...\nराष्ट्रीय स्तरावर पोचली मल्लखांबाची दोरी\nजिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या...\nरिंगरोडसाठी महामार्ग प्राधिकरणाशी लवकरच सामंजस्य करार : गिरीश बापट\nपुणे : ''भूसंपादनासह सर्व्हिस रोडची जबाबदारी पीएमआरडीएने घेतल्याने रिंगरोडसाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सांमजस्य करार ( एमओयू ) केला जाईल'', असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आज नवी दिल्ली येथे ...\nसातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे, तर पर्यायी रस्त्यांवर रुंदीकरण, दुरुस्तींची कामे सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या दैना उडत आहे. त्यातच वाहतूक शाखेची क्रेन गेली तीन महिने बंद असल्याने वाहनांच्या पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी वाहनधारकांच्या बेशिस्तीचा कहर दिसत असल्याने...\nकल्पनेच्या भावविश्‍वाला रंगरेषांची छटा...\nसातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू...\nकऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाज���रावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी करण्यासह प्रत्येक गॅस एजन्सीची नियमित तपासणी करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यात प्रत्येक एजन्सीची सहा महिन्यांतून एकदा तपासणी करण्यात...\nसातारा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी ३.३६ कोटी\nसातारा - सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात तीन कोटी ३६ लाख रुपये निधीची तरतूद...\nस्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव\nसातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो मंजूर झाल्यावर आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारांचा फायदा नागरिकांना मिळण्यास...\nकोरेगावचा आरोग्य विभाग ‘सलाइन’वर\nकोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आरोग्य विभाग सध्या ‘सलाईन’वर आहे. याशिवाय शिक्षण, कृषी विभागांसह पंचायत समिती कार्यालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने...\n'देशातील शहरांची नावे हिंदू प्रेरक ठेवा'\nसातारा - देशात सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा प्रचार व प्रसार होत आहे. त्यामुळे निश्‍चितच समर्थ रामदास स्वामींना प्रेरित भारत देश साकारेल,’’ असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी...\n...अन् जीवदान मिळालेल्या घारीने घेतली आकाशात भरारी\nकऱ्हाड : येथील शनिवार पेठेत झाडावरील पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्षाची पालिकेच्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी सुटका केली. नागरीकांना सतर्कतेने ती घटना कळविल्याने अवघ्या काही कालवधीत घारीची सुटका करण्यात यश आले. येथील देसाई गल्लीत हा प्रकार घडला. त्याबाबत तेथील नागरीकांनी पत्रकार राजू सनदी यांना...\nमेडिकल कॉलेजसाठी मिळाली जागा\nसातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार...\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये धान्य न उचलणाऱ्या तब्बल ५५ हजार शिधापत्रिकांची नोंद ई-पॉस मशिनद्वारे संगणकावर झाली आहे. या शिधापत्रिकाधारकांना...\nआजीच्या धाडसाला विद्यार्थ्यांचा सलाम\nढेबेवाडी (जि. सातारा) - लेकीकडून घरी परतताना वाघ आणि लांडग्यात भांडणे लावून टुणूक टुणूक भोपळ्यातून घर गाठणाऱ्या चतुर आजीची काल्पनिक कथा पुस्तकांतून अनेकदा वाचली आणि ऐकली होती. मात्र, काठीच्या धाकाने बिबट्याला पळवून लावून शेळीचे प्राण वाचविणाऱ्या धाडसी आजीला भेटण्यासाठी जिंती (ता. पाटण...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन क्रीडाधिकाऱ्याच्या मदतीने मिळवून शासकीय नोकरीच्या आरक्षणाचा फायदा उठविल्याचे प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणी आता संबंधित महिला खेळाडू...\nआल्याच्या दरात भरघोस वाढ\nकाशीळ - आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन 30 ते 31 हजार रुपये, तर नवीन आल्याच्या प्रतिगाडीस 23 ते 25 हजार दर मिळत आहे. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील आले सातारी आले म्हणून देशभर प्रसिद्ध...\n\"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या'\nमुंबई - \" साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा... सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस मुख्यालयात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. अचानक आलेल्या बदलीच्या टांगती तलवारीमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. पोलिस अधीक्षक...\nअंधत्वाच्या वाटचालीला जिद्दीची ‘दृष्टी’\nकोरेगाव - तो तसा जन्मतः पूर्ण अंध. पण, जात्याच हुशार. अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीच्या साथीने त्याने वाटचाल केली. ‘डीएड’ पर्यंत शिक्षण घेतले. तरीही नोकरी नव्हती म्हणून तो रडत बसला नाही. चार वर्षे खेड्यापाड्यात फिरून शाळांना खडू विकून त्याने आपल्या चरितार्थासाठी कुटुंबाला मदत केली. नोकरीही लागली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/and-james-bond-appeared-on-the-silver-screen/", "date_download": "2019-01-16T12:08:16Z", "digest": "sha1:EPRYPVRYL4L6VIPRWQQKKQ27BK7RN5XT", "length": 16797, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा…. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeसाहित्य/ललितललित लेखन००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….\n००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….\nSeptember 9, 2018 दासू भगत ललित लेखन, विशेष लेख, व्यक्तीचित्रे, साहित्य/ललित\n५० ते ६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. सिनेमा रंगीत बनू लागले, कौटुबिंक रडारड मर्यादित झाली, प्रत्येक चित्रपटातला नायकाने थोडी तरी फायटींग करायला हवी असा आग्रह वाढू लागला. दिग्दर्शका बरोबर कॅमेऱ्याचे कसब लोकानां आवडायला लागले. याच काळात जागतिक पटलांवर जेम्स बॉन्ड या काल्पन���क पात्राने पुस्तक आणि कार्टूनच्या रूपाने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरूवात केली होती.. इयान फ्लेमिंग या कादंबरीकराने १९५२ मध्ये सर्व प्रथम जेम्स बॉन्ड हा गुप्तहेर नायक कादंबरीत आणला. त्याने जेम्स बॉन्डला जन्म दिला तेव्हा त्यालाही असे वाटले नसेल की भविष्यात या काल्पनीक पात्रावर जवळपास २६ चित्रपट तयार होतील.\nखरं तर गुप्तहेर हे जगातील सर्वच देशात प्रत्यक्षात असतात व आहेत. मात्र जेम्स बॉन्ड या ब्रिटीश गुप्तहेरा इतकी प्रसिद्धी खऱ्या गुप्हेरानां देखिल मिळाली नसेल. तर असा जेम्स बॉन्ड रूपेरी पडद्यावर सर्व प्रथम आला तो १९६२ मध्ये. ‘’ डॉ. नो’’ हा पहिला बॉन्डपट. डॉ. नो हा कमालीचा निर्दय आणि मनोविकृत इसम. जमैका येथील ब्रिटीश सिक्रेट सर्व्हिसच्या गुप्त ठाण्यातील दोन अधिकारी रहस्यमयरित्या नाहिशी होतात. मग त्यांचा शोध घेण्यासाठी जेम्स बॉन्डला पाठविले जाते.. असे कथानक असलेल्या या बॉण्डपटात मग तुफान रोमांचकारी प्रसंगाची रेलचेल आहे.\nअशा प्रकारच्या चित्रपटात उत्कंठापूर्ण प्रसंग महत्वाचे असतात. अक्शन हा चित्रपटाचा आत्मा असतो. अभिनयाला तसे खूप काही महत्व असेलच असे नाही…मात्र तो नट किंवा नटी अत्यंत वेगवान शारीरीक हलचाली करणाऱ्या असाव्या लागतात. नायकाचे एकूण व्यक्तीमत्व खूप महत्वाचे असते. सर थॉमस शॉन कॉनरी या स्कॉटीश अभिनेत्याने पहिला बॉन्ड साकारला आणि अख्ख्या जगाला काल्पनिक पात्र जेम्स बॉन्डला जीवंत करणारा खरा नायक मिळाला. आणि नंतर सुरू झाली बॉन्ड पटाची एक प्रदीर्घ मालिका..\nआता हे एवढे पूराण सांगण्याचे कारण तुम्हाला जेम्स बॉन्ड माहित नाही म्हणून नाही. कारण तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. टेरेन्स यंग मुलत: पटकथाकार. जेम्स बॉन्ड पहाण्यापूर्वी मी शाळेत असताना “वेट अन्टील डार्क” हा अन्ड्रे हेपबर्नचा थ्रीलर पाहिल्याचे आठवते. त्यातला एक प्रसंग सोडता आज फारसे काही आठवत नाही. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक यंग होता हे खूपच नंतर समजले.\nशांघाय म्युनिसपल पोलिसचे कमिशनर हे यंगचे वडील. त्यामुळे कदाचित जन्मता��� त्याच्यात अशा प्रकारच्या चित्रपट दिग्दर्शनासाठी लागणारे गूण आले असावेत. शिवाय दुसऱ्या महायुद्धात तो स्वत: टँक कमाडंर होता. म्हणजे थ्रील, धाडस, वेग असा स्वत:चा त्याला अनुभव होताच. शॉन कॉनरीला बान्डचे सर्व बारकावे यंग ने शिकवले. त्यामुळे शॉन कॉनरी सुपरस्टार होण्यात यंगचा महत्वाचा वाटा आहे.\n‘’फ्राम रशिया विथ लव्ह’’ या चित्रपटातील एक महत्वाचा प्रसंग समुद्रात शूट करण्यात येत होता. फोटोग्राफर आणि यंग ज्या हेलिकॉप्टरमध्ये बसून चित्रण करत होते ते समुद्रात कोसळले. अर्थात त्यांना या जिवघेण्या प्रसंगातून सूखरूप वाचविण्यात आले. ६० च्या दशकातील मध्यानंतर मात्र टेरंन्स यंग ने फारसे चित्रपट केले नाही. चार्ल्स ब्रान्सन बरोबरचे रेड सन, कोल्ड स्विट व व्हॅलाची पेपर्स या त्याच्या चित्रपटांनी बऱ्यापैकी यश मिळवले. पूढे “फॉर युवर आईज ओन्ली’’ (१९८१) व ‘’नेव्हर से नेव्हर अगेन’’(१९८३) या बॉन्डपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याला आमंत्रित केले होते पण यंगने नकार दिला. मायकेल केन, लॉरेन्स ऑलिव्हीअर (यंगचा अतिशय जवळच्या मित्रापैकी एक) आणि रॉबर्ट पॉवेल या तिन ब्रिटीश दिग्गज नटानां घेऊन यंगने १९८३ मध्ये ‘जिगसा मॅन’ तयार केला. वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने टेरेन्स यंगला शेवटचा क्लॅप दिला……. तो दिवस होता ७ सप्टेंबर १९९४. पडद्यावरील जेम्स बॉण्डची भूरळ आजही तशीच कायम आहे मात्र प्रेक्षकांनी कदाचित टेरेन्स यंगला विस्मृतीत टाकले असावे……\nमी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/savantwadi-cashew-nuts-high-rate-of-180-rupees/", "date_download": "2019-01-16T12:04:18Z", "digest": "sha1:O3RMFK7Z6SPULEJLJ4PAOIVR6DRSQYGR", "length": 7703, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काजूला १८० रुपये उच्चांकी दर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › काजूला १८० रुपये उच्चांकी दर\nकाजूला १८० रुपये उच्चांकी दर\nसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे\nया वर्षी काजू बी प्रतिकिलो 180 रुपये अशा उच्चांकी दराने खरेदी होत आहे. मात्र, वातावरणात सातत्याने झालेले बदल काजू पिकास मारक ठरल्याने यंदा काजूचे उत्पादन कमालीचे रोडावले आहे. यामुळे दरवाढ झाली असली तरी उत्पादक शेतकर्‍यांना फारसा लाभ होणार नाही.\nराज्यात सर्वात जास्त काजू उत्पादन होणार्‍या सिंधूदुर्ग जिल्ह्यात यंदा काजू उत्पादनात सरासरी 40 ते 50 टक्के घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे उच्चांकी दराचा फारसा फायदा होत नसल्याने काजू बागायतदार अडचणीत आला आहे.\nगतवर्षी जिल्हयात काजूचे विक्रमी उत्पादन झाल्याने बागायतदार व काजू प्रक्रिया उद्योजकांना फायदा झाला होता. चांगला पाऊस व वेळेवर पडलेली थंडी असे अनुकूल वातावरण असल्याने यंदाही काजूचे भरघोस पीक येण्याची अपेक्षा होती. मात्र, जानेवारीपासून हवामानात वेगाने बदल झाल्याने काजूच्या उत्पादनावर परिणाम झाला. गेले तीन महिने वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ,मधेच पडणारी थंडी, वाढणारा उष्मा व अचानक पडलेला पाऊसयामुळे टी मॉस्कीटो बगचा प्रभाव वाढून काजूचा मोहोर जळाला. काजूच्या पिकाला वातावरणातील बदलाची दृष्ट लागल्याने यंदा उत्पादन घटले आहे. सर्वाधिक काजू मिळणार्‍या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडाम���र्ग या तालुक्यांसह संपूर्ण जिल्हयात काजूचे उत्पादन 40 ते 50 टक्यांनी घटले आहे.\nआता काजूच्या उत्पादनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, वातावरणातील बदलाचे दुष्टचक्र कायम असल्याने किती काजू हाती पडणार या चिंतेत बागायतदार व काजू प्रक्रिया उद्योजक आहेत.\nकोकणातील काजू क्षेत्र 1 लाख 86 हजार हेक्टर आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 66 हजार 700 हेक्टर क्षेत्रात काजू लागवड आहे. पैकी 45 हजार 600 हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेतले जाते. प्रति हेक्टरी 1100 किलो काजू बी चे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याचे काजू बियांचे एकूण उत्पादन 47 हजार 300 मेट्रीक टन आहे. या उत्पादनापैकी स्थानिक बाजारपेठेत 60 टक्के म्हणजे 28 हजार 400 मे. टन काजू बीची विक्री होते. जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी 20 टक्के म्हणजे 9 हजार 500 मे. टन काजू बीची जिल्ह्याबाहेर निर्यात होते. 4 हजार 500 मेट्रीक टन काजू राज्याबाहेर पाठवला जातो. खाण्यासाठी 4 हजार मे. टनचा वापर केला जातो. राज्यात काजू उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो.\nसेंद्रिय उत्पादनामुळे येथील काजू उच्च प्रतिचा समजला जातो.साहजिकच येथील काजूला मोठी मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काजुवर प्रक्रिया करणारे 2000 च्या आसपास कारखाने आहेत. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने काजू बागायतदार व उद्योजक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Seven-schoolgirls-are-injured-in-the-accident-in-thane/", "date_download": "2019-01-16T12:47:33Z", "digest": "sha1:JFAQIUNUHOVHSWATVCAPPEZRDEAKPP6M", "length": 6185, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पायी चालणाऱ्या शाळकरी मुलींना म्याजीकची धडक, सात मुली जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पायी चालणाऱ्या शाळकरी मुलींना म्याजीकची धडक, सात मुली जखमी\nपायी चालणाऱ्या शाळकरी मुलींना म्याजीकची धडक, सात मुली जखमी\nभिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील कन्या शाळेतुन घरी परतणा-या मुलींना मागुन येणा-या टाटा मॅजिक गाडी ने धडक दिल्याने सात शाळकरी मुली जखमी झाल्या आहेत शिवाजी चौक,गणेशपुरी फाटा येथे हा अपघात झाला. या सातही मुली वज्रेश्वरीच्या येथील अंबिकाबाई जाधव कन्या शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी चार मुलींना अंबाडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर असलेल्या तीन मुलींना भिवंडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गणेशपुरी पोलिसांनी म्यजिक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.\nया अपघातात सुजाता बिपीन जाधव, आकांक्षा पिंटू बसवत, ईशा व अंकिता लक्ष्मण भोईर (रा. घाटघर), परमिट राजरन्दर पाटील (भिनार), नूतन बळीराम कुसल (आंबोडे) व ईश्वरी प्रमोद चव्हाण अशी या जखमी मुलींची नावे आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, वज्रेश्वरी येथील मुलींची शाळा असलेल्या कन्या छात्रालयातून काल, मंगळवार, (दि. ११ सष्टेंबर) संध्याकाळी ५ च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घाटेघर येथे आपल्या घरी जाताना बस पकडण्यासाठी गणेशपूरीफाटा येथे नेहमीप्रमाणे पायी चालत येत होत्या. त्या शिवाजी चौक येथे आल्या असताना पाठीमागून आलेल्या भरधाव म्यजिक गाडी (एम एच ०४ इ एक्स ३३४) ने जोरदार धडक दिली होती. या अपघाता नंतर चालकाने गाडीसह तेथून पळ काढला होता. यावेळी नागरीकांनी चालकास पाठलाग करुन पकडले असता तो दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले असुन नागरीकांनी त्यास गणेशपुरी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर च्या अपघातातील जखमी विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका महाजन मॅडम यांनी सांगीतले.\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखा��चा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/10th-12th-result-dates-are-not-announced/", "date_download": "2019-01-16T12:10:46Z", "digest": "sha1:T4YM7A7OEN2K5M6L4ZGWC3BAM34PWUXE", "length": 3753, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › १० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सोशल मीडियावर बारावीचा निकाल 27 मे रोजी, तर दहावीचा निकाल 6 जून रोजी जाहीर होणार असल्याचे संदेश व्हायरल झाले आहेत.\nत्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अद्यापपर्यंत जाहीर केलेली नसल्याने अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन शनिवारी प्रसिद्वीपत्रकाद्वारे केले आहे.\nराज्य शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, 10वी, 12वी परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात येईल.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-sarpanch-post-no-candidate/", "date_download": "2019-01-16T12:06:45Z", "digest": "sha1:5KWHNR3DJAC4XPLJX4NAHOVWM442HFAJ", "length": 5343, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरपंचपदासाठी उमेदवारच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सरपंचपदासाठी उमेदवारच नाही\nगावागावांत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असताना खेड तालुक्यातील परसूल, आंबेगावातील तळकेरवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर 168 ग्रामपंचायत सदस्यपदासाठीही अर्ज आले नाहीत. त्यामुळे येथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, 271 ग्रामपंचायतीमधील 273 सदस्यांसाठी तर पोटनिवडणूक होत असलेल्या 5 सरपंचपदासाठी आज मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीतील 36 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या 40 जागा रिक्त असून, 56 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात आहेत.\nसरपंचपदासाठी पोटनिवडणुकीत 3 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सलग दुसर्‍यांदा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील परसूल आणि आंंबेगावमधील तळकेरवाडी येथीलही निवडणुकीत सरपंचपदासाठी उमेदवारी आर्ज दाखल झाला नाही.\nसार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 36 ग्रामपंचायतींमधील 12 ठिकाणचे सरंपच हेे बिनविरोध निवडले आहेत.\nत्यामुळे 22 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. रिक्त असलेल्या बहुतांश जागा या आरक्षित असून विजयी झाल्यानंतर वैध जातप्रमाणपत्र निवडणूक विभागाला सदार करणे बंधनकारक आहे, परंतु अनेकांना प्रमाणपत्र वैधतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त असण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-proposal-repay-loan-was-done-mumbai-hudco-56159", "date_download": "2019-01-16T13:17:22Z", "digest": "sha1:QGUAJAGAM4MDRM656OQQK5DGIBWUOFEA", "length": 15084, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news The proposal to repay the loan was done in Mumbai- Hudco! कर्जफेडीचा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’तच मुक्कामी! | eSakal", "raw_content": "\nकर्जफेडीचा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’तच मुक्कामी\nगुरुवार, 29 जून 2017\nदिल्लीला पाठविलाच नाही; महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच\nदिल्लीला पाठविलाच नाही; महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच\nजळगाव - ‘हुडको’च्या कर्जप्रकरणी मंत्रालयात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर महापालिकेने थकीत कर्जासंदर्भात २००४ च्या पुनर्गठनानुसार (रिशेड्यूलिंग) सुमारे ७७ कोटी ४५ लाख रुपये व्याजासह बाकी असल्याचा प्रस्ताव साडेआठ टक्के व्याजदराप्रमाणे तयार केला होता. ‘मुंबई- हुडको’ला आयुक्त जीवन सोनवणे यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर दिल्लीत उद्या (२९ जून) होणाऱ्या ‘हुडको’ संचालकांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता होती; परंतु ‘मुंबई- हुडको’कडून हा प्रस्ताव दिल्लीला पाठविला नसल्याने महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे.\nघरकुल, वाघूर पाणीपुरवठा योजना, रस्ते व व्यापारी संकुलांसह विविध योजनांसाठी तत्कालीन पालिकेने ‘हुडको’कडून १४१ कोटी ३४ लाखांचे कर्ज घेतले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानंतर काही हप्ते थकले. त्यामुळे कर्जाची २००४ मध्ये पुनर्रचना करण्यात आली होती.\nन्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासन, ‘हुडको’ व महापालिकेच्या झालेल्या बैठकीतून कर्जाच्या २००४ च्या पुनर्गठनानुसार महापालिकेने आतापर्यंत केलेल्या परतफेडीचा तपशील अहवाल महापालिकेतर्फे तयार करण्यात आला आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात २०११ ते १३ या काळात पैसे न भरल्याने थकीत हप्ते तसेच व्याजासह महापालिकेकडे ७७ कोटी ४५ लाख रुपये बाकी असल्याचे समोर आले. हा प्रस्ताव आयुक्त सोनवणे यांनी शासनाच्या वित्त विभागाचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना दाखवून ‘मुंबई- हुडको’ला प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव ‘मुंबई- हुडको’ने उद्या (२९ जून) होणाऱ्या बैठकीपूर्वी दिल्ली येथे देणे अपेक्षित होते; परंतु हा प्रस्ताव ‘दिल्ली- हुडको’ला पाठविला गेला नसल्याने उद्या ‘हुडको’च्या संचालकांच्या होणाऱ्या बैठकीत महापालिकेचा विषय येणार नाही. त्यामुळे ‘मुंबई- हुडको’ केव्हा ‘दिल्ली- हुडको’ला प्रस्ताव देईल, त्यावर काय निर्णय होईल, याची प्रतीक्षा महापालिकेला बघावी लागणार आहे.\n‘हुडको’ दोन प्रस्ताव पाठविण्याची शक्‍यता\n‘हुडको’ कर्जाचा २००४ च्या पुनर्रचनेचा नवीन तयार केलेला प्रस्ताव महापालिकेच्या ‘जीआर’नुसार साडेआठ टक्‍क्‍यानुसार काढला होता; परंतु ‘मुंबई- हुडको’ही नऊ टक्‍क्‍य���ंनुसार कर्जाची रक्कम बाकीचा असल्याचा आग्रही असून, त्यानुसार प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महापालिकेचा ८.५० टक्‍क्‍यांचा व ‘हुडको’चा नऊ टक्‍क्‍यांचा, असे दोन प्रस्ताव ‘दिल्ली- हुडको’ला जाण्याची शक्‍यता आहे. नऊ टक्‍क्‍यांप्रमाणे महापालिकेकडे अजून १५ ते २० कोटी रुपये बाकी असल्याचे निघू शकतात.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\nकर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या\nबंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप...\nप्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/25/Cleanliness-vultures-in-nature.html", "date_download": "2019-01-16T12:16:28Z", "digest": "sha1:2JZYN7EUQKJQ4KCZLT657ZZGYCDWPUKI", "length": 16132, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " निसर्गातील सफाई कर्मचारी गिधाड निसर्गातील सफाई कर्मचारी गिधाड", "raw_content": "\nनिसर्गातील सफाई कर्मचारी गिधाड\nरामायणात देखील सीतेला वाचविण्यासाठी रावणाशी लढलेला जटायू गिधाड सर्वांनाच आठवत असेल. देशात इतके प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. इतक्या प्रजाती आहेत. ते जगताना जसे एकमेकांवर अवलंबून असतात तसेच त्यापैकी काही प्राणी, पक्षी मेलेल्यांच्या मृतदेहावर अवलंबून असतात. ते म्हणजे गिधाडे. गिधाडांना मृतभक्षक म्हटले जाते. कारण ते फक्त मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात.\nगिधाडे निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहेत. अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा दुवा असतात. गिधाड हा पक्षी गरूड पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान असतो. तरीही तो शिकार न करता मृतप्राण्यांच्या देहावरच जगतो. गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे मृतदेहांचा फडशा पाडणे हे एकच कार्य असले तरी या सर्व जाती एकमेकांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेऊन विहार करणे पसंत करतात. भिन्न-भिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. आणि प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ शिकार करण्यासाठी इतर शिकारीठेवण जरी असली (बाकदार चोच, टोकदार नखे इ.) तरी त्यांच्याकडे शिकार करण्याचे तेवढे कौशल्य नसते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरतात. त्यामुळे गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळते, की खाद्य मिळाले आहे. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.\nगिधाडाच्या भारतात काही जाती आढळतात. त्यापैकी -\n१. राज गिधाड - हे भारतीय उपखंडात आढळणारे गिधाड आहे. याला लाल डोक्याचे गिधाडही म्हटले जाते. ते मोकळा, शेतीचा प्रदेश आणि अर्ध वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्याचबरोबर पानगळीची जंगले, नद्यांचे खोरे आणि दर्‍यांमध्येसुद्धा आढळतात. ते समुद्रसपाटीपासून ३००० मी. उंचीपर्यंत आढळतात.\n२. पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड)- पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते. याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढर्‍या रंगाचे असते. डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात. चोच पिवळी असते. उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात. तर शेपटी पाचरीसारखी, पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक-एकटे किंवा जोडप्याने राहतात.\n३. काळे गिधाड (सिनेरियस गिधाड) - काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बर्‍याचशा भागात आढळतो. हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. हे पक्षी डोंगराळ, पर्वतमय भागात राहतात. विशेषत: उंचावरील कुरणांसारख्या शुष्क अर्ध-खुल्या प्रदेशात ते राहतात. युरोपमध्ये ते १०० ते २००० मी. उंचापर्यंत आढळतात. आशियात ही गिधाडे आणखी जास्त उंचावर आढळून येतात. या प्रजातीची गिधाडे अतिशय उंचावर उडू शकतात.\nत्याशिवाय लांब चोचीचे गिधाड, युरेशियन ग्रिफॉन गिधाड, पांढरपाठी गिधाड अशाही काही जाती आहेत. भारतात एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमी पण झालेले नाही. त्यांच्या लोकसंख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रसायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात आणि असे औषध घ��तलेले प्राणी मेल्यानंतर गिधाडांच्या खाण्यात आल्याने ते औषध त्यांच्या शरीरात जाते त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याधी होतात व ती मरतात. गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे. भारत सरकारने या औषधांवर बंदी आणलेली आहे आहे परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. ती आणणे अत्यंत गरजेचे आहे.\nही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चिरगाव येथे गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला होता. सीस्केप संस्था आणि वनविभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला असून आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. कोकणात गिधाडांच्या संख्येत मोठी घट दिसून आली. विशेष म्हणजे आशिया खंडात दुर्मिळ समजली जाणारी पांढर्‍या पाठीची गिधाडे कोकणात अजूनही आढळून येतात. त्यामुळे या गिधाडांचे संवर्धन करणे हे लक्षात घेऊन गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला. चिरगाव येथे जेथे एकेकाळी गिधाडांची एक-दोन घरटी दिसत होती. तिथे आता ३० ते ३५ घरटी पाहायला मिळत आहेत. तसेच गिधाडांची संख्या ८० हून अधिक झाली आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’, ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रोटक्शन ऑफ द बर्डस् यांच्या सल्ल्यानुसार, हरियाणा-पश्चिम बंगाल-आसाम या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर-बुक्सा-रानी या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू करून, जगात केवळ १ टक्का शिल्लक राहिलेल्या प्रजातींच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. डायक्लोफिनॅकचा अंशही नसलेले बकर्‍याचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते. मे २०१३ पर्यंत या संगोपन केंद्रांतील गिधाडांची संख्या २५० च्या वर गेली आहे. गिधाडे ही नैसर्गिक कचरा निर्मुलन करणारी एक महत्त्वाची प्रजाती आहे.\nगिधाडांचे घरटे नारळाच्या झाडावर किंवा त्याच्या आसपासच्या झाडांवर असते. गिधाडांच्या वास्तव्यामुळे, त्यांच्या हालचालींमुळे तसेच त्यांच्या अतिउष्ण विष्ठा झाडांवर पडल्याने त्या झाडांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे नारळाच्या बागेच्या मालकांचा या गिधाडांना तेथून हुसकावून लावण्याचा आणि त्यांची झाडाव��ील घरटी पाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.\nसध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गिधाड संवर्धनाचे काम चालू असताना त्यांच्या अस्तित्वाची परिस्थिती सुधारली नसली तरी त्यांचे अस्तित्व टिकले आहे. मात्र, निसर्गचक्राच्या साखळीतील गिधाड हा महत्त्वाचा दुवा असल्याने तो वाचविणे आवश्यक आहे. आणि याची जाणीव संपूर्ण मानवजातीने ठेवणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_149.html", "date_download": "2019-01-16T13:01:34Z", "digest": "sha1:DRD63IPXOUQOD4Z2IXHIJQAUW46VLLUH", "length": 8076, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माजी आ. काळेंनी पाण्याची सोय २०११ लाच केली : वर्पे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाजी आ. काळेंनी पाण्याची सोय २०११ लाच केली : वर्पे\nनिळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव शहराला मिळाले तर कोपरगाव शहराचे नागरिक स्वागतच करतील. परंतु निळवंडे धरणाच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार निळवंडे पाईपलाईन पाणी योजनेची आखणी आगामी २०४५ सालची कोपरगाव शहराची लोकसंख्या गृहित धरून केलेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव नगरसेवक संदीप वर्पे यांनी दिली.\nवर्पे म्हणाले, शहराची २०४५ च्या पाण्याची मागणी २४.९७ एम. एल. डी. एवढी असणार आहे. त्यामध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून सध्या मिळणारे १२.५ एम. एल. डी. पाणी वजा केल्यास शिल्लक राहिलेले १३. ४९ एम. एल. डी. पाणी हे निळवंडेतून दर वर्षीच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात घ्यावे, असा प्रस्ताव आहे. २०१८ साली जर हा प्रोजेक्ट सुरु झाला तर दैनंदिन २ लाख ४० हजार लिटर पाणी मिळू शकते, असे प्रोजेक्ट रिपोर्ट व तांत्रिक मंजुरीमध्ये नमूद केले��े आहे. याचा अर्थ वर्षाकाठी ८ कोटी ७६ लाख लिटर पाणी घ्यावे, असे नमूद केले आहे.\nदरम्यान, सताधारी नगरसेवकांनी ही सभा उधळून लावणे चुकीचे आहे. कोपरगावची जनता अशा विकासाप्रती असंवेदनशील असणा-या नगरसेवकांना कधीच माफ करणार नाही, असेही वर्पे म्हणाले. यावेळी विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, सैदाबी शेख आदी उपस्थित होते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T13:03:45Z", "digest": "sha1:WTADMUA7SBL7VRTJUIHT6OC7J4HEAEFB", "length": 12662, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहगल यांच्या निमंत्रण रद्दची साहित्यिकांकडून नाराजी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसहगल यांच्या निमंत्रण रद्दची साहित्यिकांकडून नाराजी\nपुणे – यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उद्‌घाटक म्हणून आमंत्रित केलेल्या ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण संमेलनाच्या तोंडावर आयोजकांनी रद्द केले. या प्रकाराबाबत राज्यभरातून साहित्यिकांकडून कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असा प्रकार घडणे हा राज्याच्या अस्मितेला धक्‍का लावणारे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या, याबाबत दै. “प्रभात’ने साधलेल्या संवादात साहित्यिकांनी खालील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.\nमराठी भाषेला आणि संस्कृतीला कोणत्याही भाषेची बंधने नाहीत. नयनतारा य�� मूळच्या मराठी आहेत. त्यांना उद्‌घाटक म्हणून निमंत्रण देऊन नंतर रद्द करणे हे सांस्कृतिक पाप आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाने त्यांचे निमंत्रण रद्द करणे हा सांस्कृतिक गुन्हा आहे. मनसे पक्षाने साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात दबाव टाकणे हे अन्यायकारक आहे. पण याची जाणीव राज ठाकरे यांना झाली आणि त्यांनी दिलगीरी व्यक्त केली, ही चांगली गोष्ट आहे.”\n– डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष\n“संमेलनाच्या उद्‌घाटकांचे निमंत्रण रद्द करणे हे योग्य नाही. ज्यांचा या गोष्टीला विरोध होता, त्यांना आयोजकांनी योग्य पद्धतीने समजावून सांगणे गरजेचे होते. त्यांनी अन्य घटाकांशी चर्चा करून विचार करणे आवश्‍यक होते. तसे न करता अचानकपणे आयोजकांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.’\n– डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष\n“नयनतारा सहगल यांना आधी आमंत्रित करून नंतर निमंत्रण रद्द करणे हे क्‍लेशदायी आहे. प्रत्येक लेखकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यांनी लिहिलेले आवडणारे, विचारमंथन करणारे, प्रसंगी विरोधी साहित्य आपण पचवायला शिकले पाहीजे. वाचक आणि रसिकांबरोबरच संयोजकांनीही साहित्यिकांना महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्राने याविषयावर वाद घालण्यापेक्षा साहित्यसेवा करणाऱ्यांचे साहित्य वाचले पाहिजे. या वादांनी समाजमन ढवळून निघते. समाजातील मतप्रवाह या निमित्ताने पुढे येतात. मात्र, यामुळे साहित्य संमेलनामध्ये व्यत्यय येता कामा नये, त्रास होऊ नये असा संयोजकांनी विचार करून सुरक्षित भूमिका घेतली असावी, असे मला वाटते.”\n– संगीता बर्वे, लेखिका\n“महाराष्ट्र हे सहिष्णू, उदारमतवादी आणि दुसऱ्यांचा मताचा आदर राखणारे राज्य आहे. याठिकाणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असा प्रकार घडणे हे अतिशय दुर्दैवी आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळ लवकरच आपली भूमिका जाहीर करेल. मात्र, डॉ. अरूणा ढेरे यांच्यासारखी लेखिका यंदा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. अशावेळी राज्यातील साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार न टाकता त्याठिकाणी येऊन आपली भूमिका जाहीर करावी, हे संमेलनाच्या अस्मितेसाठी योग्य ठरेल.’\n– मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात ���िधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/!(u)/", "date_download": "2019-01-16T11:55:19Z", "digest": "sha1:JLB3S6SSOCPRZSPBHMKM6BZO6LWCKWX4", "length": 3889, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-मी तर कॉमन मैन...![/u]", "raw_content": "\nमी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nस्वतंत्र भारत देशाचा शूर मी सरदार,\nकटित माझ्या समशेर परंतु सदैव असते म्यान...\nगुंग असे स्वताःतच मी, न मजला कसले भान,\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nघड्याळच असते आयुष्य माझे, घड्याळ ठरवी दिनमान,\nकाट्यावरती भूक विसंबली, काटेच शमवी तहान...\nपैसा असे दैवत माझे, पैसा असे ईमान,\nमहिन्या अखेरचा पगार ठरवी माझे समाधान...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nसुभाष,बाबा,भगत माझ्या धड्यांमध्ये विराजमान,\nपरि आठवते न पुण्यतिथी,न त्यांच्या जयंतीचे मज ज्ञान...\nचाहता मी तर बॉलीवूडचा, रसिक क्रिकेटचा फैन...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nमूकपणे मी सहन करतो घोटाळ्यांची घाण,\nसुस्कारातच मनात कुजबुजतो अण्णा तुम्ही महान...\nदहशतीच्या बळीनकडे पाहून करतो भुवया लहान,\nचारदोन अश्रू आणि कॅन्डल्स जाळतो क्षणिक छान...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मी तर कॉमन मैन...\nRe: मी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/2/steven-spielberg-on-netflix.html", "date_download": "2019-01-16T12:52:07Z", "digest": "sha1:VXO3OPMNWJKM266CMXACXK3FASE4CMHW", "length": 8961, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " सनातनी स्पिलबर्ग सनातनी स्पिलबर्ग", "raw_content": "\nआज तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने प्रगती होत आहे. कालचा मोबाईल फोन आज तर आजचा उद्या कालबाह्य होईल, इतक्या झपाट्याने हे बदल होत आहेत. परंतु एकीकडे झालेल्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे लोक आहेत तर दुसरीकडे ज्या क्षेत्रातील तो बदल आहे, त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या विरोधाचा सामना त्याला करावा लागत आहे. अशाच द्विधा अवस्थेत असतानाच दृष्य माध्यमक्षेत्रात ‘नेटफ्लिक्स’ या व्हिडीओ स्ट्रीमिंग ऍपने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लाखो प्रेक्षक आज आपले आवडते चित्रपट पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा वापर करतात. परंतु या स्ट्रीमिंग ऍपमुळे सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा निखळ आनंद प्रेक्षक हरवत असल्याचे मत नुकतेच स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी केले आहे. पण त्यांचा हा विचार चित्रपटसृष्टीला रोचक तर नाहीच पण सनातनी देखील आहे.\nनाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे या बाबतही दोन मतप्रवाह आहेत. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात राहणार्‍या रिड हेस्टिंग्ज याचाही अनुभव असाच होता. रिडला सिनेमाचे वेड होते, पण एकदा भाड्याने आणलेली डीव्हिडी परत करण्यास तो विसरला आणि त्याला यासाठी ४० डॉलरचा दंड बसला. याच असूयेतून पुढे त्याने ‘नेटफ्लिक्स’ हे नवे व्यासपीठ चित्रप्रेमींसाठी निर्मित केले.\nत्याचप्रमाणे बरेच असे चित्रपट आहेत, ते सिनेमागृहात पाहणे नेहमी शक्य नसते. काही वेळेस आर्थिक कारणाने किंवा कधीकधी वेळ कमी असल्याने आवडणारा चित्रपट पाहायचे राहून जाते. यासाठी सध्याची पिढी टोरंटवरून चित्रपट डाऊनलोड करून पाहते. याला पायरसी म्हणतात. पण हल्ली प्रत्येकजण याच पद्धतीने चित्रपट पाहातो. हा ट्रेण्ड रूळण्यामागचे मुख्य कारण हे त्याच्या वापरात दडले आहे. टोरंटवरून चित्रपट डाऊनलोड करून तो मोबाईलमध्ये जतन केल्यावर हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या वेळेत पाहण्याचे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला मिळते आणि तेही फुकट. अर्थात फुकट ते पौष्टिक मानणारा मोठा वर्ग या देशात आहेच. त्यामुळे दिवसेंदिवस चित्रपटाचा पडदा संकुच��त होत आहे, पण आशयाच्या कक्षा रूंदावत आहेत. मात्र यातून चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होत असल्याची ओरड सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे टोरंटसारख्या वेबसाईटवर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशातच सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या नवमाध्यमांतून याच निर्मात्यांना त्यांचा योग्य परतावा मिळू लागला आहे. त्यामुळे आशय निर्मात्यांना एक माध्यम देण्यात नेटफ़्लिक्स यशस्वी झाला आहे. त्यामुळे पारंपरिक माध्यमांवरील बेचव आणि रटाळ मालिकांना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग नेटफ्लिक्सने कमावण्यास सुरुवात केली आहे.\nत्याचसोबत तांत्रिकदृष्ट्या नेटफ्लिक्स उच्च आहे. याचा फायदा हा दोन्ही वर्गांना झाला आहे. नेटफ्लिक्स या नवमाध्यमामुळे अनेक प्रयोगशील निर्मात्यांना नेटफ्लिक्समुळे आपला आशय दाखवण्याची वेगळी संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात आणि यापुढील काळात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, हॉट स्टार ही नवमाध्यमेच प्रमुख माध्यमे म्हणून प्रस्थापित होतील, यात शंका नाही. त्यामुळे आगामी काळात नवनिर्माते, हौशी दिग्दर्शक, कलाकार यांच्यासारख्या वर्गाला यातून मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ७० एमएम स्क्रीन तळ हातावर मावणार्‍या मोबाईलची जागा घेईल आणि दर्शक या नवमाध्यमाला आपलेसे करतील, कारण ही नवमाध्यमे दर्शकांचा वेळ वाचवणारी आणि सहजतेने उपलब्ध असणारी ठरतील. नेटफ्लिक्स कुठेही पाहता येते फोनवर, टीव्ही, कॉम्युटरवर. त्यामुळे या नवमाध्यमांचा वापर हवा तसा करता येतो. ज्याला बंधन नसते आणि ज्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा नसतात अशा गोष्टी माणसांना जास्त आकर्षित करतात. मग ते मनोरंजनाच्या नव्या पद्धतीमधले असले तरीही त्याचा प्रत्येकाकडून स्वीकारच होतो. त्यामुळे स्पिलबर्ग यांचे वक्तव्य फार मनावर घेण्याचे काहीच कारण नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/20/Article-about-summer-vacation-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2019-01-16T12:17:41Z", "digest": "sha1:5GL2UV3RQPLJJ5EOCPB3YPW6NWGHVU33", "length": 17209, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " उन्हाळ्याची सुट्टी अजूनही होते का मामाच्या गावी ? उन्हाळ्याची सुट्टी अजूनही होते का मामाच्या गावी ?", "raw_content": "\nउन्हाळ्याची सुट्टी अजूनही होते का मामाच्या गावी \nनुकतीच शाळांची परीक्षा संपली आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चाललयं, सूर्य नुसता आग ओकतोय. मात्र त्याहूनही महत्वाचं म्हणजे आता लहान मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या या खूप महत्वाच्या असतात. कारण तेव्हा आपल्याला ती जाणीव जरी नसली तरी खरंच एका ठराविक काळानंतर आपल्याला ही सुट्टी परत कधीच अनुभवता येणार नसते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मनसोक्त जगायंच, नुसती धम्माल, गप्पा, मज्जा, मामाच्या गावाला महीनाभर जाणं, आज्जी आजोबांच्या गोष्टी, लाड, आईस्क्रीम, खाऊ, पत्ते आणि भरपूर काही. आज याच उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण एक चक्कर मारून येवूयात.\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मामाचं गाव. \"झुकु झुकु झुकु झुकु अगीन गाडी, धुरांच्या रेशा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जावूया.\" अगदी हेच दृश्य आपल्या डोळ्यांसमोर जीवंत होतं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची धम्माल असायची. सुट्टी लागली रे लागरी की मामाकडे कधी जातो असं व्हायचं. आज्जी आजोबांचे भरपूर लाड, मामीने केलेला खाऊ, भावंडांसोबतची धम्माल, एकत्र आमरस करणे, मनसोक्त चिंचा आणि कैऱ्या पाडणे, आंबे खाणे, गावभर फिरायला जाणे, शेतावरची मज्जा आणि पहाटे उठून पोहायला जाणे. अशा कितीतरी जमती जमती अनेकांनी लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत केल्या असणार.\nत्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत 'समर कॅम्प' किंवा 'शिबिरं' वगैरे प्रकार नसायचा. महिलांना देखील मुलांच्या निमित्ताने का होईना, महीनाभर माहेरी रहायला मिळायचे. रात्री गच्ची वर चांदण्या मोजत, गार हवेत झोपण्याची मजा कुणी कुणी अनुभवली आहे बदाम सात, मेंढीकोट, पाच तीन दोन, सात - आठ, चूप, गुलाम चोर आणखी अगदीच कच्चा लिंबू असलेल्यांचा खेळ म्हणजे भिकार सावकार असे किती तरी पत्त्यांचे खेळ शिकायला मिळायचे या उन्हाळ्याच्या सुट्टीत. यामुळे सख्या चुलत, आते मामे भावडांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हायचे. तेव्हा फॅन्सी हॉलिडे पॅकेज नसतील कदाचित, मात्र मामीच्या हातच्या लाडवांनी आणि शेतावरच्या गार हवेनीच वर्ष भराचा सगळा शीण निघून जायचा. आजोबा पेट्या भरून हापूस आणून ठेवत असत आणि आजी, मामी, आई या मिळून त्याचा रस करत, मामी माहेरी गेल्यावर तिच्या माहेरी देखील सगळं सारखंच. त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपलेपणाच्या होत्या, सहवासाच्या होत्या आणि मायेच्या होत्या.\nभावंड आणि व्हिडियो गेम्स :\n९० च्या दशकात���ल शहरी मुलांची कथाही काही फार वेगळी नाही. त्यावेळी नवीनच 'व्हिडियो गेम्स' आले होते. यामध्ये कार रेसिंग पासून, मारियो बॉस पर्यंत किती तरी खेळ असायचे. भाड्याने व्हिडियो गेम आणून खेळायचा जणू त्याकाळी ट्रेंडच सेट झालेला असायचा. या व्हिडियोगेम पायी भावंडांमध्ये अक्षरश: भांडणं व्हायची. मग आई सगळ्यांना वेळ वाटून द्यायची. एकाचे खेळणे होत असताना बाकीचे खेळ बघतील. गम्मत अशी की आताच्या मोबाईलवरच्या गेम्स प्रमाणे ते एकाकी नसायचे, या व्हिडियोगेम्सची मज्जा सगळीच भावंड घेत असत. दुपारी आई हातात रस्ना, लिंबू सरबत, कोकम सरबत, अशा अनेक प्रकारच्या शीतपेयांचा ग्लास द्यायची आणि भावंड मंडळी भर दुपारच्या उन्हात बाहेर जायचे नाही म्हणून घरीच, नाव गाव वस्तु प्राणी, शब्दकोडे, पत्ते असे अनेक खेळ खेळत बसायची. मग संध्याकाळी भरपूर मैदानी खेळ. सोसायटी मधील सर्वच मुले एकत्र येवून डब्बा ऐस पैस, चोर पोलिस, लगोरी असे किती तरी खेळ खेळायचे. रात्री ९ वाजता अखेर आयांना ओढत आपल्या लेकरांना घरी आणावे लागायचे. कधी कधी तर रात्रीचे जेवण एखाद्या मित्राकडे मैत्रीणीकडे असायचे, तर कधीतरी सगळा बालचमू आपल्या घरी. घरातली माऊली त्या दिवशी सर्वच पिल्लांची आई असायची.\nव्ही.सी.आर आणि सिनेमाची गम्मत :\nतेव्हा डिश टी.व्ही. नव्हते, सी.डीज नव्हत्या, कम्प्यूटर देखील सर्रास सगळ्यांकडे नसायचे. अशा वेळी घरच्या टी.व्हीवर व्हीसीआर कॅसेट आणून सिनेमा बघणे म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा. आई बाबा, दादा ताई, मामा मावशी काका, आत्या, आज्जी आजोबा... झाडून सगळे बसायचे. चिवड्याची ताटं आणि सगळ्यांसाठी लिंबू सरबत. मज्जाच असायची. आता चित्रपट मोबाईलमध्ये ही डाऊनलोड करता येतो, एकांतात एखाद्या सीन वर आपण हसतो, मात्र पुन्हा त्या सीनवर आत्याची काय प्रतिक्रिया होती असे आठवून पहिल्यापेक्षाची मोठ्यानं हसण्याची मजा मात्र घेता येत नाही.\nवहीच्या कोऱ्या पानाच्या नव्या वह्या, चित्रकला आणि भरपूर कलाकारी आणि कल्लाकारीही :\nशाळेच्या वह्यांमध्ये कोऱ्या राहिलेल्या पानांना व्यवस्थिती फाडून त्याला शिवून त्याची नवीन वही करण्याचा उद्योग त्यावेळी सगळ्याच घरांमध्ये होत असत. काही वह्या 'होम वर्क' साठी असायच्या. काहीमध्ये 'तुला आवडेल ते कर' अशी मुभा असायची. अशा वेळी आत असल्या नसलेल्या सर्व कला एकदम उतू जायच्या. चित्रकला, कॅलीग्राफी, अक्षर सुधारणे अशी बरीच कलाकारी या वह्यांमध्ये व्हायची. आणि मग \"आई बघ दादाने माझी वही घेतली\", \"आई बघ चिनूने माझी वही खराब केली.\" अशी कल्लाकारी देखील बघायला मिळायची.\nजेवणात टरबूज, खरबूज आणि आंबे :\nउन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी रात्रीचे जेवण म्हणजे टरबूज पार्टी असे ठरले असायचे. कोणाच्या फोडीतून किती बिया निघतात याची पैज लागायची. संपूर्ण शरीर बरबटेपर्यंत आंबे खायचे असा अलिखित नियमच होता घरातला. खरबूजांचे देखील तेच. परिस्थिती कशीही असो नातवंडांचे लाड पुरवण्यासाठी आजी आजोबा कधीही काहीही कमी पडू देत नसत. आता काही घरांमध्ये आजी आजोबाच नाहीत, तर काहींमध्ये त्यांना देखील मोबाईल घेवून देण्यात आले आहेत. त्यांची इच्छा असो वा नसो नातवंडांचा बराचसा वेळ त्यांच्याच मोबाईलवर गेम खेळण्यात जातो. आणि ते.... त्या इवल्याशा डब्यात एवढं काय आहे या कुतुहलापायी केवळ त्या मोबाईलवर खेळणाऱ्या पिल्लांकडे बघत बसलेले असतात.\nजाने कहाँ गये वो दिन :\nअसे एक नाही अनेक अनुभव आहेत. मात्र यातून सगळ्या जास्त काय जाणवतं माहितीये आधी यामुळे आपसातील सहवास वाढायचा. संवाद, प्रेम, जिव्हाळा या कितीतरी शब्दांचा अर्थ लागायाचा. आते मामे भावंडामध्ये वाढल्यामुळे, त्यांच्यासोबत ही अशी सुट्टी दरवर्षी अनुभवल्यामुळे केवळ आपल्याला \"अटेंशन\" मिळायला हवं अशी भावना ही त्यावेळी मनात येत नसत. त्या काळचे लेटेस्ट गॅजेट्स म्हणजेट टी.व्ही आणि व्हिडियो गेम्स असायचेच हातात. मात्र मिळून वापर केल्यामुळे आपल्यातलं थोडं समोरच्याला देण्याची वृत्ती विकसित व्हायची. केवळ १० वर्षांआधी पर्यंत देखील चित्र आजपेक्षा खूप वेगळं होतं. पालकांना आपल्या मुलाला सुट्टीचा आनंद घेता यावा असं वाटायचं, त्यानं ऑलराउंडर झालंच पाहीजे असं नाही. मुलांना देखील त्या व्हिडियोगेम्सचं व्यसन नसायचं कारण त्याची वेळ मर्यादा ठरवून देण्यात आली असायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला माणसं हवी असायची. आते मामे भावंडांची आतुरतेनं वाट बघणारी मुलं असायची. मामीला स्वत:च्या माहेराची ओढ लागली असतानाही स्वत:च्या लेकरापेक्षा जास्त लाड भाचे कंपनीचे व्हायचे. आपल्या एक महिना थांबण्याने यांना त्रास तर होणार नाही ना असा विचार आईच्या मनात यायचा नाही आणि बापरे नणंदबाई एक महिना येणार असा विचार भावजयेच्या मना�� देखील यायचा नाही. वर्षभर आपल्या परिवारासाठी पैसा साठवणारा मामा या उन्हाळ्याच्या सुट्टीत लाड करताना कधीच मागे पुढे बघायचा नाही, कारण माणसाला माणसं हवी होती.\nमोबाईल गरजेची वस्तु असताना संपूर्ण सुट्टी त्याच्या गेम्स मध्ये जाणं हे लहानपणीच्या सुट्टीला बघता खूप भितीदायक वाटतं. तंत्रज्ञानानं आपल्याला खूप काही दिलं. मात्र ही उन्हाळ्याची सुट्टी हिरावून घेतली ते मात्र खरं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_695.html", "date_download": "2019-01-16T11:46:42Z", "digest": "sha1:OVGNBL6CZZX7M6WR43IM53XBFZXKDLQ2", "length": 6636, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, एक जवान शहीद तर ४ जखमी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमक, एक जवान शहीद तर ४ जखमी\nजम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या बाटमालू परिसरात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक सुरू झाली. या चकमकीत एक जवाण शहीद झालाय तर सीआरपीएफ तीन जवान आणि दोन पोलीस जखमी झाल्याचीही माहिती मिळालेय.\nसुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना लष्कर कमांडर नवीद जट्ट बाटमालू परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सुरक्षा दलांकडून पूर्ण परिसर घेरला गेला. पण आपल्या घेरलं असल्याची माहिती मिळतातच दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या गोळीबारात आपला एक जवान शहीद झाला आहे तर सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवड���ुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fir-register-against-vijay-gutte-director-producer-of-upcoming-movie-the-accidental-prime-minister/", "date_download": "2019-01-16T12:06:43Z", "digest": "sha1:UKLUM462GLUSFKGCVESOX47TPG3JIZHU", "length": 16401, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट दिग्दर्शकाच्या वडिलांविरोधात गुन्हा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट दिग्दर्शकाच्या वडिलांविरोधात गुन्हा\n‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील रत्नाकर गुट्टे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक विजय गुट्टे यांची आई सुदामती गुट्टे यांनीच परळी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.\nरत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती यांनी पती रत्नाकर गुट्टे यांच्यावर मारहाण करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे, तसेच प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी धमकावत असल्याचे आरोप केले आहेत. परळी शहर पोलिसांनी या प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह 8 जणांविरोधात कलम 498 अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुवा दौड: रत्नागिरीकर धावले\nपुढीलनरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयां��े नाणे येणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/isro-to-plan-a-space-mission-which-includes-woman-astronaut/", "date_download": "2019-01-16T12:43:09Z", "digest": "sha1:AUG5PUMG6S4THUV2FWPMJAL3QJ3H4LYV", "length": 19302, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "महिला अंतराळवीरही अंतराळात झेपावणार, इस्त्रोची घोषणा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोट��ळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमहिला अंतराळवीरही अंतराळात झेपावणार, इस्त्रोची घोषणा\nभारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) लवकरच त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या गगनयानाला अवकाशात सोडणार आहे. विशेष म्हणजे या यानात एका महिला अंतराळवीराचाही समावेश असण्याची शक्यता आहे. इस्रोकडून नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.\nइस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेबद्दल पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. इस्रोने आजतागायत 17 अंतराळमोहिमा राबवल्या आहेत. ज्यात 7 लाँच व्हेइकल आणि 9 अंतराळयानांचा समावेश आहे. यातील एक मोहीम दुर्दैवाने अयशस्वी ठरली आहे. 2018मध्ये इस्रोने 2 जीएसएलव्ही आणि एमके-3, जीसॅट-11 हा उपग्रह इत्यादींचे प्रक्षेपण केले होते. या सर्व प्रकल्प आणि मोहिमांसाठी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. यातील 10 हजार 600 कोटी रुपये खर्चून गगनयानाची मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असून इस्रो प्रथमच गगनयानात माणसाला अंतराळात पाठवण्याचा विचार करत आहे आणि गगनयानाच्या माध्यमातूनच त्याला पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा प्रयोगही करणार आहे. या वर्षी गगनयानासाठी एक अंतराळ स्थानक(स्पेस स्टेशन) बांधण्यात येणार आहे. त्यानंतर 2020 च्या डिसेंबरमध्ये पहिली परीक्षा मोहीम राबवण्यात येईल. त्यानंतर जुलै 2021मध्ये पुढील मोहीम राबवली जाईल. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतरच डिसेंबर 2021मध्ये गगनयान अवकाशात झेपावेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.\nविशेष म्हणजे, गगनयानातून अवकाशात जाण्यासाठी दोन माणसं निवडली जाणार असून त्यापैकी एक महिला असण्याची शक्यता आहे. एखाद्या महिलेने हिंदुस्थानी बनावटीच्या अंतराळयानातून अवकाशगमन करावं, अशी इस्रोची इच्छा आहे. मात्र, यासाठी नेमक्या कुणाची वर्णी लागते, ते सर्वथा अवकाश प्रशिक्षणावर अवलंबून असल्याचंही इस्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमला त्रास देणारा शनि कोण आहे हे मला माहिती आहे\nपुढील‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजचा ट्रेलर लाँच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/development-jobs-useless-without-ram-temple-ayodhya-bjp-leader-vinay-katiyar-32620", "date_download": "2019-01-16T12:26:03Z", "digest": "sha1:4PY2OPCJS5VCIIMCXWYE2T3HRWMQ4KY5", "length": 11343, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Development, jobs useless without Ram temple in Ayodhya: BJP leader Vinay Katiyar राम मंदिराशिवाय विकासाला काय अर्थ! - विनय कटियार | eSakal", "raw_content": "\nराम मंदिराशिवाय विकासाला काय अर्थ\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nअयोध्येत राम मंदिर उभारण्याशिवाय विकास, शिक्षण आणि नोकरी याबाबत बोलण्यात काही अर्थच नाही. लवकरच आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारु.\nअयोध्या - विकास आणि नोकऱ्या उपलब्ध करणे हे अयोध्येत राम मंदिर उभारण्यापुढे निरर्थक असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी केले आहे.\nउत्तर प्रदेशात आज (सोमवार) पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत अयोध्येत राम मंदिर उभारण्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. आता कटियार यांनी राम मंदिरापुढे सर्वकाही निरर्थक असल्याचे म्हटले आहे. कटियार यांनी नुकतेच प्रियांका गांधी-वद्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.\nकटियार म्हणाले, की अयोध्येत राम मंदिर उभारण्याशिवाय विकास, शिक्षण आणि नोकरी याबाबत बोलण्यात काही अर्थच नाही. लवकरच आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारु. देशाच्या एकात्मता आणि एकाग्रतेसाठी राम मंदिर उभारले जाणे खूप गरजेचे आहे. उत्तर प्रदेशात आम्हालाच बहुमत मिळेल.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ���ळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/3/tripurari-pornima-article-by-dipali-Patwadkar.html", "date_download": "2019-01-16T12:06:17Z", "digest": "sha1:5AZVGFGXKC4AXW6TLZFMZFFD3HNRWGKR", "length": 8621, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा", "raw_content": "\nकार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो.\nकार्तिक पौर्णिम���ची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी – एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले. परत येऊन त्याने शंकराला खोटेच सांगितले, की मी तुझ्या ज्योती-रूपाचा आरंभ पहिला इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही” कार्तिक पौर्णिमा त्या अनादी, अनंत ज्योतीचा हा उत्सव आहे.\nत्रिपुरी पौर्णिमेला शंकराला शेकडो वातींचा दिवा लावायची प्रथा आहे. तर शिवालायांमधून आज रुद्राभिषेक केला जातो.\nकार्तिक पौर्णिमेसाठी दिव्यांनी सजलेले तामिळनाडूचे अरुणाचलेश्वर शिव मंदिर. इथे कार्तिक पौर्णिमेचा उत्सव सौर कॅलेंडर प्रमाणे साजरा केला जातो. या उत्सवाला कार्थिकै दिपम् किंवा कार्थिकै ब्रह्मोत्सव सुद्धा म्हणतात.\nकार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे – तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली\nया तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.\nराजस्थान मधील पुष्कर येथे एक ब्रह्ममंदिर आहे. या ब्रह्ममंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची या मेळ्यात खरेदी-विक्री केली जाते. कार्तिक पौर्णिमेला, पुष्कर सरोवरात दीपदान करायची पद्धत आहे.\nवाराणसीला गंगेच्या घाटावर हजारो दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.\nदेव दिवाळी, गंगा घाट, वाराणसी\nशिवाय शिप्रा, नर्मदा, गोमती व इतर अनेक नद्यांमध्ये दीपदान केले जाते. दीपदान करावयाचे दिवे – शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असावेत. त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा. असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत.\nकार्तिकी पौर्णिमेला, महाराष्ट्र, गोवा येथील मंदिरांमधून शेकडो दिवे लावून दीपमाळा प्रज्वलित केली जाते.\nही कार्तिक पौर्णिमा आपले जीवन ज्ञानाच्या, समृद्धीच्या आणि आनंदाच्या प्रकाशाने उजळू देत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dont-try-pressieruse-me-says-police-officer-suraj-gurav-mla-satej-patil-and", "date_download": "2019-01-16T12:55:50Z", "digest": "sha1:3QR4YQKV6VRYJVCEUC2WSM4TFXVQDTIB", "length": 13662, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dont Try To Pressieruse Me Says Police Officer Suraj Gurav To Mla Satej Patil And Hasan Mushrif गडचिरोलीच काय, घरी पण जाईन; पोलिस अधिकाऱ्याचे आमदाराला उत्तर (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nगडचिरोलीच काय, घरी पण जाईन; पोलिस अधिकाऱ्याचे आमदाराला उत्तर (व्हिडिओ)\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nमहापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली. त्यामुळे भडकलेल्या नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी, 'गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,' अशा शब्दात प्रतिआव्हान दिल्याने महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले.\nकोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली. त्यामुळे भडकलेल्या नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी, 'गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,' अशा शब्दात प्रतिआव्हान दिल्याने महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले.\nलोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. याचा प्रत्यय आज आला. महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर दिले. हे उत्तर केवळ चर्चेचा विषय बनला नाही तर समाज माध्यमातून गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.\nसूरज गुरव यांनी बाणेदारपणे त्यांना सांगितले की ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. सूरज गुरव यांनी दबावासमोर न येता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक होताना दिसत आहे.\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nफुकट्यांना ६ कोटींचा दंड\nपुणे - रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख १३ हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून...\nकाँग्रेसमध्ये षटकार कोण मारणार\nआघाडीच्या राजकारणात ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी मित्र पक्षाच्या जागेवर हक्क सांगण्याची तशी परंपराच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या...\nफुकट्या एक लाख प्रवाशांकडून सहा ��ोटींचा दंड वसूल\nपुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख 13 हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे....\nकर्तृत्ववान अधिकारी साधणार युवकांशी संवाद\nपुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर...\nकऱ्हाडकरांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे भूत\nकऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kalpataroo.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T12:54:33Z", "digest": "sha1:WTGMWYXPTFUBLIJAEMRHGKAYQO3U3KTL", "length": 12237, "nlines": 112, "source_domain": "kalpataroo.in", "title": "आपला व्यवसाय यशस्वी कसा होईल ? | kalpataroo.in", "raw_content": "\nआपला व्यवसाय यशस्वी कसा होईल \nआज आपण आपल्या छोट्याश्या व्यवसायाला यशस्वी कसे बनवाल हे जाणून घेऊया.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे …\n१. तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधा \nकुठलाही व्यवसाय करण्याच्या आधी तुमचा ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा.\nकॉलेजची मुले, स्टायलिश राहतात, त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते, मग जमल्यास त्यांची एखादी मोठी गॅदरींग, एखादा इव्हेन्ट स्पॉन्सर करा. आपली जाहीरात आपल्या संभाव्य ग्राहकाला, आपल्यापर्यंत घेऊन आली पाहीजे.\n२. आकर्षक लोगो आणि टॅगलाईन तयार करा ..\nलोगो असणं, खुप आवश्यक आहे, कालांतराने ती आपली ओळख बनतं. सर्वप्रथम कुठेही, आपलं लक्ष पहील्यांदा लोगोवर जातं. नकळत ग्राहकाच्या मनात आपली ‘ब्रॅंड बिल्डींग’ चालु होते. लोगो ग्राहकांच्या मनावर लवकर ठसतो. ब्रॅंड आहे म्हणजे चांगलाच असणार असे आपल्या बाजुने त्याचे विचार आपोआप वळु लागतात.\nलोगो असा असावा, की अधिक माहीती न सांगता तुमचं उत्पादन, किंवा तुमची सेवा, चटकन ग्राहकाला कळाली पाहीजे, जर तुमच्या लोगोतुन तुमच्या व्यवसायाचा बोध होत नसेल, तर लोगो बदला, अधिक सुलभ, अधिक आकर्षक करा.\nलोगोमुळे तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असा, उठुन दिसतो. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, देखणा लोगो बनवुन व्हिजीटींग कार्ड, ऑफीस, दुकानाचा डिस्प्ले, जाहीराती यात मनसोक्त त्याचा वापर करा. ती तुमची युनिक ओळख बनते.\n३. आपल्या व्यवसायच एक विशिष्ट ध्येय ठरवा ..\nआपण करत असलेला व्यवसाय बाजारात हजारो लोक करत आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहीजे, तर तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या वेगळेपणामुळे कायमचा ग्राहक बनेल. तुमचा प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसल्या ना कसल्या प्रकारे सरस असला पाहीजे.\nग्राहकाला तुम्ही काय देणार आहात हे स्पष्ट करणं, म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट. तुमचं व्हिजन आणि मिशन तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यात खुप मदत करतं. पदोपदी तुम्हाला मार्गदर्शन करतं.\nनाईके जगातली शुज बनवणारी एक उत्कृष्ट कंपनी, त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे, तुम्ही एथलिट असाल आमचे शुज वापरा, ते बेस्ट आहेत. त्यांनी सोबत अजुन एक वाक्य जोडून स्वतःला व्यापक केले.\n“ज्याच्याकडे बॉडी आहे, तो एथलिट आहे.” नकळत त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा ग्राहक बनण्याचं निमंत्रण दिलं.\nआपण आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे येण्याचं, निमंत्रण देतो का …… जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का …… जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का….दर्जेदार आणि आगळवेगळं उत्पादन, सेवा देतो का\nकाहीतरी वेगळं म्हणजे तुमचा नम्रपणा असु शकतं, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कस्टमरबद्दल आपुलकी, तुमचं त्यांना आदरानं बोलणं हेही असु शकतं, आजकालच्या प्रोफेशनल जगात बहुतांश लोक आपापल्या तोऱ्यात वावरत असतात, तेव्हा मन जिंकुन, माणसं आपलीशी करण्याराला तसा बराच स्कोप आहे.\n४. स्वतःमधल्या कमतरता शोधा ..\nमार्केट��र बारकाईने लक्ष ठेवुन, तुमचे स्पर्धक कोणत्या बाबतीत वरचढ आहेत, त्याचा अंदाज घ्या. मग स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, ते शोधा. उदा. नवीन सॉफ्टवेअर शिकणं, ऑफीसला, दुकानाला, चांगलं इंटीरीअर बनवणं, मनुष्यबळ वाढवणं, व्यवसायाला उपयोगी पडणार्या नवनव्या स्किल्स शिकणं.\nआपला स्पर्धक आपल्यापेक्षा लोकप्रिय असेल तर आपण आणखी कायकाय केल्याने त्यापेक्षा जास्त चांगले बनु याचा सतत विचार करा.\n५.आपल्या व्यवसायाची चांगली मार्केटिंग करा…\nआपलं प्रॉडक्ट खुप छान आहे हे फक्त आपल्याला माहीत असुन चालणार नाही, त्याला जगासमोर आकर्षक स्वरुपात मांडावं लागेल.\nघरात वाट बघत बसल्याने कस्टमर येत नाही. पहीले काही हजार कस्टमर तुम्ही शोधा, तुमच्या उत्पादनात खरच दम असेल तर नंतर कस्टमर तुम्हाला शोधत येतील.त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करा.मार्केटिंग मध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो जसे ..सोशल मिडीया , वेगवेळ्या business listing site वर आपलं व्यवसाय listing करणे , पोम्पलेट ,ई..\nआपला व्यवसाय kalpataroo वर listing करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..\nKALPATAROO हे FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा\nकोणता व्यवसाय सुरु करावा \nटेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/532022", "date_download": "2019-01-16T12:43:00Z", "digest": "sha1:LDLOCJ2YBNHO6SBXKLW5SFFSC7L7GGNS", "length": 4899, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017\nमेष: उंच झाडे, डोंगर, पठार, उंच इमारती यापासून जपावे.\nवृषभः कल्पत बुद्धिमत्तेमुळे कोठेही गेलात तरी मानानेच रहाल.\nमिथुन: किरकोळ कारणासाठी मोठे निर्णय घेवू नका.\nकर्क: अधिक खर्चात पडण्यापेक्षा साधे उपाय करा यशस्वी व्हाल.\nसिंह: टोकदार वस्तूमुळे इज होण्याचे योग, जपून राहावे.\nकन्या: नव्या ओळखी फायदेशीर ठरतील, पण व्यावहारिक रहा.\nतुळ: काही वाईट लोकांच्या संगतीपासून दूर रहाणे चांगले.\nवृश्चिक: अति सलगीमुळे खोटे आळ येण्याची शक्मयता, काळजी घ्या.\nधनु: एखाद्याच्या सल्ल्याने निष्कारण खर्चात पडू नका.\nमकर: कोणतेही काम तडजोडीने करावे, उत्तम यश मिळेल.\nकुंभ: इतरांचे वाहन जपून वापरा, जीवावरचे प्रसंग येतील.\nमीन: योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, स��्व कामात यश मिळेल.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018\nआजचे भविष्य बुधवार, 23 मे 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 23 ऑक्टोबर 2018\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/8-novembar-celebrate-as-black-day-at-market-yard-pune/", "date_download": "2019-01-16T13:13:26Z", "digest": "sha1:FM4YXFP3IB3TEDXZD2DXIKBQXZTTI7H4", "length": 6393, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "8 नोव्हेंबर रोजी मार्केटयार्डातील संघटना काळा दिवस पाळणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n8 नोव्हेंबर रोजी मार्केटयार्डातील संघटना काळा दिवस पाळणार\nटीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी कुठलीही पूर्वतयारी न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाले. कष्टकर्यांचे, कामगारांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही बाजारातील अनेक व्यवहार सुरळीत झाले नाहीत. त्याच्या निषेधार्थ 8 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. मार्केट मार्केटयार्डातील कार्यरत असणा-या विविध संघटनांच्या वतीने हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कामगार संघटना, पुणे तोलणार संघटना, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत आणि टेम्पो पंचायत या संघटना सहभागी होणार आहेत.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/now-ahmednagar-called-as-a-ambikanagar-says-bhide-guruji/", "date_download": "2019-01-16T12:58:45Z", "digest": "sha1:ZMOAO7SPAFRQHZ5AGBUWGPXGW53BCW77", "length": 6763, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' करा - संभाजी भिडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ करा – संभाजी भिडे\nअहमदनगर : अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करा, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं आहे. ते काल अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत बोलतं होते.\nसंभाजी भिडेंच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार\nमंत्रिपदासाठी मोदींकडे शिष्टमंडळ पाठवणाऱ्या खासदार दिलीप…\nभिडे गुरुजी बोलताना पुढे म्हणाले की, सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. तसेच आपण रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठ�� ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं.\nदरम्यान या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे काल कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली. पण सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.\nसंभाजी भिडेंच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार\nमंत्रिपदासाठी मोदींकडे शिष्टमंडळ पाठवणाऱ्या खासदार दिलीप गांधींची उमेदवारी धोक्यात \nभाजपला साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवारांचे समर्थन \nकॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तरीही लोकसभा निवडणूक लढवणार : डॉ. सुजय विखे पाटील\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shevgoan-sugarcane-question-raised-burns-municipal-district-police-lathicharas-tears-tears-police-latest-updates/", "date_download": "2019-01-16T12:24:57Z", "digest": "sha1:6DLYUB73MGRPGYOHWEGAJNEAEIOQLQ6R", "length": 6290, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nपोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी\nशेवगाव – उसाला ३१०० रुपये देण्यात यावा मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून हवेत गोळीबार केल्यामुळे शेवगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे . पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भगवान विक्रम म��पारी (जायकवाडी, पैठण) ,बाबुराव दुकळे (तेलवाडी,पैठण )हे दोन शेतकरी जखमी झाले आहेत . शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.या कारवाईत एका शेतक-याच्या छातीत छरर्रा घुसल्याच समोर आलं असून त्याला शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nटीम महाराष्ट्र देशा - सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी…\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rgv-wishes-fans-unhappy-holi-dubs-festival-sexy-moment-34874", "date_download": "2019-01-16T13:00:09Z", "digest": "sha1:2TDBYQB6MZDQ5P5GXCHDPJDPG5HZW7FF", "length": 11789, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "RGV wishes fans 'unhappy' Holi, dubs festival as 'sexy moment' होळीला स्त्री, पुरुष एकमेकांना स्पर्श करतात-राम | eSakal", "raw_content": "\nहोळीला स्त्री, पुरुष एकमेकांना स्पर्श करतात-राम\nसोमवार, 13 मार्च 2017\nहोळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात.\nमुंबई - महिला दिनी आक्षेपार्ह ट्विट करणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा होळीनिमित्त वादग्रस्त ट्विट केले असून, त्याने होळी हा एकमेव असा दिवस आहे की स्त्री व पुरुष एकमेकांना स्पर्श करू शकतात असे म्हटले आहे.\nराम गोपाल वर्मा म्हणाला, ''होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात. मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो. 120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचे कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, मेरा भारत महान.''\nराम गोपाल वर्माने महिला दिनी ट्विट करताना महिलांनी सनी लिऑनप्रमाणे पुरुषांना आनंद दिला पाहिजे, असे आक्षेपार्ह ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्याच्याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर, गोव्यात सामाजिक कार्यकर्त्याकडून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. आता राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1623", "date_download": "2019-01-16T12:56:19Z", "digest": "sha1:FQ5CMW6C6GPUSPTF2O4P6RGO2SK3PXHA", "length": 8650, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदींनी संपूर्ण देशालाच घातली ‘टोपी’", "raw_content": "\nमोदींनी संपूर्ण देशालाच घातली ‘टोपी’\nसिंगापूरमधील मशीद भेटीवरुन कॉंग्रेसची टीका\nनवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नुकतेच पाच दिवसांसाठी तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. दरम्यान, शनिवारी त्यांनी सिंगापूरमधील प्रसिद्ध चुलिया मशिदीला भेट दिली.\nया भेटीवरुन कॉंग्रेसने मोदींवर टीका केली आहे. मोदींनी संपूर्ण देशालाच टोपी घातल्याचे कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.\nएका पत्रकाराने कमलनाथ यांना प्रश्‍न विचारला की, मोदी भारतात मुस्लिमांची टोपी घालत नाहीत आणि परदेशात गेल्यानंतर तिथल्या मशिदींवर चादर चढवतात, हा मोदींचा ढोंगीपणा वाटतो का\nयावर कमलनाथ यांनी उत्तर दिले की, ज्या व्यक्तीने संपूर्ण देशालाच टोपी घातली आहे, त्या व्यक्तीने स्वतः टोपी घातली किंवा नाही याने काय फरक पडतो. कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत ट्विट केले आहे.\nमोदींनी भेट दिलेली सिंगापूरमधील चुलिया मशिद ही १८२६ मध्ये बांधलेली असून दोनशे वर्षे जुनी आहे. त्याचबरोबर मोदींनी इंडोनेशियातल्या ग्रँड इस्तिकलाल मशिदीला भेट दिली.\nही मशिद आग्नेय आशियातील सर्वांत मोठी मशिद आहे. याची माहिती देताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी मोदींची छायाचित्रे ट्विट केली होती. यामध्ये मोदींनी खांद्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली आहे.\nमोदी यांनी २०११मध्ये गुजरामध्ये सद्भावना उपोषणदरम्यान मुस्लिमांची गोल टोपी घालण्यास नकार दिला होता. त्यावरुन बराच राजकी�� वाद झाला होता. तेव्हापासून मोदींनी आत्तापर्यंत अनेक समाजाचे प्रतिक असणार्‍या टोप्या परिधान केल्या मात्र, मुस्लिमांची टोपी त्यांनी घातलेली नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T11:41:56Z", "digest": "sha1:S5ZAB326HHDU5RXVRAEP25IV2U2DEKTD", "length": 7599, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन सराईत जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.\nसंभाजी भीमा वाघमारे (वय-21, रा. कल्हाट, मावळ) किरण रामदास जाधव (वय-20, रा. खालुंब्रे, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथे गस्त घालत असताना इंद्रायणी महाविद्यालयाजवळ आरोपी चोरलेले मोबाईल विकणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ता��्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 29 हजार रुपयांचे 3 मोबाईल जप्त केले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींवर तळेगाव दाभाडे येथील एका घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनीट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी किरण आरुटे, नारायण जाधव, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदीप ठाकरे, राहूल खारगे, भीवसेन सांडभोर यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T12:08:22Z", "digest": "sha1:JE2ESXCFXT2FL7QAPUGGALAZQK6ZERXB", "length": 11400, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोरया संजीवन समाधी महोत्सव 17 डिसेंबरपासून | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोरया संजीवन समाधी महोत्सव 17 डिसेंबरपासून\nपिंपरी – महान गणेशभक्त श्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांचा 457 वा संजीवन समाधी महोत्सव 17 ते 27 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, राकेश चौरसिया, शरद पोंक्षे हे महोत्सवाचे आकर्षण आहेत. “आपलं घर पुणे’चे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना या वर्षीचा “श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nचिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेवक करूणा चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.\nदि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. सोमवारी (दि. 24) सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते होईल. सकाळी सात वाजता शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण, दुपारी दोन वाजता आरोग्य व दंत चिकित्सा व मोफत औषधे वाटप शिबीर, सायंकाळी पाच वाजता शंकर शेवाळे महाराज यांचे “श्री चिंतामणी महाराज व श्री तुकाराम महाराज भेट’ या विषयावर व्याख्यान, रात्री आठ वाजता सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा “आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. 25) सकाळी सात वाजता संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे सामुहिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी नऊ वाजता सामूहिक महाभिषेक, रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांचे “दहशतवाद, भारतासमोरील एक आव्हान’ यावर व्याख्यान होणार आहे. रात्री आठ वाजता रघुनंदन पणशीकर आणि सहकलाकारांचा अभंग, भक्तिगीत व नाट्यपदांचा कार्यक्रम होईल.\nबुधवारी (दि. 26) सकाळी काकड आरती, महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन, वैद्यकीय शिबीर होईल. तर सायंकाळी साडेपाच वाजता शरद पोंक्षे यांचे “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. रात्री नऊ वाजता बासरीवादक राकेश चौरसिया, तबला वादक विजय घाटे आणि पखवाज वादक भवानी शंकर यांची जुगल बंदी होईल. गुरुवारी (दि. 27) मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक करून सकाळी सात वाजता भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊ���लोड करा\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T11:56:15Z", "digest": "sha1:VYXVSPCS2ZLBBSMDJLK57754L3LH4CX6", "length": 10646, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसेवा आयोग प्रोफाईलमध्ये माहिती अद्ययावत करण्यास मुभा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोकसेवा आयोग प्रोफाईलमध्ये माहिती अद्ययावत करण्यास मुभा\nपुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे उमेदवारांनी तयार केलेल्या प्रोफाईलमध्ये माहिती अद्ययावत तथा बदलण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.\nआयोगामार्फत नुकतेच 350 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करीत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससीच्या महाऑनलाईन संकेतस्थळावर स्वत:चा प्रोफाईल तयार करणे आवश्‍यक आहे. या प्रोफाईलमध्ये उमेदवारांना त्यांची वर्गवारी, शैक्षणिक अर्हता व अनुभव या व्यतिरिक्‍त अन्य माहिती बदलता येत नव्हती. त्यामुळे उमेदवारांपुढे मोठी अडचण निर्माण होत होती.\nदरम्यान, काही उमेदवारांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसह आदी माहिती बदलण्यास मुभा नव्हती. ही माहिती अद्ययावत करावयाचे असल्यास प्रत्यक्ष उमेदवारांना ईमेल अथवा निवेदनाद्वारे आयोगाकडे पत्रव्यवहार करावे लागत होती. नुकतेच राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज मोठ्या संख्येने येत आहेत. त्याचबरोबर प्रोफाईलमधील माहिती बदलण्यासाठीही निवेदन येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, उंची, वजनचे दावे त्यांच्या स्तरावर राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याचया अंतिम तारखेपर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे बदलण्यास मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.\nत्यानुसार उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करावेत. असे बदल करातना कोणत्याही परिस्थितीत उमेदवार खोटी व दिशाभूल करणारी माहितीचा अंतर्भाव करणार नाहीत, त्याची खबरदारी करावी. एका उमेदवाराचे एकापेक्षा जास्त प्रोफाईल तयार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्धन पाटील यांना मातृशोक\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-01-16T11:51:01Z", "digest": "sha1:44MBKMVNBP57W3YZV5NA2TZ2NSRZ2W6B", "length": 10963, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ‘लोगो’ बदला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ‘लोगो’ बदला\nडॉ.भारत पाटणकरांची मागणी: शनिवारवाडा शिक्षणाचे प्रतिक नव्हे\nसातारा – पुणे विद्यापीठाला सावित्रीबा�� फुले यांचे नाव देण्यात आले असले तरी अद्याप विद्यापीठाच्या सर्व कामकाजातील कागदपत्रांवर शनिवार वाड्याचा लोगो लावण्यात येत आहे. तो तात्काळ बदलून त्या जागी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावण्यात यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.\nथोरल्या बाजीराव पेशव्यांनतर शनिवार वाडा हा जातीयवाद, पिळवणूक, दडपशाही आणि अत्याचाराचे केंद्र राहिले आहे. अशा शनिवार वाड्याचा लोगो पुणे विद्यापीठाने वापरला आहे. याबाबतचा आक्षेप 13 वर्षापुर्वीच घेतला होता. मात्र, आता पुणे विद्यापीठाला कर्मभूमीतील सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. अशावेळी छ.शिवाजी विद्यापीठाप्रमाणे पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले यांचा लोगो लावावा, अशी मागणी 15 संघटना करित आहेत. मात्र, पुणे येथील ब्राम्हण सभेच्या अध्यक्षांनी पुणे विद्यापीठाने लोगो बदलण्याची चर्चा देखील संघटनांच्या प्रतिनिधींशी करू नये असे सांगितले आहे.\nवास्तविक त्यांनी व्यक्ती म्हणून मांडले असते तर समजू शकलो शकतो. मात्र, एखाद्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते भूमिका मांडतात तेव्हा त्यांच्या हेतूबाबत शंका निर्माण होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांना इतर समाजाने कधी ही वाईट म्हटले नाही. उलट शाहु महाराजांनी त्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. हे विसरता येणार नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यानंतर शनिवार वाड्याने जातीयवादाला खतपाणी घातले. त्यांचा आणि शनिवारवाड्याचा कधीही शिक्षणाशी संबध आला नाही. अशा शनिवार वाड्याचा लोगो किमान सावित्रीबाई फुले यांच्या नामकरणानंतर तरी बदलण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. याबाबत 15 संघटनांचा लढा सुरू आहे. त्यांनी येत्या दिवसात कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यानंतर देखील मागणी मान्य न झाल्यास श्रमिक मुक्ती दल सर्व ताकदीनिशी या लढ्यात उतरेल, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची ��रज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_472.html", "date_download": "2019-01-16T12:36:28Z", "digest": "sha1:W5YURY46AZHUUUF2FLQFKDJD7JQDO4AY", "length": 9594, "nlines": 101, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरूच ; दोन दिवसांत होणार आत्मदहन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरूच ; दोन दिवसांत होणार आत्मदहन\nप्रवरासंगम येथे नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांच्या निधनानंतर सोनईत दि. २४ रोजी १०० टक्के बंद पाळण्यात आला होता. यावेळी येथील शिवाजी चौकात असलेल्या तलाठी कार्यालयासमोरील शिवाजी पुतळ्याजवळ युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. नायब तहसिलदारांव्यतिरिक्त दुसरे कोणीही या आंदोलनाकडे फिरकले ना��ी. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत आत्मदहन करण्याचा इशारा या युवा कार्यकर्त्यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलताना दिला.\nदरम्यान, या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम, आरपीआय, नाथपंथी डबरी गोसावी आणि इतर विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दरंदले आदींनी आज [दि. २८] या संतप्त युवा कार्यकर्त्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी मराठा समाजातील या तरुण युवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची अशी मागणी केली. जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मेगा भरतीला स्थगिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. या ठिय्या आंदोलनात सर्व जातीधर्माचे युवक सहभागी झाले आहेत. सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनाबाबत मंडल अधिकारी गावडे, कामगार तलाठी वायभासे, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी फक्त पाहणी केली. परंतु प्रशासकीय पातळीवर काहीही चर्चा न झाल्याने हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.\n… आंदोलन तीव्र केले जाईल\nमराठा आंदोलनात केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचे निमित्त करून चालढकल केली जात आहे. राज्यपातळीवर बैठकांचा फार्स सुरु आहे. त्यामुळे राज्यशासनाचविषयी तरुणाई भडकलेली आहे. सरकारला काही काळजी नसेल तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/20.html", "date_download": "2019-01-16T11:42:43Z", "digest": "sha1:MXCD75RUASE4BM5F6FQA47AE6GNTYRBG", "length": 8293, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केरळात पावसाचे थैमान ; 20 जणांचा मृत्यू | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकेरळात पावसाचे थैमान ; 20 जणांचा मृत्यू\nकोच्ची/वृत्तसंस्था : केरळात पावसाने थैमान घातले असून, सतत कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळाखालील जमीन खचली असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत. त्यामुळे याचा परिणाम दळवळणावर झालाय. पावसामुळे इडुक्कीमध्ये 11, मलप्पुरममध्ये 6 तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जोरदार कोसळणार्‍या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे इटुक्की धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्य इलेक्ट्रिक बोर्डने रेड अलर्ट जारी केले आहे. धरणात 2400 फुट पाणी भरले आहे. राज्य सरकारने एनडीआरएफच्या 6 अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली आहे. सावधगिरी म्हणून कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सूचित केले आहे की, 2.30 वाजता येणार्‍या विमानांना अन्यत्र वळविण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जाणार्‍या विमानांवर याचा परिणाम होणार नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनायरी विजयन यांनी सांगितले की, पावसामुळे इडुक्कीमध्ये 11, मलप्पुरममध्ये 6 तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालय. तसेच पुढीक काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला सर्तकतेचा इशारा देण्यात आल��. अधिक सावधगिरी बाळगण्यामुळे पुणमदा झील वर आगामी नेहरू व्होट रेस स्थगित करण्यात आली.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_295.html", "date_download": "2019-01-16T12:48:29Z", "digest": "sha1:7D2DSY6D2UFUGCYNEBKEKHVTZAGC6QSH", "length": 9602, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा : पंतप्रधान गेल्या वर्षात एक कोटी रोजगार उपलब्ध करून दिल्याचा मोदी यांचा दावा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा : पंतप्रधान गेल्या वर्षात एक कोटी रोजगार उपलब्ध करून दिल्याचा मोदी यांचा दावा\nनवी दिल्ली/प्रतिनिधी : जमावाकडून होणारे हत्येचे गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून, कोणतेही कारण असो मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा आहे. या अशाप्रकारच्या घटना समोर येत असल्याने अंत्यत दु:ख होत आहे. ते थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नर���ंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. एका मुलाखतीत जमावगटांकडून वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कोणतीही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत, कायदा हातात घेऊन हिंसा करू शकत नाही. विरोधकांनी या मुद्यावरुन राजकारण करण्यापेक्षा समाजात एकात्मकता कशी राहील याकडे लक्ष द्यावे. तसेच, मी तसेच, माझ्या पक्षाने नेहमीच जमावगटांकडून झालेल्या आत्याचारांबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक घटनांची नोंद माझ्याजवळ आहे. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांचे राजकारण करुन जे विरोधी पक्ष आपला फायदा करुन घेताना दिसत आहेत, त्या लोकांची हिंसक वृत्ती आणि विकृत मानसिकता स्पष्ट यामधून दिसून येते. अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर टीका केली.\nराज्य सरकारने यांसारख्या घटना कशा नियंत्रित करता येऊ शकतील, याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करायला हव्यात. कोणताही धर्म, जातीतील व्यक्ती असो त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या मुद्यावर नव्या शिफारसी देण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची समितीही स्थापना केली आहे. मंत्र्यांची ही समिती शिफारशींवर लक्ष देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आता त्यांनी मागील वर्षात एक कोटी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. ��्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/12/blog-post_18.html", "date_download": "2019-01-16T11:51:16Z", "digest": "sha1:EMTDZ7AXGBO5JUI324VZUJ7YZRVR4VFX", "length": 8661, "nlines": 32, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण", "raw_content": "\nअनु मलिक यांचे मराठीत पदार्पण\n‘आसूड’ चित्रपटाला दिले संगीत\nमराठी सिनेसंगीताच्या आकर्षणाने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गुणी गायक व संगीतकारांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक. आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n२ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेल्या अनु मलिक यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील ख्यातनाम संगीतकार सरदार मलिक यांच्या कडून मिळाला. १९८० साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनु मलिक यांच्या संगीताची खासियत आहे. आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा असते. ‘बॉर्डर’, ‘बाजीगर’ ’विरासत’, रेफ्युजी, ‘बादशहा’, जुडवाँ, ‘मै हूँ ना’, ‘शूट आउट अॅट वडाला’, ‘दम लगाके हैशा’, ‘यमाला पगला दिवाना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘उँची है बिल्डींग’, ‘गरम चाय की प्याली हो’, ‘जानम समझा करो,’ ‘ज्युली ज्युली’, ‘मै खिलाडी तू अनाडी’ ही त्यांनी गायलेली गाणी सुद्धा सुपरहिट झाली.\nहिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनु मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि आशा भोसले ही तर त्यांची दैवतचं आहेत, पण त्याचसोबत सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान गायक-संगीतकरांचेही ते चाहते आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या मराठी कलाकारांबद्दल ही त्यांच्या मनात आदर आहे.\nअत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ‘आसूड’ हा चित्रपट भाष्य करत असल्याने विषयाची खोली लक्षात घेता तशाप्रकारचं संगीत देणं अपेक्षित होतं. यातील गाणी व संगीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार असून आपल्या मराठी पदार्पणाबद्दल अनु मलिक सांगतात की, ‘मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, ‘आसूड’च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. ‘आसूड’ साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता’. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल असा विश्वास अनु मलिक यांनी व्यक्त केला.\nगोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटात एका युवकाचा व्यवस्थेविरोधातील लढा दाखवताना शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती दिपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताळे यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश जळमकर व अमोल ताळे यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641189.html", "date_download": "2019-01-16T11:42:12Z", "digest": "sha1:OOGVZGD273OCM77CYRA7X7D6H3H2QUF6", "length": 12421, "nlines": 43, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...", "raw_content": "\nएक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...\nएक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...\nबहीण-ज्यांना नाही त्यांनाच तिची उणीव जाणवते.ज्यांना असते त्यांनाही जाणवते पण ती सासरी गेल्यावर...\n बहीणीची आठवण तर येणारच...पण या पामराला तेवढेही सुख नाही.बहीण नसल्याची खंत मनात आहेच पण ज्यांनी ज्यांनी बहीणीचे प्रेम दिले त्यांची आज प्रकर्षाने आठवण येते आहे.त्यांची राखी आता पहिल्यासारखी येत नाही मात्र मी माझी ओवाळणी अशी शब्दरुपात पोहोच करतो आहे.\nसन १९९८ चा तो काळ होता. मी नुकताच कविता लिहू लागलो होतो.ज्या काही चार-दोन कविता लिहील्या होत्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पोहोच करुन आलो होतो.आपलेही नाव पेपरात छापून येणार या आनंदाने गडी हवेतच तरंगत होता.पण कशाचे काय अन् फाटक्यात पाय....वर्तमानपत्राची दर रविवारची पुरवणी मला हळूहळू हवेतून जमिनीवर आणत होती.बघता बघता सहा महीने उलटले आणि एका रविवारी स्वारी कवितांसहीत पेपर आऊट झाली.\nपहिली कविता छापून येण्याचा आनंद काय असतो ते वर्णन करुन सांगू शकत नाही.आनंदाने गगनाची शीव केव्हाच ओलांडली होती.एक अनिल आज `कवी अनिल' झाला होता. अशाच आनंदात पाच-सहा दिवस गेले.मग वाचकांची पत्रे यायला सुरुवात झाली.त्यात तिचेही पत्र होते. तिलाही कविता आवडल्या होत्या.कलाकारांची मुलींना नेहमीच भुरळ पडते.तशी तिलाही पडली. हळूहळू पत्रापत्री वाढत गेली आणि एक दिवस पत्रमैत्रीही झाली.एकमेकांच्या सुख-दु:खाची देवाण-घेवाण सुरु झाली.दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटू पाहत होता किंवा नव्हता ते मलाही कळले नाही...तिलाही कळले नसावे.\nश्रावणसरींची बरसात सुरूच होती.मनाची हिरवळ वाऱ्यावर हिंदोळे घेत होती.अशा बहारदार समयी तिचे पत्र आले-\n`` आज मला आनंद होतोय की दु:ख....सांगू शकत नाही.पण अडचणच अशी आहे कि मी उचललेले पाऊल योग्यच असावे.माझे लग्न जमले आहे.आपला पत्रव्यवहार असाच सुरु रहावा म्हणून सोबत `राखी' पाठवतेय...स्वीकारायची किंवा नाही...आपल्या हातात.''\nश्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ संपला होता.लख्ख प्रकाशात एक नवे नाते खुणावत होते.नवे नाते...जगातले सर्वात पवित्र नाते...जिथे पवित्रता ही पवित्र होते असे भावा-बहीणीचे नाते\nआजच्या या मासलेवाईक जमान्यात जिथे मैत्रीच्या नावाखाली शारिरीक चोचले पुरवले जातात तिथे माझ्या या नात्याचे महत्त्व आणखीनच वाढते.आजच्या जमान्यात या नात्याची `पोपट झाला रे' अशी असंस्कृत कुचेष्टा केली गेली असती.पण तो काळ वेगळा होता.उलट तिने मला तिचा रक्षणकर्ता `श्रीकृष्ण' ही पदवी बहाल केली होती.एका राखीच्या धाग्याची ही सारी किमया होती.\nमी ही आनंदाने तिची `राखी' स्वीकारली आणि स्वीकारल्याचे तिला कळवले.मला एक बहीण मिळाली...तिला एक भाऊ मिळाला.पत्रव्यवहार सुरूच होता.तेव्हा मोबाइल नव्हते.पुढे पुढे बीएसएनएल आले.पण आमचा पत्रव्यवहार बरेच दिवस चालला.तिचे लग्न झाले...आनंद वाटला.लग्नानंतर मात्र पत्रव्यवहार बंद झाला.आणि एक दिवस अचानक तिचे पत्र आले.त्यात तिने तिच्या घरचा लँडलाईन नंबर दिला होता.दोन-चार वेळा फोनवर बोलणे ही झाले.बोलणे अघळपघळ नव्हतेच.बहीण-भावाच्या नात्याप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते होते.पण तरीही एक दिवस तिच्या पतीने या पवित्र नात्याकडे संशयाने पाहिले....माझ्या आयुष्यातला तो दुर्देवी दिवस\nमाझ्यामुळे जर माझ्या बहिणीला त्रास होणार अ���ेल तर आपण लांबच राहिलेले बरे असा विचार करुन माझी ती बहीण मी मनाच्या खोल गाभाऱ्यात ठेवून दिली.हळूहळू मनातली सल निघून गेली पण `राखी' मात्र तशीच शाबूत राहिली...अजूनही आहे\nपुढे दोन-तीन वर्षांनी अचानकपणे तिचे पत्र आले.पत्र पाहूनच मनाला समाधान वाटले होते.पण आत काय होतेते पत्र नव्हतेच...ती तर तिची दुर्दैवी कर्मकहाणी होती.पत्र वाचताना अक्षरश: डोळे पाणावले.\nलग्न होवून दोन-अडीच वर्षे झाली तरी तिला मूलबाळ होत नव्हते.म्हणून पती,सासू छळ करत होते.त्या जाचाला ती अक्षरश: कंटाळून गेली होती.पण नियतीला तिची कीव येत नव्हती.तिची कुस उजवत नव्हती.शेवटी जे व्हायचे तेच झाले.तिला माहेरची वाट दाखवली गेली.\nनियतीचा खेळ नेहमीच विचित्र असतो.ती माहेरी आली...आणि दीड-दोन महिन्यात तिला जाणवले- ज्या गोष्टीसाठी तिने तीन वर्षे जाच सहन केला, ती गोष्ट नेमकी सासर सुटल्यानंतर संकट बनून पूढे आली.ती गर्भार होती.....\nआनंद मानायचा की दुर्दैवाचा फेरा मानायचा कारण पती आधीच संशयी.ती पूर्णत: चक्रव्यूहात अडकली होती.बाळ ठेवावे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणार होते.अबॉर्शन करावे तर पुन्हा होईल की नाही याची शाश्वती नव्हती.आणि त्या न जन्मलेल्या जीवाचा यात काय दोष कारण पती आधीच संशयी.ती पूर्णत: चक्रव्यूहात अडकली होती.बाळ ठेवावे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणार होते.अबॉर्शन करावे तर पुन्हा होईल की नाही याची शाश्वती नव्हती.आणि त्या न जन्मलेल्या जीवाचा यात काय दोष जगरहाटीची शिक्षा त्याला काय म्हणून द्यायची\nअशा या भयंकर पेचात ती अडकली होती आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग मी दाखवावा ही तिची इच्छा होती.तिची काहीच चूक नव्हती.फक्त नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते.\nमाझ्यापरीने मी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. जी मुलगी लग्न जमताच मला राखी पाठवून पतीशी एकरूप होण्याचा मनोदय व्यक्त करते तिच्या चारित्र्यावर माझा पूर्ण विश्वास आहे...\nयानंतर तिने काय निर्णय घेतलाकुठे आहेयाची मला काहीच माहिती नाही.मी पत्रव्यवहार करु शकत नाही.तिनेही पुढे कधी पञ पाठवले नाही.\nआज `रक्षाबंधन' आहे...तिच्या राखीची मी गेल्या कित्येक वर्षापासून वाट पाहतो आहे.सोबत तिचे एका ओळीचे पञही असावे.\nपत्रात तिने लिहावे,``बंधूराया,आज मी खूप सुखात आहे...आज मी खूप सुखात आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/king-of-pune-on-the-way-of-visarjan/", "date_download": "2019-01-16T12:19:36Z", "digest": "sha1:PPNR33AGGDTF733IK3P6YQDYUXQJL2XZ", "length": 6482, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO : गुलालाची उधळण करत पुण्याचा राजा विसर्जन मिरवणूकीत मार्गस्थ.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO : गुलालाची उधळण करत पुण्याचा राजा विसर्जन मिरवणूकीत मार्गस्थ.\nगुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती\nपुणे : ढोल ताशांच्या गजरात हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\n१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला मानाचे तिसरे स्थान आहे. पुण्याचा राजा म्हणून हा गणपतीची ओळख आहे. आठ किलो सोने आणि दोन किलो चांदीने अलंकृत अशा या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडत पूजा होते. पहिल्या दोन मानाच्या गणपतीनंतर रथातून मिरवणूक नेण्याचा मान या गणपतीला असतो.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासा��ेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/naxalites-congressional-offer-will-support-you-at-the-last-time-when-the-bjp-supports-it/", "date_download": "2019-01-16T12:23:54Z", "digest": "sha1:6LY55FDYCKTC7PHN77KBZYQEG5IQT5IR", "length": 8660, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर\nटीम महाराष्ट्र देशा – नक्षलवादी नेता गणपथी याने गेल्या वेळी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता यावेळी काँग्रेसला पाठिंबा देऊ अशी खुली ऑफर दिल्याचा दावा छत्तीसगडमधील काँग्रेस नेते भुपेश बाघेल यांनी केला आहे. बाघेल यांनी केलेल्या दाव्यामुळे छत्तीसगडमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा देखील दावा केला आहे.\nमी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांकही मी पोलिसांना दिला आहे, असे बाघेल यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.\nनेमकं काय म्हटलं आहे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी \n‘मंगळवारी संध्याकाळी मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी करुन दिली होती. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली होती. या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला मदत करु इच्छितो. ३७ जागांवर आमचा प्रभाव आहे असे त्याने सांगितले.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘मला या प्रकारावर संशय आला. माओवादी नेता गणपथीच्या नावाने हा फेक कॉल असावा असं मला वाटले. मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्नही केला. यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की, गणपथी नावाने तुम्हाला कधी फोन आला आहे का, माझ्या नावाने कोणी दुसऱ्याने फोन केला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्षात भेटून निवडणुकीबाबत चर्चा करु असंही तो म्हणाला.\nपैसा काळ्याचा पांढरा झाला की काय राहुल गांधींचा मोदींना सवाल\nभिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nविराट चे शानदार शतक\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या मध्ये कर्णधार…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-ajit-pawar-on-winter-session/", "date_download": "2019-01-16T12:16:50Z", "digest": "sha1:LOLQ6XL4FS6BQQOT4UZUXHETV3YC67EA", "length": 6279, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू...- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू…- अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा-राज्य सरकारने कर्जमाफीची वेळेत अंमलबजावणी केली नाही तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा अजित पवारांनी भाजपला दिलाय. भाजपविरोधात सत्ताधारी शिवसेनेनंही विरोधकांसोबत यावं. असं खुलं आवाहनच अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना केलंय.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nकर्जमाफीच्या ऑनलाईन घोळामुळे डिसेंबरपर्यंत कर्जमाफी होणारच नसल्याचा दावाही अजित पवारांनी केलाय.”कर्जमाफीच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू अधिवेशन कसं चालतं ते, ” असं अजितदादा 3 शिवसेना आमदारांसमोरच म्हणाले.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/milind-bokil-talking-water-36215", "date_download": "2019-01-16T13:23:41Z", "digest": "sha1:SBSJEKGE2XISCUDSUVEUS373DA6QJDBX", "length": 13514, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "milind bokil talking on water पाण्याच्या बाबतीत आपला व्यवहार पाखंडी - बोकील | eSakal", "raw_content": "\nपाण्याच्या बाबतीत आपला व्यवहार पाखंडी - बोकील\nबुधवार, 22 मार्च 2017\nपुणे - ‘‘राज्याच्या १९७६ च्या जलाधिनियमाची नियमावली अद्याप झालेली नसल्याने जलसिंचन क्षेत्रात घोटाळ्यांना वाव मिळत आहे. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन आणि आपला व्यवहारही पाखंडी झाला आहे,’’ अशा कठोर शब्दांत लेखक मिलिंद बोकील यांनी मत व्यक्त केले.\n‘रोटरी जलोत्सव’मध्ये आयोजित व्याख्यानात ‘पाणी आणि समाजमन’ या विषयावर बोकील बोलत होते. या वेळी जलबिरादरीचे विनोद बोधनकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव घुमारे आणि उल्हास परांजपे यांनी जलसंधारणातील यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे, रोटरीच्या अध्यक्षा शलाका देशपांडे, अलका कोहली उपस्थित हो���्या.\nपुणे - ‘‘राज्याच्या १९७६ च्या जलाधिनियमाची नियमावली अद्याप झालेली नसल्याने जलसिंचन क्षेत्रात घोटाळ्यांना वाव मिळत आहे. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन आणि आपला व्यवहारही पाखंडी झाला आहे,’’ अशा कठोर शब्दांत लेखक मिलिंद बोकील यांनी मत व्यक्त केले.\n‘रोटरी जलोत्सव’मध्ये आयोजित व्याख्यानात ‘पाणी आणि समाजमन’ या विषयावर बोकील बोलत होते. या वेळी जलबिरादरीचे विनोद बोधनकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव घुमारे आणि उल्हास परांजपे यांनी जलसंधारणातील यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे, रोटरीच्या अध्यक्षा शलाका देशपांडे, अलका कोहली उपस्थित होत्या.\nबोकील म्हणाले,‘‘ ही नियमावली नसल्याने अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या संगनमताने होणारे घोटाळे चालूच राहणार आहेत. दुष्काळी भागाला पाणी पुरविण्यासाठी पश्‍चिम घाटात धरणे बांधण्यात आली. मात्र, त्याचा उपयोग ऊस शेतीसाठी करण्यात आला. बुद्धिमान मंडळीचा घाबरटपणा ही या देशाची मोठी समस्या आहे. सध्या मोठ्या शहरात राहिले, तरच पाणी मिळण्याची शाश्वती मिळत आहे. आपण बाटलीबंद पाण्याचे दास झालो आहोत. हे आपण समाजाला स्वच्छ पाणी पुरविण्यात अपयशी झाल्याची कबुलीच आहे.’’\nयेथील राम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हाती घेत आहोत, अशी माहिती घुमरे यांनी दिली. ‘‘प्लॅस्टिकमुळे नद्या आणि समुद्राचे प्रदूषण होऊ नये, यासाठी ‘सागरमित्र’ या उपक्रमात शहरातील दीड लाख मुले सहभागी झाली आहेत,’’ असे बोधनकर यांनी सांगितले. दिलीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nपुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो....\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/makar-sankrant-special-home-minister-on-zee-marathi/", "date_download": "2019-01-16T12:03:43Z", "digest": "sha1:NXAKEPXVLY47SDKQ4GDDZ62VN5PLQTSU", "length": 12335, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "Makar Sankrant Special Home Minister On Zee Marathi", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone झी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ\nझी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ\nझी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ\nमहाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर. मागील बारा वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. हा कार्यक्रम सादर करणारे निवेदक, सूत्रधार आदेश बांदेकर हे तर घराघरांत भावोजी म्हणून लोकप्रिय ठरले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन, गावात जाऊन होम मिनिस्टरने तेथील महिलांना या खेळात सहभागी करुन घेत त्यांना पैठणीसहित आनंदाचे अनेक क्षण दिले. आजही सायंकाळची साडे सहाची वेळ ही प्रेक्षकांसाठी झी मराठी आणि होम मिनिस्टरकरिता हक्काची वेळ असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. छोट्या पडद्याच्या विश्वात सलग बारा वर्षे चालणारा एकमेव दैनंदि�� कार्यक्रम ही होम मिनिस्टरची आणखी एक ओळख. एका ठराविक अंतरानंतर एखादं नविन पर्व आणत विविध वयोगटांतील महिलांना सहभागी करुन घेण्याचा मानस होम मिनिस्टरचा आहे. सणाच्या निमित्ताने सादर होणा-या भागांचं तर वैशिष्ट्य काही औरच. वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देणारा हा सण. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे येत्या १५ जानेवारीला. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.\nडोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचा हा संक्रांत स्पेशल खेळ रंगला ज्यात झी मराठीच्या नायक नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान जिंकण्याची संधी मिळाली. ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’मधील राधिका -अनिता दाते, शनाया – रसिका सुनिल, गुरुनाथ-अभिजित खांडकेकर, ‘खुलता कळी खुलेना’ मधील विक्रांत-ओमप्रक्राश शिंदे, मानसी-मयुरी देशमुख, मोनिका-अभिज्ञा भावे, ‘काहे दिया परदेस’मधील गौरी-सायली संजीव, शिव-ऋषी सक्सेना, ‘अस्मिता’-मयुरी वाघ आणि ‘हंड्रेड डेज’ मधील राणी-तेजस्विनी पंडित, नेहा-अर्चना निपाणकर आणि इन्स्पेक्टर अजय ठाकूर ही भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे आदी कलाकार सहभागी झाले होते.\nया सर्व कलाकारांसोबतच उपस्थित महिलांच्या नावांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या काही सामान्य महिलाही सहभागी झाल्या होत्या. होम मिनिस्टरच्या लोकप्रियतेचं सर्वात मोठं यश जातं ते आदेश भावोजींना. आपल्या खुमासदार निवेदनाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम रंगवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे आणि याचा प्रत्यय याही कार्यक्रमात आला. या सर्वांसोबत मजेदार खेळ खेळतांना आदेश भावोजींची उत्स्फूर्तता, हजरजबाबीपणा आणि गमतीशीर निवेदनाने खेळात विशेष रंगत आणली. नायिकांमध्ये बाजी मारत पैठणी जिंकण्याचा मान मिळवला ‘काहे दिया परदेस’च्या गौरीने. यासोबतच काही खेळांमध्ये इतरही नायिकांना पैठणीचा हा मान मिळाला त्या कोण आहेत आणि खेळांमध्ये त्यांनी कशी धम्माल आणली हे या विशेष सोहळ्यातून बघायला मिळेल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगणारा होम मिनिस्टरचा हा रंगतदार सोहळा बघायला विसरु नका येत्या रविवारी, १५ जानेवारीला सायंकाळी सात वाजता फक्त झी मराठीवर.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nविराट ची आई तयार झाली असती तर,आज अनुष्का पेक्षा सुंदर हि महीला क्रिकेटर झाली असती विराट ची बायको…\nझी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=2196", "date_download": "2019-01-16T12:02:56Z", "digest": "sha1:4Y2QCY7SLDUX43HJTQA2LRH6YWXHENDK", "length": 6796, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद\nराजकारणाचे बळी; सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह 600 जणांविरोधात गुन्हा दाखल\nभाजप नगरसेवक कमलाकर कोपलेंवर हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nभाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक,1 दिवसांची पोलीस कोठडी\nकेडगावात गोळीबार, कोयत्यानं वार करून दोघांची हत्या\nनंदुरबारमध्ये भारत बंदला हिंसक वळण\nसेनेचा ‘एकला चलोरे’चा नारा कायम, युतीची शक्यताही नाकारली\nनवस फेडणाऱ्याची गळ टोची, औरंगाबादमधील अघोरी प्रथा\nविद्यार्थीनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन, नराधमाला अटक\nपाण्याचा शोधात निघालेले काळविट पाण्यात पडले अन्\nलातूरमध्ये खाकी वर्दीतला दुचाक�� चोर\nमांजरा नदी पात्रात आढळली दिडशे किलोची मगर\n...म्हणून मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द झाला\nबाळाला कोवळं ऊन देण्यासाठी ‘ती’ गच्चीवर घेऊन गेली अन...\nविद्यार्थ्याचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यांतर्गत प्राध्यापिकेला अटक\nनगर शिवसौनिकांचे दुहेरी हत्याकांड; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराला अटक\nकर्मचाऱ्यानेच घातला पालिकेला गंडा, करापोटी वसूल केलेली रक्कम भरलीच नाही\nअंधश्रद्धेच्या काट्यांवर लोटांगण; अमरावतीतील पाशवी प्रथा पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील \n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/and-bhujbal-is-back-to-a-hospital-get-out-of-jail-card-says-preeti-menon-sharma/", "date_download": "2019-01-16T12:56:59Z", "digest": "sha1:RR7PZVKIBMRBAMPVAAZNGME4DIEFWL4M", "length": 6994, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हॉस्पिटल म्हणजे भुजबळांच जेल मधून बाहेर येण्याचं कार्ड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहॉस्पिटल म्हणजे भुजबळांच जेल मधून बाहेर येण्याचं कार्ड\nटीम महाराष्ट्र देशा : प्रकृती खालावल्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी भुजबळांच हॉस्पिटल मध्ये दाखल होणं म्हणजे जेल मधून बाहेर येण्याच कार्ड असल्याची टीका केली आहे. सध्या भुजबळ मनी लॉड्रिंग प्रकरणी तुरुंगात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोठडीत आहेत .\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nछगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालायत हलविण्यात आले. जेजेत आधी त्यांना आयसीयूत दाख�� करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना सीसीयूत हलविण्यात आलं. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचं सांगण्यात आलं. प्रकृती बिघडत असल्याने मागच्या वर्षी भुजबळ यांना ३५ पेक्षा जास्त वेळा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-i-had-to-give-life-to-the-countrys-sake-then-it-would-be-my-good-fortune/", "date_download": "2019-01-16T12:18:09Z", "digest": "sha1:G6QIS4NP6BGEZBTI4LMVYXWYZSTXG5Y3", "length": 9532, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देश हितासाठी मला प्राण पण द्यावे लागले तर ते माझे सौभाग्य- अण्णा हजारे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेश हितासाठी मला प्राण पण द्यावे लागले तर ते माझे सौभाग्य- अण्णा हजारे\nसर्व मागण्या देशवासीयांच्या हितासाठी; यामध्ये माझे कुठलेही स्वहित नाही\nनवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढची रणनिती ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यास जाणार आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांनी एक भावूक संदेश दिला आहे.\nअण्णा हजारे म्हणतात, ”आज उपोषणाचा ७ वा दिवस आहे. मी खूप थकलो आहे. डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. या परीस्थित मला सर्व कार्यकर्ते, माझ्या गावातील ग्रामस्थ, तसेच देशातील लाखो नागरिक उपोषण सोडण्यास सांगत आहेत. मात्र शहिदांना आठवून माझ मनोबाल वाढलं आहे. मी शहीद दिनाच्या दिवशी उपोषण सुरु केले होते. त्यामुळे तेव्हाच ठरवलं होत. शेवटपर्यंत लढत राहील. मी ज्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्या सर्व देशवासीयांच्या हितासाठी आहेत. यामध्ये माझे कुठलेही स्वहित नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहती. तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील. जर देशहितासाठी मला प्राण पण द्यावे लागले तर ते मी माझे सौभाग्य समजेल”.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nअण्णा हजारे यांच्या भावूक संदेशामुळे कार्याकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत, मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही.\nअण्णा हजारे यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पारनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. सुपा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जवळे, पानोली, नगर-कल्याण रोडवर टाकळी-ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nट���म महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=200910&list=pages&filter=meta&sort=weight", "date_download": "2019-01-16T12:51:46Z", "digest": "sha1:A44DA5GMDIAPZYMQBY5A5DTMYC57MVNG", "length": 12774, "nlines": 131, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "October 2009 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n6 46 9.8 k 22 k 9.5 k विकिपीडिया:दिवाळी अंक\n6 34 12 k 25 k 16 k विकिपीडिया:चावडी\n4 11 -5.4 k 10 k 4.3 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n3 8 3.2 k 3.1 k 67 k विकिपीडिया:बार्नस्टार\n1 14 -15 k 18 k 8.1 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय\n3 8 1.1 k 1.2 k 17 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n2 5 6.9 k 6.7 k 6.7 k विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २००९\n1 9 -23 k 22 k 1.3 k विकिपीडिया:निर्वाह\n2 5 4.5 k 4.4 k 4.4 k विकिपीडिया चर्चा:दिवाळी अंक\n1 11 11 k 12 k 30 k विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१\n1 2 21 k 20 k 20 k विकिपीडिया:मेलिंग लिस्ट\n1 4 -8.2 k 12 k 5.5 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सदस्यचौकट साचे\n1 3 12 k 11 k 11 k विकिपीडिया:धूळपाटी१७\n1 3 11 k 10 k 10 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सदस्यचौकट साचे/निवास\n2 2 2.4 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया चर्चा:बार्नस्टार\n1 2 9.6 k 9.4 k 9.4 k विकिपीडिया:कौल/जुने कौल ३\n1 1 11 k 11 k 11 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/वर्गिकरण\n1 3 3.1 k 21 k 3 k विकिपीडिया:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व\n3 3 519 597 38 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n1 1 9.6 k 9.4 k 9.4 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चलचित्र\n1 4 7.5 k 7.3 k 7.3 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र कसे चढवावे\n1 3 6.3 k 6.2 k 6.2 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/सदस्य\n1 9 4.5 k 4.4 k 4.4 k विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा\n1 1 6 k 5.9 k 43 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २३\n1 3 3.5 k 3.4 k 3.4 k विकिपीडिया:भाषा व्याकरण आणि भाषाशास्त्र प्रकल्प\n1 3 -3.4 k 3.4 k 5.3 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे\n1 3 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:लेखनभाषा संकेत\n1 2 2.8 k 2.7 k 2.7 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२००९\n1 2 2.7 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:धूळपाटी/सूचना\n1 3 1.9 k 1.8 k 1.8 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/साधने\n1 8 1 k 1 k 1 k विकिपीडिया चर्चा:कौल\n1 3 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/आजचे छायाचित्र\n1 1 3.2 k 3.2 k 3.2 k विकिपीडिया:निर्वाह/मुखपृष्ठ अनित्य\n1 1 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/शोधपेटी\n1 4 941 941 941 विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/कार्यगट(वर्कग्रूप)\n1 2 1.1 k 1.3 k 1.1 k विकिपीडिया:कौल/प्रचालक सुचालन\n1 1 2.7 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:दिवाळी अंक/दिवाळी तारखा\n1 1 2.7 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:निर्वाह/बृहन्‌\n1 1 2.6 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:निर्वाह/मुखपृष्ठ नित्य\n1 1 2.4 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/इंग्रजी प्रसिद्धी माध्यमे\n1 3 589 3 k 589 विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/कसे वापरावे\n1 1 2.4 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/आमाआका\n1 1 2.3 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२००८\n1 6 474 484 24 k विकिपीडिया:जादुई शब्द\n1 1 2 k 2 k 2 k विकिपीडिया:निर्वाह/सूचना फलक\n1 2 828 834 4.2 k विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n1 1 1.9 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/पत्रे\n1 1 1.8 k 1.8 k 1.8 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन\n1 1 1.8 k 1.8 k 1.8 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/अनिर्वाचित\n1 4 769 769 769 विकिपीडिया:कौल/प्रचालक\n1 1 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/मराठी प्रसिद्धी माध्यमे\n1 1 1.4 k 1.4 k 14 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/करावयाच्या गोष्टींची यादी\n1 2 676 676 676 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सांख्यिकी\n1 2 701 701 701 विकिपीडिया चर्चा:गीत संगीत\n1 4 131 131 35 k विकिपीडिया:विकिसंज्ञा\n1 2 404 404 11 k विकिपीडिया:प्रमाणपत्र\n1 4 189 189 4.7 k विकिपीडिया:गीत संगीत\n1 3 339 339 339 विकिपीडिया चर्चा:सहकार्य\n1 3 207 207 285 विकिपीडिया:धूळपाटी\n1 2 252 356 252 विकिपीडिया चर्चा:इतरांनाही सांगायचेय\n1 3 -64 174 984 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1\n1 1 606 606 606 विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/व्यंगचित्रे\n1 1 371 371 371 विकिपीडिया:धूळपाटी१६\n1 1 360 360 360 विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/इंग्रजी विकिपीडिया\n2 2 196 196 7.3 k विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह\n1 1 321 321 321 विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/न्यूजक्लिप\n1 1 302 302 302 विकिपीडिया:कौल/जुने कौल\n1 1 269 269 63 k विकिपीडिया:धूळपाटी१२\n1 1 248 248 2.3 k विकिपीडिया:नवीन माहिती\n1 1 245 245 245 विकिपीडिया:इतरांना���ी सांगायचेय/इमेल सिग्नेचर\n1 1 200 200 200 विकिपीडिया:धूळपाटी१५\n1 1 -186 186 0 विकिपीडिया:धूळपाटी१४\n1 1 176 176 176 विकिपीडिया:व्याकरण आणि भाषाशास्त्र प्रकल्प\n1 1 167 167 17 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n1 1 150 150 10 k विकिपीडिया:सहकार्य\n1 1 149 149 16 k विकिपीडिया:स्वॉट\n1 1 138 138 21 k विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत\n1 1 129 129 3.7 k विकिपीडिया:प्रकल्प/मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग\n1 1 128 128 11 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n1 1 122 122 122 विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/छायाचित्रे\n1 1 114 114 114 विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/कार्यगट(वर्कग्रूप)\n1 1 70 70 70 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/विभाग\n1 1 55 55 5.6 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n1 1 50 50 50 विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/शंका\n1 1 33 33 24 k विकिपीडिया:कौल/जुने कौल १\n1 1 33 33 36 k विकिपीडिया:कौल/जुने कौल २\n1 1 -30 30 7.2 k विकिपीडिया:प्रकल्प\n1 1 26 26 10 k विकिपीडिया:लघुपथ\n1 1 25 25 25 विकिपीडिया चर्चा:धूळपाटी१४\n1 1 12 12 636 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २७\n1 1 -4 4 1.1 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/धूळपाटी\n1 1 1 1 901 विकिपीडिया:मराठवाडा दालन/करावयाच्या गोष्टींची यादी\n1 1 -1 1 2.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती\n1 1 15 15 15 विकिपीडिया:भाषांतर\n1 1 2 2 7.1 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/कसे करावे\n1 1 -1 1 15 विकिपीडिया:प्रकल्प/साधने\n1 1 111 111 26 k विकिपीडिया:प्रचालक\n1 1 105 105 27 k विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/2841-varun-dhawan", "date_download": "2019-01-16T13:23:13Z", "digest": "sha1:FO7JTNN4EC4ZC6HOXL5E2LKKSK5TGJVO", "length": 2589, "nlines": 93, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Varun Dhawan - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#kalank या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत\n‘सुई धागा’चे ट्रेलर रिलीज...वाचा सिनेमाबद्दल थोडक्यात...\n2019 मध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता चढणार बोहल्यावर\nपुन्हा झळकणार ‘कूली नं 1’, गोविंदा-करिश्माऐवजी असेल 'ही' जोडी\nवरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nवरुण धवनला मिळालं सर्वांत सुंदर गिफ्ट...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4991-padmavat-movie-release", "date_download": "2019-01-16T12:23:32Z", "digest": "sha1:6YVGCL5WUHRTUIFHRTWYUHAIGFTIHS2D", "length": 5235, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सगळीकडून विरोध तरीदेखील रिलीज झाला ‘पद्मावत’ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमह���सुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसगळीकडून विरोध तरीदेखील रिलीज झाला ‘पद्मावत’\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकडाडून विरोध असणाऱ्या पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला. अनेकांचा विरोध पाहता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर कोल्हापुरात पद्मावतीचा पहिला शो चित्रपटगृह मालकांनी बंद ठेवला होता.\nमात्र, त्यानंतरचे सर्व शो सुरळीत सुरु झाले होते. प्रदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चित्रपगृह मालकांनी खबरदारी घेतली होती. राजस्थानच्या करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला होता.\nसिनेमाच्या विरोधात करणी सेना प्रचंड आक्रमक झाली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या.\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/national/", "date_download": "2019-01-16T12:03:32Z", "digest": "sha1:PTNB4GHX3RIQ44VEDD6VHREOC6DLG5WR", "length": 13700, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राष्ट्रीय | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nनवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार…\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग…\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nस्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला असून स्वेच्छा मरणाला सुप्रीम कोर्टाने सर्शत परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश…\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात…\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nनवी दिल्ली – तेलगू देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमॆडळातून आपल्या मंत्र्यांना बाहेर पडण्याचे…\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nअमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा…\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत…\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nअवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी…\nजया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\nनवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन…\nनोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर\nनोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिर खरेदी करणारे देशातील ५० ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या रडारवर…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4483/", "date_download": "2019-01-16T12:16:02Z", "digest": "sha1:2LQ7D4UFBPWFNN5NGKCP5E3DT3U6HCLZ", "length": 16602, "nlines": 126, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे", "raw_content": "\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nAuthor Topic: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे (Read 3519 times)\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे. रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.\nआजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय द��ऊन बसला.\nदोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.\nएके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली....\nत्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nRe: आयुष्यभर एकमेकांना स��थ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे. रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.\nआजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.\nदोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.\nएके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली....\nत्यांच्या पायऱ्या मात्र ���्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nRe: आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/three-girls-escape-childrens-home-dongrai-153651", "date_download": "2019-01-16T13:15:29Z", "digest": "sha1:23Y6EK4PSPQII777EBCK7APJF5EFZ2CQ", "length": 13624, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three girls escape from Childrens Home in dongrai डोंगरी बालगृहातून तीन मुलींचे पलायन | eSakal", "raw_content": "\nडोंगरी बालगृहातून तीन मुलींचे पलायन\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nमुंबई : डोंगरी बालगृहातून तीन मुलींनी पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 2) उघडकीस आला. 15 फुटांची भिंत ओलांडून या मुलींनी बालगृहातून पलायन केल्याचे समोर आले असून, यापैकी एकीला पकडण्यात आले आहे. तर दोघी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.\nमुंबई : डोंगरी बालगृहातून तीन मुलींनी पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 2) उघडकीस आला. 15 फुटांची भिंत ओलांडून या मुलींनी बालगृहातून पलायन केल्याचे समोर आले असून, यापैकी एकीला पकडण्यात आले आहे. तर दोघी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.\nडोंगरी बालगृहात या मुली ज्या ठिकाणी राहत होत्या, तेथे सुरक्षा भिंतीच्या टोकावर बाहेरच्या बाजूने एका झाडाची फांदी आली आहे. याच साह्याने त्या तिन्ही मुलींनी पळ का��ल्याचे समजते. या मुलींनी चार बांबू आणि तीन ओढण्यांच्या साह्याने एक लहान शिडी बनवली; मात्र सुरक्षा भिंत ओलांडता येत नसल्याने त्यांनी चार ते पाच खुर्च्या एकत्र केल्या. त्यावर शिडी ठेवत त्यांनी भिंतीवर चढून फांदीच्या साह्याने पळ काढला. सायंकाळी मोजणीच्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. यापैकी एक मुलगी बोरिवलीला आपल्या घरी आली असता घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने तिला पुन्हा पोलिसांच्या हवाली करण्यात आले; मात्र अन्य दोघी फरार आहेत. या दोन्ही मुली 17 वर्षांच्या आहेत. त्यातील एक मूळची बिहार व दुसरी तमिळनाडू येथील रहिवासी आहे. याबाबत वरिष्ठपोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोर देत मुलींचा शोध सुरु असल्याचे सांगितले.\nसाबणावरून स्पेशल होममधील मुलाला भोसकले\nसाबणावरून झालेल्या वादातून बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यातील दोषी मुलाने दुसऱ्या मुलाला चाकूने भोसकल्याचा प्रकार शनिवारी (ता. 3) डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये घडला. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याप्रकरणी या मुलाला ताब्यात घेतले आहे. 17 वर्षीय आरोपी मुलगा हा कल्याण येथील रहिवासी असून, त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. जखमी मुलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनऊ महिन्यांनी ‘तिला’ मिळाले आपले घर\nनांदेड - नऊ महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या बिहारमधील एका ४६ वर्षीय महिलेवर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nअनुपम खेरांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा: न्यायालय\nमुझफ्फरपूर (बिहार) : 'द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खेर...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उ��्साह आला...\nमेळघाटचा जवान अरुणाचलमध्ये शहीद\nअमरावती/चिखलदरा : चिखलदरा तालुक्‍यातील चुरणी-ढाणा येथील जवान मुन्ना पुनाजी शेलूकर यांना अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात देशसेवेचे कर्तव्य बजावताना...\nअन्न-पशुखाद्य सुरक्षेवर ‘लष्करी’ची संक्रांत\nनाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/navin-palkansathi-bharttil-kahi-parytansthle", "date_download": "2019-01-16T13:21:16Z", "digest": "sha1:G444AEV2ASXWMWD237HGMOGKHYMPS3KH", "length": 15064, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नवीन पालकांसाठी भारतातील काही पर्यटनस्थळे - Tinystep", "raw_content": "\nनवीन पालकांसाठी भारतातील काही पर्यटनस्थळे\nबाळ आता १०- ११ महिन्याचं झालं आहे. आणि तुम्ही एक ब्रेक घेऊन सुट्टीवर जाण्याच्या विचारात आहात का जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमचा विचार योग्य आहे. गेल्या काही महिन्यात बाळाची काळजी, तुमची तब्बेत, तुमचं काम, घरच्या जबाबदाऱ्या, या सगळ्यातून एक ब्रेक घ्यावास वाटणे साहजिक आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न आणि शांत वाटेल. आणि तुमच्या बाळाला पण दुसऱ्या ठिकाणाची ओळख होईल नवीन वातावरण,नवीन जागा, असा हवाबदल बाळासाठी त्याची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु बाळ किंवा तुम्ही नुकत्याच कोणत्या आजारातून बऱ्या झाला असाल तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बेत आखू नका.\nचला तर मग सुट्टी टाका आणि आत्ताच तिकिटं बुक करा, पण थांबा तुम्ही जाणार कुठे, असा बेत आखताना तुम्हांला आता हे लक्षात घेतलं पाहिजे,की आता आपल्याबरोबर एक छोटंसं बाळ असणार आहे. त्यानुसार ठिकाण निवडा. आम्ही तुम्हाला काही अशी ठिकाण सुचवणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला आणि तुमच्या एक वर्षा- पर्यंतच्या बाळाला घेऊन जाऊ शकता\n��ामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून उटी ओळखले जाते. हे नंदानवनापेक्षा कमी नाही जर तुम्ही या आधी तिकडे जाऊन आला असाल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेलच,आम्ही त्या जागेला नंदनवन का म्हणत आहोत. येथील अमाप असे निसर्ग सौंदर्य, चहुबाजूंनी दाटलेली हिरवळ, देवदार वृक्षाने सजलेली वनराई मन प्रसन्न करते. येथील तापमान वर्षभर ५ ते २५ अंश इतकेच म्हणजे अति थंड ते माध्यम थंड असे असते. त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला थंड ठिकाणी जायचं नसेल तर तुम्ही उन्हाळ्यात या ठिकाणी जाऊ शकता. उटी मधली हॉटेलं ही मुलाच्या दृष्टीने बऱ्यापैकी सुसज्ज आहेत. आणि तुम्ही जर उटीला गेलात तर तिकडच्या बॉटनिकल गार्डन, लहान मुलांसाठीचे आकर्षण चिलून पार्क, तसेच कालहट्टी धबधबा, उटी संग्रहालय, या ठिकाणांना भेट दयायला विसरू नका\n२) केरळ मधील टेक्कडी\nया ठिकाणच्या यादी मध्ये हे स्थळ देण्याचे खास कारण आहे. हे ठिकाण लहान मुलांना आकर्षित करणारे आहे . येथील पेरियार वन्यजीव अभयारण्य. इथे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला, विविध प्राणी ,पक्षी, झाडे फुले आणि तर वन्यजीव प्रत्यक्ष वावरताना बघायला मिळतील. तसेच इकडच्या हत्तीशी तुमच्या मुलाला खेळायला देखील मिळेल. परंतु या ठिकाणी जाताना तिकडचा मार्गदर्शक बरोबर असल्या शिवाय आत जाणे हे धोक्याचं आहे त्यामुळे ती काळजी घ्यावी\nहे ठिकाण तेलंगणामध्ये आहे आणि हे हैद्राबाद वरून साधारतः २ तासाच्या अंतरावर आहे. इकडची सुंदर हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकते. तसेच इकडचे धबधबे तुम्हाला तुमचे ताण विसरायला लावतात आणि मन शांत करतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण आर्थिकदृष्ट्या देखील इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त आहे. तसेच इतर पर्यटन स्थळांपेक्षा इकडे पर्यटकांची वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे शांतात आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी या ठिकाणाची निवड योग्य ठरेल .\nथंड वातावरण, चहाचे मळे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी दार्जिलिंग प्रसिद्ध आहे. केबल कार , टॉय ट्रेन हिरवळ,चहाचे मळे या ठिकाणच्या या गोष्टी आकर्षित करतात. तसेच काही संग्रहालय देखील पाहण्यासारखी आहेत. दार्जिलिंगला जाण्यासाठी जर तुम्ही विमानाने जात असाल तर तुम्हाला बागदोगरा येथील विमानतळावर उतरून २ गाडीचा प्रवास करून दार्जिलिंग ला पोहचता येईल. आणि दार्जिलिंग पासून जवळचे रेल���वे स्टेशन जलपाईगुडी हे आहे. आणि याशिवाय टॉय ट्रेन ने जलपैगुडी ते दार्जिलींग जात येते तसेच( ७-८ तास प्रवास) आणि जर तुम्ही गाडी करून जायचा विचार करत असाल तर सिलिगुडी वरून २ तासाच्या अंतरावर दार्जिलिंग आहे\nहे तलावांचे राजेशाही शहर जे गोल्डन सिटी म्हणून देखील ओळखले जाते हे ठिकाण तुमच्या साठी योग्य आहे. या ठिकाणी जाण्यासाठी साधारण सप्टेंबर ते जानेवारी हा काळ योग्य असतो. उन्हाळ्यात या ठिकाणी जाणे टाळा. इकडे वाळवंट असला तरी इकडची जैनमंदिर,राजेशाही थाट, की जैसलमेर फोर्ट हे अनुभवण्यासारखे आहे. तुमच्या मुलाला इकडे उंटावर बसण्याचा अनुभव तुम्ही देऊ शकता\nही सर्व ठिकाणे लहान मुलांच्या दृष्टीने सुसज्ज अशी आहेत. तरी प्रवासाला निघताना एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. मुलाला कोणते ठिकाण योग्य ठरेल याचा अंदाज घ्यावा. सर्दी-खोकला पडसं अश्यासाठी काही औषधे बरोबर असु द्यावी. थंड हवेच्या ठिकाणी जाताना बाळासाठी गरम कपडे आणि जास्तीचे कपड्याचे जोड बरोबर असु द्यावे. यामुळे तुमचा प्रवास आणि तुमची ट्रिप अधिक सुखकर होईल\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6102-rajya-sabha-voting-for-58-seats", "date_download": "2019-01-16T12:47:57Z", "digest": "sha1:NU4N6WHW6OUITNLQ7JJGNVSW6E2SS7XH", "length": 5203, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी 16 राज्यांमध्ये निवडणूक झाली. त्यापै 58 जागांपैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे 25 जागांसाठी हे मतदान झालं.\n16 राज्यांपैकी 10 राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. हे मतदान सकाळी वाजल्यापासून सुरु झालं. तर दुपारीपर्यंत चालू होतं.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bihar-news-businessman-was-beaten-up-in-bihar-as-he-refused-to-give-bribe-to-police-300106.html", "date_download": "2019-01-16T11:53:31Z", "digest": "sha1:XT3JIVDLGJ7FNCFPJOZVMMEQDDD2NLMA", "length": 15229, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलिसांनी व्यापाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये ओतले पेट्रोल", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल ��न्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nपोलिसांनी व्यापाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये ओतले पेट्रोल\nबिहार, 11 आॅगस्ट : गुन्हेगारीने बदनाम असलेल्या बिहारमध्ये पोलिसांच्या विकृतीचा प्रकार समोर आलाय. लाच दिली नाही म्हणून एका व्यापाराला बेदम मारहाण करून त्याच्या प्राईवट पार्टमध्ये पेट्रोल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. व्यापारी राजेश वर्मा (नाव बदलले) यांनी कोर्टात हा धक्कादायक खुलासा केलाय. पोलिसांनी या व्यापाऱ्याकडे 50 हजारांची लाच मागितली होती. कोर्टाने या पीडित व्यापाऱ्याच्या वैद्यकीय चौकशीचे आदेश दिले असून आरोपी पोलिसांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.\n9 आॅगस्ट रोजी ही घटना घडली. राजेश वर्मा (नाव बदलले) यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. वर्मा हे आपल्या दुकान हजर होते. तेव्हा पोलीस अधिक्षक सुनील कुमार यांची टीम तिथे आली. त्यांनी 50 हजारांची मागणी केली ती देण्यास नकार दिला म्हणून पोलिसांनी दुकानातच मारहाण सुरू केली. त्यानंतर वर्मा यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कोठडीत टाकलं. हा प्रकार इथंच थांबला नाही. मध्यरात्री पोलिसांनी पुन्हा एकदा वर्मा यांना मारहाण केली. पोलिसांनी त्यांचे कपडे उतरवले आणि पार्श्वभागात पेट्रोल ओतले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आमच्याविरोधात तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली.\nएवढंच नाहीतर जेव्हा वर्मा यांना दुकानात मारहाण करण्यात आली तेव्हा पोलिसांनी दुकानाच्या गल्ल्यातून 5 हजाराची रोकडही लंपास केली. एका मारहाणीच्या प्रकरणात वर्माला पोलीस अटक करण्यासाठी आले होते. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल आहे अशी माहितीही त्यांनी केली. पण कोर्टाने याची दखल घेतली नाही असंही त्यांनी सांगितलं. आपल्यावर झालेल्या घटनेबाबत वर्माने वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानवधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केलीये.\nPHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख\nपाॅर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अफगाणिस्तानच्या मुलीनं सोडला धर्म\n'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड\nVIDEO : पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो म्हणून झाडं तोडली, दोनशे पिल्लं हकनाक मेली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T12:25:13Z", "digest": "sha1:KELHIE5KN45S64TH22CYVPT7SHE6FWER", "length": 11418, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इम्रान खान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 ध���वांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमुंबईत कापडी कारखान्याची आग विझवल्यानंतर आढळले 4 मृतदेह\nकांदिवलीतल्या दामूनगर परिसरात भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 4 जणांचे मृतदेह आढळले आहे. एका कापडाच्या कारखान्याला ही आग लागली होती.\nनसीरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना सुनावले खडे बोल; काय म्हणाले पहा VIDEO\nइम्रान खान आधी आपलं घर सांभाळा, मग भारताबद्दल बोला - नसीरुद्दीन\nमहाराष्ट्र Dec 23, 2018\nकमलनाथ ते महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nसार्क परिषद : पाकिस्तानचा प्रस्ताव भारतानं धुडकावला\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नवज्योतसिंग सिद्धूला दिली ही खास ऑफर\nकरतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन, बहुत हुआ खूनखराबा, अब बढ़े भाईचारा - सिद्धू\nमहाराष्ट्र Nov 28, 2018\nGood Morning : आजच्या या आहेत 5 महत्त्वाच्या बातम्या, तुम्ही लक्ष ठेवलंच पाहिजे\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/respected-five-ganpati-immersion-procession/", "date_download": "2019-01-16T12:17:52Z", "digest": "sha1:PJPEHQQUPPQO7PFNX7WPS4BC4BGNKTVC", "length": 12997, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातील मानाच्या बाप्पांच्या विसर���जन मिरवणुकीची तयारी पूर्ण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यातील मानाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण\nअवघी पुण्यनगरी गणेश भक्तानी दुमदुमली\nपुणे : मागील गेल्या 11 दिवस गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत होते आणि शेवटी तो दिवस उद्या उजाडत आहे. ऊद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची भव्य विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाले आहे.\nकशी असेल मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक \nमानाचा पहिला कसबा गणपती\nग्रामदेवता व मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजता मंडळाच्या सभा मंडपातून निघेल. त्यानंतर 10.30 वा. पालकमंत्री गिरिष बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते श्री च्या मूर्तीस आणि लोकमान्य टिळकांच्या पुळ्यास पुष्पहार अर्पण करून मंडई येथून प्रमुख मिरवणूकीस प्रारंभ करणार आहेत. कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत रमनबाग प्रशालेच ढोल पथक आर्ट ऑफ लिविंगचे पथक, कामयानी विद्या मंदिरी, प्रभात ब्रास बॅन्डचा सहभाग असणार. परंपरे प्रमाणे पालखतून मिरवणूक निघणार आहे.\nमानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी\nमानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी 10.45 वा. मंडई येथील टिळक पुतळ्यापासून निघेल. मिरवणूकीत सतीश आढाव यांचे नगारावादन न्यु गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा, ताल आणि शौर्य ढोल ताशा पथक, सिंबायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांचे लोककला सादरीकरणार आहेत. पालखीतून मिरवणूक निघणार आहे.\nविसर्जन मिरवणुकीत राडा घालणाऱ्या ‘या’ नगरसेवकाला यापूर्वी…\nपुणे : गणेशमूर्तीची विटंबना करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाला…\nमानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती\nमानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीय सुरूवात सकाळी 11.00 वा. मंडईतील टिळक पुतळ्यापासून सुरूवात होईल. जयंत नगरकर यांचे यांचे नगारावादन, नादब्रम्ह, चेतक, शिवगर्जना ढोल ताशा पथकाचा समावेश असणार आहे. सुभाष सरपाळे व स्वप्निल सपकाळे यांनी तयार केलेल्या फुलांचा रथामध्ये ‘श्रीं’ची मुर्ती विराजमान होणार आहे.\nमानाचा चौथा गणपती तुळशीबाग\nमानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीला 11.15 वा. टिळक पुतळ्यापासुन सुरूवात होईल. मिरवणुकीत लोणकर ��ंधुचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकांचा समावेश असणार आहे. गरूडाच्या आकाराचा फुलांचा आकर्षक रथामध्ये ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान असणार आहे.\nमानाचा पाचवा केसरीवाडा गणपती\nमानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीस सकाळी 11.20 वा. मंडईतील टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ होणार आहे. मिरवणूकीत प्रताप बिडवे यांचे सनई चौघडा वादन, समर्थ प्रतिष्ठान, श्रीराम, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचा समावेश असणार आहे. ही मिरवणुक मंडई येथील टिळक पुतळा, समाधान चौकमार्गे लक्ष्मी रस्ता, टिळक (अलका) चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे विसर्जन घाटाकडे जाणार आहेत.\nअखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीच्या मिरवणूकीस सांयकाळी सात वाजात सुरुवात होणार असून तुळजाभवानी आईचा जगदंबा रथ हे मिरवणूकीचे आकर्षण असणार आहे. विसर्जन मिरवणूकीत न्यू गंधर्व ब्रॉस बॅन्ड, शिवगर्जना ढोल ताशा पथक, नुमवि वाद्य पथक ही पथके सहभागी होणार आहेत\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूकीला उद्या सायंकाळी सुरुवात होणार आहे. यंदा धुम्रवर्ण रथामध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार असून मोती रंगांच्या लाखो दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्त मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथ असणार आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात येणार असून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बॅंड, प्रभात बॅंड आणि स्वरुपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे.\nविसर्जन मिरवणुकीत राडा घालणाऱ्या ‘या’ नगरसेवकाला यापूर्वी देखील झाली होती अटक\nपुणे : गणेशमूर्तीची विटंबना करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाला अटक\nपोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम\nगणपती विसर्जनाला गेलेल्या तिघांचा जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे पाण्यात बुडून…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना-भाजपची युती केली,त्यामुळेच आम्ही…\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nव���राट चे शानदार शतक\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-raut-critisize-bjp-after-tdp-leave-nda/", "date_download": "2019-01-16T12:16:15Z", "digest": "sha1:ZBKDJRCMOHD65KKVHPXVTNTEJACQ655C", "length": 9726, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीडीपीनंतर आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील- राऊत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nटीडीपीनंतर आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील- राऊत\nसंजय राऊत यांची भविष्यवाणी\nटीम महाराष्ट्र देशा- एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देशम पक्षाची कृती अपेक्षित होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे . टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सेनेने दिलेली ही पहिली प्रतिक्रिया होती.\nकाल तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली.अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत.“राजकारणातील एक जुना-जाणता नेता म्हणून आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरुन त्यांना आमचा हा निर्णय सांगता आला असता. मात्र आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता”, असेही चंद्राबाबूंनी सांगितले होते.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\nबुधवारी रात्री टीडीपीने केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही व पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटही देत नसल्याचे सांगत आपले दोन केंद्रीय मं��्री राजीनामा देतील असे जाहीर केले होते. त्यावर शिवसेनने आपली प्रतिक्रिया दिली. आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल स्पष्ट केले होते. त्यानंतर तडजोडीला नकार देत एनडीएतून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय टीडीपीनं घेतला.\nविभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही. मात्र, राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पत्रकार स्पष्ट केले. मात्र, यावर समाधान न झाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील आपले मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=20171010&list=pages&filter=meta&sort=weight", "date_download": "2019-01-16T12:04:26Z", "digest": "sha1:MVZJ3JH2ZBY3YHOB6ZXBYE7FMN467RHB", "length": 2772, "nlines": 40, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "10 October 2017 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n51 5 5 7.8 k 12 k 144 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n290 0 0 विकिपीडिया:शोध\n1 2 3.1 k 3.1 k 4.7 k विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n36 1 3 3.4 k 3.4 k 43 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n15 1 5 -1.2 k 1.3 k 3.8 k विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n29 1 1 2.4 k 2.4 k 125 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n5 2 2 121 121 121 विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यप्रकार\n138 0 0 विकिपीडिया:सफर\n136 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n1 1 137 137 137 विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यप्रकार\n24 1 1 1 1 8.4 k विकिपीडिया:मोबाईल साहाय्य\n93 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n85 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n4 1 1 0 0 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १०\n77 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n61 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n56 0 0 विकिपीडिया:संचिका चढवा\n51 0 0 विकिपीडिया:मराठी विश्वकोश\n1 1 -31 31 137 विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्राचे खाद्यप्रकार\n1 1 -31 31 121 विकिपीडिया:केम\n1 1 -31 31 121 विकिपीडिया:महाराष्ट्राचे खाद्यप्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mns-chief-raj-thackeray-gudi-padwa-2018-melava-party-worker-broken-gujrati-name-board-on-mumbai-ahmedbad-highway/", "date_download": "2019-01-16T12:01:28Z", "digest": "sha1:GU25HYJKOL6SC4FMJJUYGF4YHQMGHJTT", "length": 5722, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ)\nगुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ)\nमंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. घोषणा देत सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांनी या पाट्या हटवल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरून केलेल्‍या भाषणात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती पाट्यांबाबत भाष्य केले होते. त्‍यांच्या भाषणानंतर आक्रमक झालेल्‍या मनसे सैनिकांनी गुजराटी पाट्या हटविल्‍या.\nमुबई अहमदाबाद महामार्गावर वसईत गुजराथी पाट्या लावण्यात आल्या आहेत. मनसेने हॉटेल चालकांना, पोलिस प्रशासनाला आणि पालिकेला अनेकदा पत्र देवून सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्राला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. काल (दि. १८ मार्च)रात्री ��ाज ठाकरे यांच्या सभेहून घरी परतत असताना माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल करत बोर्ड गुजराती बोर्ड फाडले.\nराज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यावेही आपल्‍या ठाकरे शैलीत हल्‍ला चढवला. ते म्‍हणाले, ‘‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवले जात आहे. वसई-विरारमध्ये गुजराती लोकांची संख्या वाढत आहे. हा मोदी-शहा जोडगळीचा डाव असून, बीकेसीतील नोकऱ्या मोदींनी गुजरातला पळवल्या. मी गुजरात दौऱ्यावर असताना मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभे केले. मात्र, ते खोटे होते. मोदींचा खरा चेहरा आता दिसला असून त्यांनी गुजरातची वाट लावली आहे, असा आरोप करत आजही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक दुकान आणि हॉटेलवर मराठी ऐवजी गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/suicide-attempt-suicide-at-kurla-railway-station-298214.html", "date_download": "2019-01-16T12:42:08Z", "digest": "sha1:CWHX4EJGHIH4TYQOAV6C4Y4DSTB7IYAL", "length": 5148, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...\nकुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वर येत असलेली ट्रेन पाहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क रेल्वे रूळावर जाऊन झोपला.\nमुंबई, ता. 31 जुलै : कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वर येत असलेली ट्रेन पाहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क रेल्वे रूळावर जाऊन झोपला. त्याच क्षणी ड्युटीवर हजर असलेल्या आरपीएफच्या एका जवानाने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला फलाटावर खेचून त्याचे प्राण वाचवले. कुर्ला रेल्वे स्थानकावर सोमवारी दुपारी १२ वाजताच्या ��रम्यान घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.अगदी कुणाच्याही जीवाचा थरकाप उडवणारी ही घटना. स्वतःच्या जीवाची परवा न करता, आयुष्य संपवायला निघालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या आरपीएफ जवानाला बघुन फलाटांवर उभे असलेले आणखी काहीजण मदतीला धाऊन गेले. आरपीएफने केलेल्या चौकशीनंतर आत्महत्या करणारी व्यक्ती नरेन्द्र दामाजी कोटेकर (५४ वय) असे आहे. ते लिटिल मलबार हिल सायन ट्राम्बे रोड लाल डोगर चेम्बूर येथील रहिवासी असून, कौटुंबीक कलहामुळे त्यानी ही टोकाची भूमीका घेतल्याचे समोर आले. आरपीएफने त्याच्या कुटुंबियांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानाचे आभार मानून नरेन्द्र यांना त्यांचे कुटुंबिय घरी घेऊन गेले.चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर\nहेही वाचा..VIDEO : दूषित पाणीपूरवठा केल्यामुळे उप-अभियंत्याला घातला तृतीय पंथीयाच्या हस्ते हारचाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसानलव्हस्टोरीचा दुखद 'द एन्ड', सेल्फी VIDEO काढून ट्रेनखाली मारली उडी\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/yogi4pm-posters-appear-lucknow-three-arrested-160387", "date_download": "2019-01-16T12:52:43Z", "digest": "sha1:PQVW2NXDDUY6IYHX7GR5VFRPJIYFKOZC", "length": 13544, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "#Yogi4PM: Posters appear in Lucknow three arrested #Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत | eSakal", "raw_content": "\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.\nउत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, \"योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हे पोस्टर हटविले आहेत. शिवाय, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, हे फलक प्रिंट करणाऱ्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उन्नाव येथून सुमित पासी, बहरीच येथून इक्रमुद्दीन आणि लखनौ येथून मनिष अग्रवाल यांनी पोलिसांनी अटक केली आहे.\n\"योगी आणा, देश वाचवा' या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदींना जुमलेबाज ठरवण्यात आले असून, योगी हिंदुत्वाचे \"ब्रॅंड आयकॉन' असल्याचे म्हटल आहे. अमित जानी नावाच्या व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देऊन जोरदार प्रचार केला. मध्य प्रदेशातील एका सभेत योगींनी अली आणि बजरंग बली यापैकी एकाची निवड करा, असे मतदारांना आवाहन केले होते. हिंदुत्व बाजूला ठेवून विकासाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे भाजपचा पराभव झाला, असे काही समर्थकांचे मत आहे. त्यांनी सोशल मीडियावरून तशी आपली नाराजीही प्रगट केली. निवडणुकीत विजयासाठी विकास आवश्‍यक आहे; पण तितके पुरेसे नाही. विकासाचा अभाव हिंदुत्वाने भरून काढता येऊ शकतो, असे राज्यसभेतील भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nउत्तर प्रदेश सचिवालयात उभारणार वाजपेयींचा पुतळा\nलखनौ : उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे...\n#Yogi4PM योगींना आणा, देश वाचवा...\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nबुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक...\nदलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष; सावित्रीबाईंचा भाजपला रामराम\nनवी दिल्ली : बहराइच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज (गुरुवार) भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. ''भाजप...\nबुलंदशहर हिंसाचारामागे कट- पोलिस महासंचालक\nलखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/passing-mumbai/", "date_download": "2019-01-16T12:09:56Z", "digest": "sha1:W676SRU3GADEU6A3K56KCAAKEZTDLNBP", "length": 29933, "nlines": 210, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पासिंग मुंबई ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 6, 2018 सुरेश कुलकर्णी कथा, साहित्य/ललित\nफायर प्लेस समोर बसून मामाने ड्रिंक्सचा एक लार्ज पेग भरला. तो तोंडाला लावणार तेव्हड्यात फोन वाजला.अननोन नंबर.\n“बल्क ,पण महत्वाचे ट्रान्स्पोरट\n“कोकणच्या एका वळचणीच्या सागर किनाऱ्या वरून.”\n“मुंबई पास करून द्यायची.दिल्लीचा पाशा पुढे घेवून जाणार.”\n“म्हणजे कोकण ते पाशा पर्यंत पोहंचवण्याची डील \n“पाच बाय तीन बाय दोनचे, पन्नास ते साठ किलो वजनाचे क्रेट नग चाळीस \n हे विचारणार नाही. माझ्या आटी. एक माझ्या पद्धतीने काम करीन. दोन पाशाला पझेशन दिले कि माझा समध संपला.स्टॉक बल्की आहे. रिस्क वाढते.डील तीन कोटीची \n. मामा जास्त बोलत नाही आणि ज्यास्त बोललेलं मामाला आवडत हि नाही तेव्हा बाय \n“थांबा ,थांबा. मला मान्य आहे.” समोरचा घाई घाईत म्हणाला.\n“कोकणचा आणि पाशाच��� कॉन्टॅक्ट नंबर \nसमोरच्याने झटपट दोन्ही नंबर सांगितले. क्षणभर मामाने डोळे मिटून मनात ते दोन्ही नंबर रिपीट केले.\n“पैसे दुबईत डॉक्टर कडे पोहचते कर ” मामाने फोन बंद केला. या नंबरवर खात्रीच्या माणसाशिवाय मामाशी संपर्क साधता येणे शक्य नव्हते. त्या मुळे मामा बिनघोर होता.\nमामाने लगेच दुसरा नंबर फिरवला.\n”इतके बोलून मामाने हातातला मोबाईल समोरच्या फायर प्लेसच्या आगीत भिरकावून दिला \nराकाने आपला मोहरा मोबाईल कम्पनीच्या ऑफिस कडे वळवला. ‘डील झाली ’ म्हणजे मामाच्या फोन कॉलचे रेकोर्ड डिलीट करायचचे, इतकेच काम राका कडे होते. या कामात तो ‘कामाचा’ माणूस होता \nदादूचे घर टिपिकल कोकणी घर होते. नारळाच्या ,पोपळीच्या झाडात लपलेले. उतरत्या कवलारू छपराचे. कोकणच्या कोठल्या तरी समुद्रा शेजारच्या शेतातल.\nमामाची जीप घरा समोर उभा होती. दादू मामाच्या परिचयाचा. तरी फोन नंबर विचारून घेतला होता. कारण तोही मामा सारखा सारखे फोन बदलत असे.\n“दादू,आपण पुन्हा भेटत आहोत. मागच्या दोन वेळेस तुझ्या कडून माल नेला होता. आता तुझ्या कडच्या बल्क मालाची डील आहे. मुंबई पार करून द्यायचय दादू नेमक काय आहे दादू नेमक काय आहे\n आत काय असा म्हाईत नाय \n“जरा नजरे खालून घालाव्यात असे वाटले, म्हणून आलो.”\nदादू ,मामा घरा मागच्या अंगणात आले.नारळाच्या झावळ्या खाती दडवलेले पेटारे दादुने झावळ्याचे एक टोक उचलून दादुने दाखवले. गन्स अनुभवी मामला क्षणात अंदाज आला. कदाचित ग्रेनेड्स पण असतील \nदादू सोबत, ‘काजू’ची बाटली ,खेकड्याचा रस्सा अन भाकरी,खावून मामा संध्याकाळी पाचच्या सुमारास निघाला.\n“दादू , जे ठरेल ते नंतर कळवतो ” मामाने जीपला पहिला गेअर टाकत सांगितले.\nदादू वेड्या सारखा मामाच्या जीपच्या टेल लाईट कडे पाहतच राहिला. विचित्र माणूस इतक जड आणि धोकादायक सामान. किमान एक ट्रक लोड तरी इतक जड आणि धोकादायक सामान. किमान एक ट्रक लोड तरी मामा कस पोहचवणार मुंबई पोलीस पिसाळलेल्या कुत्र्या सारख वासावर असत नवा आलेला मुंबईचा इन्स्पेक्टर राघव तर अंडरवर्ड मध्ये ‘टायगर’म्हणून फेमस झालाय नवा आलेला मुंबईचा इन्स्पेक्टर राघव तर अंडरवर्ड मध्ये ‘टायगर’म्हणून फेमस झालाय कुठून कशी झडप घालील नेम नाही कुठून कशी झडप घालील नेम नाही मामाच काम मामा जाणे. आजवर मामा फेल गेल्याच दादुने कधी ऐकले नव्हते.\nइन्स्पेक्टर रा���वचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते.गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना ‘लक्ष’ठेवण्यास वार्न केले होते.\nमामा राघवला चांगलाच ओळखून होता. त्याच्या हातावर तुरी देवून इतका मोठा ‘माल’ मुंबई बाहेर काढणे केवळ अशक्य किमान आजवरचा इतिहास हाच होता. म्हणून यावेळेस मामाने खूप काळजी पूर्वक योजना आखली होती. मामाच्या डोक्यात या योजनेची ब्लू प्रिंट तयार होती. फक्त दुबईचा निरोप अजून आला नव्हता. इतक्यात फोनची रिंग वाजली.मामाने मोबाईल on केला. मेसेज होता. —–‘मिळाले –डॉक्टर.’ मामा समाधानाने हसला.\n“पाशा, मी मामा. दापोलीहून दिल्लीच्या व्यापाऱ्या साठी दोन टेम्पो नारळ आणि फणस पाठवतोय. मुंबई बाहेरच्या शेवटच्या टोल नाक्या पासून तीन किलोमीटरवर माझे ड्रायव्हर तुझ्या ताब्यात टेम्पो देतील. तारीख अकरा ऑक्टोबर वेळ वीस मिनिट आधी कळवीन वेळ वीस मिनिट आधी कळवीन \n” क्या मै तबतक घाट में झक मारू टाईम बता \n“पाशा , दिमाग थंड रख.’ राघव ‘ नामका शैतान इन्स्पेक्टर बंबईके सर पे मनडराता है उससे पाला है पैसे या लौंडी से पिघलनेवाला नही है पल भर मिल्जाये तो झटकेसे गड्डी निकाललुंगा. समझा पल भर मिल्जाये तो झटकेसे गड्डी निकाललुंगा. समझा बैठे रहो ” मामाने फोन बंद केला.\n“दादू,मामा बोलतोय. चार दिवसांनी म्हणजे दहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता दोन टाटाचे टेम्पो येतील माल लोड कर. ”\n“शंकर , मामा बोलतोय.. ‘ दहा, अकरा ,किवा बारा ऑक्टोबरला टाटाच्या चारशे सात टेम्पो मधून ‘काही’तरी मुंबई पास होतंय ’ हि टीप राघव पर्यंत पोहोंचली पाहिजे ’ हि टीप राघव पर्यंत पोहोंचली पाहिजे शंका येवू न देता शंका येवू न देता तुझे पन्नास हजार डिकोस्टाच्या बारमन कडे ठेवलेत तुझे पन्नास हजार डिकोस्टाच्या बारमन कडे ठेवलेत\nमामा एकीकडे माल पोहनचोवतोय आणि आपणच पोलिसांना टीप पण देतोय\n“सर, नाम अब्दुल है मेरा \n“डीब्बेमें माल पास होगा.”\n“क्या ऐसे डीब्बेको नंबर होता है \nआपण मुर्खा सारखा प्रश्न विचारल्याची राघवला कल्पना आली. एक तर अश्या गाड्यांना नंबर नसतो. असलातरी खोटा असतो. बहुतेक वेळा चिखलाने नंबर प्लेट लडबडलेल��� असते.\n“फिर और कोई पेहचान \n“उसके पीछे अम्बुलंस होगा \n“दस ,ग्यारा या बारा \n“क्या ,खबर पक्की है \n“सर, नया है क्या खबर खबर होती है खबर खबर होती है कच्ची – पक्की तू तुम्हारा देख लो . मालूम पडी तो बता दि. खुदा हाफिज कच्ची – पक्की तू तुम्हारा देख लो . मालूम पडी तो बता दि. खुदा हाफिज \nराघव फोनचे लोकेशन ट्रेस केले नाही. कारण अशे फोन पी सी ओ तून केले जातात हे त्याला माहित होते.\nअब्दुलचा ‘डीब्बा’म्हणजे टाटा चारशेसातचा टेम्पो.ट्रक ला तो छकडा ,म्हणजे सहा चाकी ,म्हणतो. अब्दुल फटकळ पण खात्रीचा इन्फोरमर , यात राघवला शंका नव्हती. मग राघव मुंबई नाकाबंदी , सध्या वेशातील पोलीस पेरणी , यात गुंतून गेला .\nअकरा ऑक्टोबरचे दुपारच्या दोनचा सुमार होता. मुंबई बाहेरच्या पहिल्या टोलनाक्या जवळच्या एका ढाब्यावर राघव स्वतः नऊ ऑक्टोबर पासून लाल भडक लुंगी आणि काळा मीचकुट टी शर्ट अन डोक्याला टापशी बांधून मुक्काम ठोकून होता. तो एखाद्या धटीगण अन लांब पल्ल्याच्या ट्रकचा ड्रायव्हर सारखा दिसत होता. दोन दिवस त्याने जागून काढले होते. ते त्याच्या लालभडक डोळ्यावरून कळत होते. तरी त्याची सतर्कता तसूभरहि कमी झाली नव्हती. कान डोळे उघडे ठेवून तो निवांत पणे ,एक बाजेवर, बिड्या पीत बसला होता. कोकणातून येणारे माशाचे, नारळाचे, काजुगरेनच्या पेट्या चे लहान मोठे ट्रक ढाब्याच्या मोकळ्या पटांगणात सावली धरून उभा होते. त्यांचे ड्रायव्हर क्लीनर पोर जेवणासाठी थांबले होते. काही जेवत होते काही जेवण यायची वाट पहात होते. नेहमीचेच दृश्य . खरतर अश्या ढवळ्या दिवसा फारसे काही घडेल असे राघवला वाटत नव्हते. आजची रात्र मात्र खूप महत्वाची होती.\n”राघवने त्याच्या शेजारच्या बाजेवर अंडा करी आणि बाजरीच्या भाकरीवर ताव मारणाऱ्या दोन पोरगेल्या ड्रायव्हरला विचारले.\n“काय नसा ,हातच मुमाईच्या खालता जावूक असा. नारूळ अन फणस असा. आमचो चुलतो लांब लाम्ब्चोर बजार करत. तेच्या साठी अमी खेपा घालूक असा .”\n“रत्नागिरीस जातोय. स्टील रॉड चा ट्रक आहे \n“बरा असा . जेवतुलाव का नसन तर या \n“नको . आत्तात हात धुलाय. तुमच चालू द्या . ”\nत्या दोघांशी बोलताना राघावचे लक्ष नाक्यावर होतेच. त्याच्या नजरेला काही तरी जाणवले. एक छोटीशी रुग्णवाहिका नाक्या जवळच्या वाहनात थांबली होती. त्यात वावगे काहीच नव्हते. पण रुग्णवाहिका रिकामी असलीतरी तिचा वाहक त�� वहान अम्बुलंस असल्याचा फायदा घेत पुढे दामटण्याचा खटाटोप करत असतो. येथे तसे दिसत नव्हते. राघव सावध झाला. कारण त्या अम्बुलंस पुढे दोन टाटाचे टेम्पो होते\nराघवने झटक्यात मोबाईल काढला , नाक्या समोरील त्याचा टीमला अलर्ट केले.\n ” त्याने ताडकन नाक्या कडे मुसंडी मारली.\nराघवच्या टीमने तत्काळ अडथळे उभारून गाड्यांची रांग थोपवली. काय होतय हे लक्षात न येवून मागील वहाने हॉर्न वाजवू लागली. त्या रुग्णवाहिनी समोर दोन संपूर्ण कव्हर केलेले ट्रक होते. हवालदारांनी रीतसर तपासणी सुरु केली होती. राघवने तडक मोर्च्या त्या रुग्णवाहिनीकडे वळवला. पण आपापल्या गाड्यातून उतरलेल्या ड्रायव्हर लोकांनी त्या फाटक्या लुंगीवाल्याला अडथळा केला. एका वर्दीतल्या शिपायाने त्याचा मार्ग मोकळा करून दिला. पण तो वर उशीर झाला होता.ती रुग्णवाहिनी, आणि ते दोन टेम्पो सोडून त्यांचे ड्रायव्हर पसार झाले होते \nराघवने टीमच्या मदतीने, ते तिन्ही वाहने रस्त्यातून बाजूला घेतली. दोन्ही टेम्पो नारळांनी खचाखच भरली होती. नारळाचा ढीग बाजूला केल्यावर तो माल हाती लागला आंब्यासाठी वापरतात तश्या देवद्वाराच्या फळकुटाचे चार क्रेट होते. त्यातील पाचटा खाली देशी कट्टे आंब्यासाठी वापरतात तश्या देवद्वाराच्या फळकुटाचे चार क्रेट होते. त्यातील पाचटा खाली देशी कट्टे चार क्रेट मध्ये एकून चोवीस चार क्रेट मध्ये एकून चोवीस वर पन्नासच्या आसपास जिवंत काडतूस वर पन्नासच्या आसपास जिवंत काडतूस रुग्णवाहिनीच्या सीट मध्ये चार किलो गांजा रुग्णवाहिनीच्या सीट मध्ये चार किलो गांजा या साऱ्या घबडाचा पंचनामा करी पर्यंत टी व्ही वाले आलेच \nराघव पुन्हा ‘हिरो’ झाला. एक शिपेच त्याचा मुकुटात खोवला गेला एक शिपेच त्याचा मुकुटात खोवला गेला अर्थात याला त्याची जिद्द , मेहनत, सहास कारणीभूत होते यात कोणीही शंका घेवू शकणार नव्हते. ‘ मुंबई इज सेफ इन द हंड्स ऑफ राघव अर्थात याला त्याची जिद्द , मेहनत, सहास कारणीभूत होते यात कोणीही शंका घेवू शकणार नव्हते. ‘ मुंबई इज सेफ इन द हंड्स ऑफ राघव ’ अशी स्तुती सुमन वरिष्टा कडून उधळी गेली ’ अशी स्तुती सुमन वरिष्टा कडून उधळी गेली अर्थात राघव सुखावला नव्हता अर्थात राघव सुखावला नव्हता काहीतरी चुकत होत नक्की काहीतरी चुकत होत नक्की \nकाही तरी गडबड झाल्याची नाक्या पासून तीन किलोमीटर���र असलेल्या पाशाला भनक लागली. त्याने मामला फोन लावला. मामाने फक्त ‘वेट’म्हणून फोन कट केला.\nथोडी वहातुक सुरळीत झाल्याची खात्री झाल्यावर ते पोरगेलेसे कोकणचा मेवा घेवून सावकाश निघाले. त्यातल्या एकाने मोबाईल वर एक मेसेज केला.\n’ आणि तो फोर्वाड केला. तो नंबर होता पाशाचा\nमामा एकटाच आपल्या डाबरमन कुत्र्या बरोबर लॉनवर खेळत होता. दूर फेकलेला चेंडू ते कुत्र तोंडात धरून परत आणून देत होत. तो खुश होता. मामाने राघवला किरकोळ यशाचे आमिष दाखवून करोडोचा माल मुंबई पास करून दाखवला होता अंडरवर्ड मध्ये हा किस्सा बराच गाजणार होता . शेवटी लोक त्याला ‘मामा’म्हणत ते त्याचे नाव , उपाधी म्हणून नाही तर तो शॉर्ट फार्म र्होता ‘ – मास्टर माईंड -‘चा \n— सु र कुलकर्णी\nआपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye .\nAbout सुरेश कुलकर्णी\t82 Articles\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्��� साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/17/For-tribal-s-development-private-company-taking-initiative-says-Vishnu-sawara-.html", "date_download": "2019-01-16T12:01:08Z", "digest": "sha1:SPSS6ABMR44BS4KGFCFXYAA3QZY7527M", "length": 20722, "nlines": 35, "source_domain": "mahamtb.com", "title": " आदिवासी विकासासाठी अनेक कंपन्यांचा पुढाकार : विष्णू सवरा आदिवासी विकासासाठी अनेक कंपन्यांचा पुढाकार : विष्णू सवरा", "raw_content": "\nआदिवासी विकासासाठी अनेक कंपन्यांचा पुढाकार : विष्णू सवरा\nगेल्या तीन वर्षांमध्ये आदिवासी विकास विभागाने अनेक नव्या योजना आणल्या. टास्क फोर्स असेल किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश असो, असे अनेक विषय आदिवासी विकास विभागाने मार्गी लावले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्याकडून अशाच काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी जयदीप दाभोळकर यांनी. त्यांची ही खास मुलाखत वाचकांसाठी...\nसध्या टास्क फोर्सची परिस्थिती कशी आहे आणि हे कशाप्रकारे कार्यरत आहे \nराज्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यामध्ये आम्ही प्रामुख्याने औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर निधीतून मदत घेत आहोत. टास्क फोर्सच्या अंतर्गत आम्ही एकच नाही तर अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या किंबहुना राबवत आहोत. यामध्ये तालुका स्तरावर घेणं, महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं अशा अनेक योजना आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत.\nतुम्ही याचं उदाहरण सांगू शकाल का\nयामध्ये मी तुम्हाला पालघर जिल्ह्याचं एक उत्तम उदाहरण देऊ शकेन. यावरून तुम्हाला त्याची कल्पना येईल. कुपोषित मुलांमध्ये सॅम आणि मॅम असे दोन प्रकार असतात. अशा बालकांबरोबर त्यांच्या मातांनाही त्याच ठिकाणी राहावं लागतं. यामुळे त्यांचा रोजगार बुडतो. यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना गोधड्या शिवण्याचं कामसुरू करून दिलं. या गोधड्या बाहेरच्यांसाठी नाही तर तिथल्याच मुलांच्या कामी येतात. गोधड्या शिवण्यातून मिळणारा रोजगार हा त्याच महिलांना दिला जातो. त्यामुळे याच ठिकाणी कुपोषित बालकांचं संगोपन, महिलांना काम आणि रोजगारही उपलब्ध झाला आहे. अशाच योजना आम्ही आता ठिकठिकाणी सुरू केल्या असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. अशाच ��नेक योजना आम्ही सुरू केल्यात. त्यातली महत्त्वाची आणखी एक योजना म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलामअमृत आहार योजना. यामध्ये गरोदर महिला, स्तनदा माता यांना दुपारच्या वेळी सकस आहार पुरवण्याचं कामकरण्यात येत आहे. आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून अनेक कंपन्या पुढाकार घेऊन आमच्याकडे येऊ लागल्या आहेत. त्या दृष्टीने पालघर जिल्ह्यात आता अनेक कामं आम्ही हाती घेतली आहेत.\nआदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो कितपत यशस्वी झाला आणि मध्यंतरी काही ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जाते, असे ऐकीवात आले होते ते खरं आहे का \nआमचा त्याबद्दल कटाक्ष आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जाऊ नये. सर्व विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून आपला हा विद्यार्थीदेखील शिकला पाहिजे. अशा वातावरणात जर विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं तरच त्यांची प्रगती होऊ शकेल, हाच यामागचा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक मिळू नये, यावर आमचं कडक लक्षदेखील आहे. आम्ही १८५ नामांकित शाळांना परवानगी दिली आहे आणि आज या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजारांवर आहे. इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आमचा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे आणि जग जसजसं पुढे जातंय तसंतसं या विद्यार्थ्यांचीदेखील प्रगती झाली पाहिजे, असं ध्येय आम्ही मनात ठेवलं आहे. याची सुरुवात होऊन फार जास्त कालावधी लोटला गेला नसल्याने दहावी बारावीपर्यंत अद्याप विद्यार्थी पोहोचले नाहीत. मात्र, याला मिळणारा प्रतिसाद हा उत्तमआहे आणि भविष्यात याचा फायदा नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना होईल, यात काहीच शंका नाही. पालकांचा कलही आता नामांकित शाळांकडे वाढायला लागला आहे. त्याचा थोडाफार परिणाम आता आश्रमशाळांवर जाणवू लागला आहे. पहिली, दुसरीचे विद्यार्थी थोड्या प्रमाणात कमी होऊ लागले आहेत. ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, अशा शाळांचंही समायोजन आम्ही करत आहोतच, परंतु या नामांकित शाळांचा निश्चितच चांगला उपयोग होत आहे.\nगडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहूल भागामध्ये सरकार पोहोचलंय का \nनक्कीच गडचिरोलीसारख्या भागातही आज सरकार पोहोचलं आहे. आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचाही समावेश आहे. सध्या १५ ते १६ आदिवासीबहुल जिल्हे आपल्याकडे आहेत. या जिल्ह्यांमध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या संख्येप्रमाणे दरवर्षी त्यांना आदिवासी विभागातर्फे बजेट देण्यात येत असतं. विभागाच्या बजेटच्या एकूण ६० टक्के तरतूद ही या जिल्ह्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुपूर्द करण्यात येते. त्यामुळे जिल्हा स्तरावरील योजनांसाठी याचा वापर करण्यात येतो. म्हणूनच जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या रितीने याचा उपयोग होत असतो. त्यामुळे गडचिरोलीसारख्या ठिकाणीही चांगला परिणाम सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यांमध्ये काही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचेही त्या त्या जिल्ह्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर निरनिराळ्या योजनांचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\nआदिवासी विकास विभागाने आपल्याला मिळालेला निधी कमी प्रमाणात खर्च केला, असा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता, याबाबत तुम्ही काय सांगाल\nहा आरोप अत्यंत चुकीचा आहे. सद्यस्थितीत विभागाला मिळालेल्या निधीपैकी ९० टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. कधीकधी काही कारणास्तव एखाद्या योजनेसाठी देण्यात आलेला निधी अखर्चित राहत असतो. कोणत्या ठिकाणी कोणत्या कारणास्तव निधी कमी खर्च झाला आहे याचा आम्ही सतत आढावा घेत असतो. अशावेळी याच विभागातल्या एखाद्या योजनेसाठी निधीची गरज असल्यास त्या ठिकाणीही तो निधी वळवण्याचा निर्णय घेण्यात येत असतो. त्यामुळे निधी खर्च होत नाही किंवा झाला नाही, असा होणारा आरोप हा चुकीचा आहे.\nनुकतंच खा. वनगा यांचं निधन झालं. त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर होईल. तुमचा उमेदवार कोण असेल आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही दिल्लीत जाल का\nहा विषय संघटनेचा आहे. त्यामुळे संघटना जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे ती जागा निवडून आणणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. मग त्या ठिकाणी उमेदवार कोणीही असला तरी आम्ही नक्कीच १०० टक्के योगदान देऊन उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न करू.\nतुम्ही ज्या विचारधारेतून आलात त्या ठिकाणी आदिवासीऐवजी वनवासी हा शब्द वापरला जातो. मात्र, सरकारदरबारी अद्यापही आदिवासी हा शब्द प्रचलित आहे. हे बदलण्याचा प्रयत्न झाला का \nआदिवासी आणि वनवासी हा शब्द बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आदिवासी आणि वनवासी या शब्दामध्ये फरक असला तरी परिस्थिती तीच आहे. पूर्वी किंवा आताही परंपरेने वनात राहत असलेल्यांना वनवासी म्हणण्याची प्रथा आहे. याचा अर्थ त्यांना मिळणार्‍या सोयीसुविधा काढून घेतल्या जातात, असं नाही. त्याच सोयीसुविधा आहेत केवळ शब्दामध्ये फरक आहे. आदिवासी हा शासकीय शब्द आहे आणि रूढ असल्यामुळे शासकीय कामांमध्ये तो सुरूच राहणार. त्यामुळे वनवासी म्हटलं काय आणि आदिवासी म्हटलं काय त्यांच्यासाठी असणार्‍या योजना आणि सुविधांमध्ये कोणताही फरक होत नाही.\nएकीकडे मुंबई आणि ठाण्यासारखे विकसित जिल्हे आहेत तर दुसरीकडे पालघरसारखा नवा जिल्हा आहे. विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा भरडला जातोय असं वाटतं \nनाही. असं अजिबात नाही. आमचीच सर्वांची पालघर जिल्हा करण्याची मागणी होती. ठाणे हा कदाचित देशातील सर्वात मोठा जिल्हा होता. यामध्ये विधानसभेचे २४ मतदार संघ आणि ४ लोकसभेचे मतदार संघ एकाच जिल्ह्यात होते. म्हणून विभाजनाची आमची मागणी होती. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हेदेखील आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते तर चिंतामण वनगा यांनीदेखील पालघर जिल्ह्यासाठी उपोषण केलं होतं. शहरी भाग आणि आदिवासी भाग दोन्ही मोठे असल्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या सोयीचं व्हावं यासाठी विभाजनाची मागणी होती. आता या जिल्ह्याचं विभाजन होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे आणि विकासाच्या दृष्टीने पालघर जिल्हा वाटचाल करत आहे. पालघर जिल्ह्यात सागरी, नागरी आणि डोंगरी असे तीन प्रकारचे प्रश्न आहेत. या तिन्ही प्रकारांमध्ये बसणार्‍या नागरिकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते सर्व प्रश्न सुटले पाहिजेत, अशाप्रकारे मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.\nपालघर जिल्ह्यात सध्या कोणते नवे उपक्रम सुरू आहेत \nजिल्ह्यामध्ये सध्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना सुरू आहेत. विशेष सांगायचं झालं तर पालघर जिल्ह्यातील मनोर या गावी जागतिक दर्जाचं वारली हाट उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या ठिकाणी आम्ही सहा एकर जागा विकसित करत आहोत. येथे केवळ वारली हाट नाही तर येथे आदिवासी बांधवांच्या ज्या ४५ जमाती आहेत त्यांची कला व संस्कृती, तसेच त्यांचे राहणीमान, त्यांचा पारंपरिक व्यवसाय, देवदेवता आणि इतर सर्व माहिती एकत्रित ए��ा छताखाली आणणं, त्यांच्या कलागुणांना सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि आदिवासी संस्कृतीची जागतिक स्तरावर ओळख करून देणं, असे अनेक उपक्रमयाठिकाणी राबविण्यात येणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/7nagpur/page/190/", "date_download": "2019-01-16T12:19:46Z", "digest": "sha1:NXYT43QQPXVH5DJ3KEHYGRJMXHNQFIE2", "length": 20032, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर | Saamana (सामना) | पृष्ठ 190", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड क��ाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nशिक्षणमंत्री तावडे यांच्या कारकिर्दीत शिक्षकांच्या समस्या वाढल्या – कपील पाटील\n नागपूर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसमोर अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या समस्या सुटण्यापेक्षा अधीकच वाढल्या आहेत. त्यामुळेच...\nउधारीचे पैसे परत मागायला गेला आणि जीव गमावला\nसामना ऑनलाईन, नागपूर कष्टाने कमावलेले आणि उधारी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना नागपूरच्या तहसील...\n‘मग भाजपाला आता दरोडेखोर म्हणायचं का\nसामना ऑनलाईन,मुंबई पारदर्शकतेच्या मुद्दावर युती तुटली हे सांगणाऱ्या भाजपाला पारदर्शकतेवर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईमध्ये...\nविरोधात असताना बेधडक वागलो; गडकरींची कबुली\n नागपूर सत्तेत येण्याची खात्री नव्हती म्हणून विरोधात असताना बेधडकपणे अव्यावहारिक मागण्या केल्या. आता त्याचीच झळ बसत आहे; अशी प्रांजळ कबुली केंद्रीयमंत्री नितीन...\nखासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका\n भंडारा भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांना नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवणीबाध येथे विदर्भस्तरिय जलतरण...\nनागपूरच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा\nनागपूर - आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास त्यांना जनरल...\nभाजपसोबतच�� युती तोडताच नागपूरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष\nनागपूर: भाजपसोबतची युती तुटल्यानंतर नागपुरात आज शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करत आतषबाजी केली. शिवसेनेच्या रेशीमबाग कार्यलयासमोर जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात शिवसनेने भाजपसोबत युती तोडल्याचाआनंदोत्सव...\nआता एटीएमसारख्या यंत्रातून मिळणार सातबारा\nसामना ऑनलाईन, नागपूर सातबारासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद करण्यासाठी एटीएमसारख्या यंत्रामधून सातबारा देण्याचा अभिवन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. फक्त २० रूपये...\nनागपूरात राष्ट्रीय मतदान दिवस साजरा\n नागपूर लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांनी सक्रीयपणे सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावतांनाच जनतेच्या सहमतीचे सरकार निवडतांनाच लोकशाही परंपरा संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन...\nभंडारा: एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या ५००च्या नोटा\n तुमसर भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून १००च्या नोटांऐवजी ५००च्या नोटा बाहेर येत होत्या. यामुळे कोणी ४ हजार रुपये काढले तर...\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमु���बई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/chandrapur-farmer-dead-in-agricultural-exhibition/", "date_download": "2019-01-16T12:56:00Z", "digest": "sha1:36K7S3K2AADMPJ7PHMUKWYJJRO6ROWF3", "length": 16777, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…��\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\nचंद्रपूर शहरात सुरू असलेले कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजेंद्र मेश्राम (48) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील सावरगाव येथील ते रहिवासी होते.\nदुपारचे जेवण घेतल्यानंतर या शेतकऱ्याला भोवळ आली आणि ते कोसळले. त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी सावरगाव या गावातून नऊ शेतकरी प्रदर्शन बघण्यासाठी चंद्रपूरला आले होते. कृषी विभागाने त्यासाठी वाहन पाठवलं होतं. मात्र इथं आल्यावर विजेंद्र यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशहरातील प्रभाग निहाय आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न\nपुढीलशस्त्रक्रियेनंतर राकेश रोशन यांचा पहिला फोटो आला समोर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनागपूरमध्ये दोन कुजलेले मृतदेह आढळले\nवाघाच्या हल्ल्यात गुराख्यासह दोन बकऱ्या ठार\nबुलढाणा हादरले, डोक्यात कुऱ्हाड घालून पुतण्याने केला काकाचा खून\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निव���णूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3669/", "date_download": "2019-01-16T12:12:40Z", "digest": "sha1:W4CWF6FDOORRJDKHXEX5MCLISXQOLXAN", "length": 3177, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-निराशा", "raw_content": "\nमी एक नाव आहे, जिला नाही कोणी नावी,\nमी एक टाळे आहे, ज्याची हरवली आहे चावी.\nमुक्त नाही दिशा कोणती, बंदिस्त असा मी पक्षी,\nरंग सारे विस्कटलेले, बेचिराख मी एक नक्षी.\nश्वापद ना भेदिले कोणते, असा मी शिकारी,\nऐश्वर्यात जरी लोळतो, तरी समाधानासाठी भिकारी.\nबंद दार, बंद खिडक्या, चार उभ्या भिंती,\nउजेडाचा ना कवडसा एकही, इथे अंधाराचीच बढती.\nखोली माझी खोल किती अन फार मोठा घेर,\nसुखाचा ना थेंब एकही, येथे दुखाचेच ढेर.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nअप्रतिम ........ माझ्याकडे शब्दच नाहित स्तुती करायला ............. सगळ्याच ओळी सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत ......... keep writing\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/meaningful-way-womens-empowerment-34003", "date_download": "2019-01-16T12:25:04Z", "digest": "sha1:Q7ALK6FQYXYAA27V6546NGA36F7JJWTC", "length": 22645, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Meaningful way women's empowerment महिला सबलीकरणाचा अर्थपूर्ण मार्ग | eSakal", "raw_content": "\nमहिला सबलीकरणाचा अर्थपूर्ण मार्ग\n- डॉ. मीनल अन्नछत्रे, डॉ. मानसी गोरे\nबुधवार, 8 मार्च 2017\nस्त्रियांच्या स्थितीचा विचार करता शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबतीत भारताची स्थिती सुधारली असली, तरी आर्थिक स्तर व आरोग्य या क्षेत्रांत अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. या दोन्ही बाबतींत सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.\n��ारिद्र्यनिर्मूलनाचे आव्हान पेलणे, शाश्वत विकासाकडे वाटचाल व चांगली शासनव्यवस्था निर्माण करणे या तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी समाजात लिंगभाव समानता असणे ही प्राथमिक गरज आहे...\n- कोफी अन्नान (माजी सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ)\nस्त्रियांच्या स्थितीचा विचार करता शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबतीत भारताची स्थिती सुधारली असली, तरी आर्थिक स्तर व आरोग्य या क्षेत्रांत अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. या दोन्ही बाबतींत सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.\nदारिद्र्यनिर्मूलनाचे आव्हान पेलणे, शाश्वत विकासाकडे वाटचाल व चांगली शासनव्यवस्था निर्माण करणे या तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी समाजात लिंगभाव समानता असणे ही प्राथमिक गरज आहे...\n- कोफी अन्नान (माजी सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ)\nस्त्री -पुरुष समताविचाराचे महत्त्व किती व्यापक आहे, याची नेमकी कल्पना या विधानावरून येते. जगात आज सर्व क्षेत्रांतील महिलांचे योगदान तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे; परंतु कळीचा मुद्दा असतो तो संपूर्ण धोरण-निर्णयप्रक्रियेत महिलांना काय स्थान असते हा. अर्थसंकल्पातील तरतुदी हा त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. अर्थसंकल्प सर्व नागरिकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असतो; परंतु आजच्या काळाच्या संदर्भात त्याचे मूल्यमापन लिंगाधारित दृष्टिकोनातून होणे महत्त्वाचे. सरकारची ध्येयधोरणे व अर्थसंकल्पी बांधिलकी यात अभिप्रेत असणारा लिंगाधारित दृष्टिकोन हा ‘जेंडर बजेट’चा (लिंगाधारित अर्थसंकल्प) पाया आहे. अर्थसंकल्पामधील तरतुदींचा स्त्री-पुरुष यांच्यावर होणारा परिणाम, विकास योजनांचे फायदे व त्यातील समानता इ.विषय जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित झालेले हे एक साधन आहे.\nकोणताही अर्थसंकल्प हा उपलब्ध साधनसंपत्तीचे सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून समान वाटप करण्याचे उद्दिष्ट साध्य करत असतो. ही संसाधने व त्यांची मालकी यांच्या स्त्री-पुरुषांमधील वाटपात मुळातच असमानता असते व त्यामुळेच या अर्थसंकल्पाचे स्त्रिया व पुरुष यांच्यावर होणारे परिणामही असमान असण्याची शक्‍यता असते. हे परिणाम अभ्यासण्याचे प्रमुख साधन म्हणून लिंगाधारित अर्थसंकल्पाचा उगम झाला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या २०१६ च्या स्त्री- पुरुष समानताविषयक निर्दे���ांकानुसार भारताचा क्रमांक १४४ देशांमध्ये ८७ वा आहे. हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री- पुरुष समानतेची निश्‍चिती करतो. भारताचा क्रमांक मागील वर्षाच्या तुलनेत (१०८ वरून ८७ वर) सुधारला. शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबींवर हा क्रमांक वर गेला आहे; पण आर्थिक स्तर व आरोग्य या घटकांबाबत मात्र बराच पल्ला गाठायचा आहे. या दोन्ही बाबतींत सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. भारतात स्त्रिया व मुली त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व सामाजिक असुरक्षितता झेलतात. यात शारीरिक शोषण, घरेलू हिंसा, हीन सामाजिक दर्जा, मोबदल्यातील असमानता, असंघटित क्षेत्रांतील स्त्रियांचे वाढते प्रमाण आदी घटक आहेत. या समस्यांना वाचा फोडणे व त्यानुसार पुढील धोरण निश्‍चित करणे, या भूमिकेतून लिंगाधारित अर्थसंकल्पाचा विचार समर्पक ठरतो.\nभारतात लिंगाधारित अर्थसंकल्पाची औपचारिक सुरवात २००१ पासून झाली. त्या वर्षीच्या अर्थसंकल्पी भाषणात याचा उल्लेख सापडतो. २००४ मध्ये अर्थ मंत्रालयाच्या विशेष अभ्यासगटाने लिंगाधारित अर्थसंकल्प विभाग प्रत्येक मंत्रालयात/विभागात स्थापन करण्याची गरज स्पष्ट केली आणि नियोजन मंडळाच्या तत्कालीन सचिवांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासूनच अर्थ मंत्रालयाने आपल्या ‘खर्च’ विभागात लिंगाधारित अर्थसंकल्प अशी वेगळी टिप्पणी देण्यास सुरवात केली. त्याचे दोन भाग करण्यात आले:\nविभाग अ : फक्त महिलांसाठीच्या योजना (१०० टक्के महिलांसाठीच वाहिलेल्या) आणि विभाग ब : महिलाप्रणीत योजना (किमान ३० टक्के विभाजन तरी महिलांसाठी असलेल्या) २०१०मध्ये अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाने ‘फलित अर्थसंकल्पाची’ संकल्पना पुढे आणली व त्यानुसार विकासाच्या वेगवेगळ्या योजनांतून महिलांना खरोखरच किती फळे मिळाली या संदर्भाने अर्थसंकल्पाचा विचार होऊ लागला. २०१३ पासून तर प्रत्येक राज्याच्या पातळीवरही याचा विचार करणे गरजेचे झाले व त्यानुसार प्रत्येक राज्याने लिंगाधारित अर्थसंकल्पाच्या आधारे निश्‍चित दिशादर्शक धोरण ठरविणे बंधनकारक केले गेले. आता केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ५६ विभाग अशा लिंगाधारित अर्थसंकल्प विभागाची पूर्तता करीत आहेत.\nभारताच्या महिलाविषयक योजनांवर आणि ���्रकल्पांवर लिंगाधारित अर्थसंकल्पाचा खर्च वाढून तो एकूण अर्थसंकल्पाच्या १८ टक्‍क्‍यांवर गेला आहे. केवळ एका वर्षात ९६ हजार ३३१ कोटी (२०१६-१७) वरून हा खर्च रुपये, एक लाख १३ हजार ३२६ कोटीवर गेला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, महिलांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा, महिला कामगारांच्या मजुरीसंदर्भातील धोरणे अशा तरतुदी आणि यातही अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी वेगळी तरतूद आहे. महिला योजनांवरील खर्चातही गेल्या दहा वर्षांत चारपटींनी वाढ झाली, ही आशादायी बाब.\nया सगळ्यांचा ऊहापोह करण्याचे मूळ उद्दिष्ट हे आहे, की अनेक महिलांना आजही त्यांचे हक्क व अधिकार यांची पुरेशी जाणीव नाही. त्यामुळे आपले हक्क डावलले जाताहेत याचे भान दिसत नाही. त्यामुळे मग या हक्कांसाठी लढणे व ते मिळविणे या गोष्टी दुरापास्त होतात. आजच्या समाजातील स्त्री, तिचे प्रश्न, तिचे समाजातील, अर्थव्यवस्थेतील स्थान या सगळ्यांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत आहे, ही कल्पनाच स्त्रियांना उभारी देणारी आहे. मात्र महिला सक्षमीकरण ही दुसऱ्याने करण्याची गोष्ट नसून, ती स्त्रीची अंतःप्रेरणा असायला हवी, हेही लक्षात घ्यायला हवे. भारतीय समाजातील एकूण स्त्रियांच्या सक्षमीकरणात लिंगाधारित अर्थसंकल्प हा मैलाचा दगड ठरावा.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भार���ियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ\nजालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/featured/katyar-kaljat-ghusali-official-teaser/", "date_download": "2019-01-16T12:44:03Z", "digest": "sha1:5ZEKJ6OUEIMY4QPGERISQEW5XRYKUAVP", "length": 4601, "nlines": 92, "source_domain": "megamarathi.in", "title": "Katyar Kaljat Ghusali - Official Teaser", "raw_content": "\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nदाक्षिणात्य अभिनेता ठाकूर अनुपसिंगनं गायलं मराठी गाणं\n‘टॉकीज लाईट हाऊस’ विजेत्यांची घोषणा\nलग्नाच्या माहोलात लाँच झाला ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’चा धमाकेदार ट्रेलर आणि टायटल सोंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/date/2006/pages", "date_download": "2019-01-16T12:35:10Z", "digest": "sha1:AY674TFQXPHTTN2SAOKD6CQG3IH7TYRX", "length": 8998, "nlines": 167, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2006 - Articles - Wikiscan", "raw_content": "\n20 113 14 k 15 k 35 k इंग्रजी-���राठी पारिभाषिक संज्ञा\n12 161 59 k 70 k 58 k हैदराबाद मुक्तिसंग्राम\n17 61 17 k 19 k 17 k अजिंठा-वेरुळची लेणी\n17 35 3.4 k 10 k 19 k विकिपीडिआ साहाय्य:संपादन\n12 68 22 k 23 k 22 k गोविंद विनायक करंदीकर\n7 89 24 k 25 k 24 k मराठी वाक्प्रचार\n7 98 26 k 26 k 26 k शुद्धलेखनाचे नियम\n8 50 51 k 52 k 50 k अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम\n8 66 24 k 24 k 24 k विकिपीडिआ:परिचय\n6 23 9.5 k 11 k 9.3 k अशी ही बनवाबनवी (चित्रपट)\n7 19 1 10 k 22 k 9.9 k सत्य येशू प्रार्थनास्थळ\n6 24 6.2 k 6 k 6 k अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे\n7 26 3.4 k 6.4 k 6.8 k महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न\n5 28 26 k 26 k 26 k इंद्रकुमार गुजराल\n8 24 5.8 k 5.7 k 16 k अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n5 22 22 k 22 k 21 k महाराष्ट्राचा इतिहास\n6 16 11 k 10 k 10 k श्री गणेश अथर्वशीर्ष\n3 85 14 k 18 k 14 k क्रिकेट विश्वचषक\n6 12 12 k 12 k 12 k मराठी संकेतस्थळे\n8 11 713 759 5.2 k जयंत विष्णू नारळीकर\n5 15 10 k 10 k 10 k कृत्रिम बुद्धिमत्ता\n5 11 18 k 18 k 18 k बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\n7 12 1.4 k 1.5 k 1.3 k मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी\n4 26 24 k 24 k 46 k अमेरिकन यादवी युद्ध\n5 24 7 k 6.9 k 6.8 k ११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला\n6 8 1.6 k 1.6 k 3.2 k रासायनिक अभियांत्रिकी\n5 15 6 k 5.9 k 5.9 k रस्त्यावरची वाहने\n4 16 6 k 6.1 k 5.8 k इंडो-युरोपीय भाषासमूह\n4 21 7.6 k 7.7 k 7.5 k जिजाबाई शहाजी भोसले\n7 8 259 2.1 k 259 संगणक अभियांत्रिकी\n6 13 1.9 k 1.9 k 1.9 k नरहर अंबादास कुरुंदकर\n6 9 1.6 k 1.6 k 1.8 k सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T13:02:08Z", "digest": "sha1:MBSN6JQLXRTMTJFHS3GS4JQAZINE7DLN", "length": 12386, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दत्ता जाधवच्या टोळीवरील मोक्‍क्‍याला मंजुरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदत्ता जाधवच्या टोळीवरील मोक्‍क्‍याला मंजुरी\nभुईंज येथील खंडणी प्रकरण; साताऱ्यासह सांगलीत 44 गुन्हे दाखल\nसाताऱ्यसह सांगली जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या दत्ता जाधव टोळीच्या मोक्काला मंजुरी मिळाली आहे. या टोळीच्या विरोधात भंगार व्यापाऱ्याला धमकावत खंडणी घेतल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी मोक्काची कारवाई केली होती. त्यास पोलिस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर अतिरिक्‍त पोलिस महासंचालकांनी अखेर दोषारोपपत्र दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. दत्ता रामचंद्र जाधव( रा.प्रतापसिह नगर,सात���रा) शुकराज पांडुरंग घाडगे (रा.तुपारी वसाहत,तुपारी जि. सांगली) शामराव विठ्ठल तेवरे (रा.तुपारी वसाहत,तुपारी जि. सांगली)कुमार जगन्नाथ खेतरी (रा. ताकारी,जि.सांगली) अशी मोक्का लागलेल्यांची नावे आहेत.\nभुईंज, ता. वाई येथील इकबाल सय्यदतालीब हुसेन (वय 48 वर्ष) या भंगार खरेदी विक्रीचा व्यवसायिकाला किसनवीर कारखान्यावर विक्रीस काढलेल्या भंगाराचे टेंडर पाहिजे असल्यास दहा लाख रुपयांची मागणी दत्ता जाधव याने केली होती. मात्र, दहा लाख देण्यास नकार दिल्याने दत्ता जाधव व त्याच्या सात साथीदारांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करत जबरदस्तीने स्कॉरपीओ गाडीतून अपहरण करून तब्बल 32 लाख रुपयांची रोख रक्कम घेतल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.\nदत्ता जाधव व त्याच्या टोळीने तक्रारदाराला बारामती,सातारा या ठिकाणी मारहाण केली होती. त्यांच्याकडून बळजबरी व्यवसायाचा करार करून घेतला होता. तसेच याठिकाणी काम करायचे असल्यास आम्हाला चाळीस लाख रुपये द्यावे लागतील असा दम दिला होता.\nघाबरलेल्या तक्रारदाराने संशयीतांना पुणे येथे बावीस लाख,त्यानंतर चार व सहा लाख दिले होते. त्यानंतर दत्ता जाधव व त्याचे साथीदार पैलवान (पूर्ण नाव माहित नाही) शुकराज घाडगे,शामराव तिवारी, कुमार खत्री व इतर चारजणांच्या विरोधात भुईंज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठवला होता. नांगरे पाटील यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी अतिरीक्त पोलिस महासंचालक यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्याची छाननी करून संबंधितावर मोक्का अंतर्गत दोषारोप दाखल करण्याची मंजुरी दिली आहे. याप्रकरणाचा तपास वाई उपविभागाचे डीवायएसपी अजित टिके यांनी केला.\n…. ते नेमके कोण\nदत्ता जाधव याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी दत्ता जाधवचा मित्र पैलवान व इतर चार लोकांना आरोपी केले होते. मात्र अतिरीक्त पोलिस महासंचालकांनी दिलेली मंजुरी ही फक्त चार आरोपींच्या दोषारोप पत्राची असल्याने त्या इतर आरोपींचे नेमके काय झाले असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nकोल्हेकुईचा उपयोग झालाच नाही\nयातील आरोपी शुकराज घाडगे याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करत आंदोलना���ी नौटंकी केली होती. दरम्यान त्यांनी आपली कोल्हेकुई साताऱ्यापासून कोल्हापुरपर्यंत सुरूच ठेवली होती. मात्र हा सगळा प्रकार दबाव तंत्राचा भाग असल्याचे हेरत जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत शांतपणे हताळल्याने त्यांच्या कोल्हेकुईचा काही उपयोग झालाच नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/south-africas-albie-morkel-announces-retirement/", "date_download": "2019-01-16T12:05:38Z", "digest": "sha1:3VIFGERPWPSWFMRL7O3GQOBF3CXX7QDJ", "length": 10028, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दक्षिण आफ्रिकेच्या ‘एल्बी माॅर्केल’चा क्रिकेटला अलविदा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेच्या ‘एल्बी माॅर्केल’चा क्रिकेटला अलविदा\nजोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एल्बी माॅर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधील आपली वीस वर्षाची कारर्कीद थांबविण्याचा आणि सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय माॅर्केलने जाहीर केला.\nएल्बी माॅर्केलने 2004 साली दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. माॅर्केल याने दक्षिण आफ्रिकेसाठी 58 एकदिवसीय, 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर माॅर्केल आपल्या कारर्किदीत संघासाठी केवळ एकच कसोटी सामना खेळू शकला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 59 धावा आणि 1 विकेट आहे. एकदिवसीय सामन्यात माॅर्केलने 782 धावा आणि 50 विकेट घेतलेल्या आहेत तर टी20 क्रिकेटमध्ये 572 धावा आणि 26 विकेट त्याचा नावावर आहेत.\n37 वर्षीय एल्बी माॅर्केलला भारतात खरी ओळख आणि प्रसिध्दी मिळाली ती आयपीएलमुळे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्�� संघाचा सदस्य होता. 2008 आणि 2013 साली तो चेन्नईचा विजयी संघाचा भाग होता. त्यानंतर त्याला राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिलसमध्येही संधी मिळाली. त्याने आयपीएलमध्ये एकूण 91 सामने खेळले असून त्यामध्ये 974 धावा आणि 82 विकेटस मिळवल्या आहेत.\nमाॅर्केलने प्रथम श्रेणीमध्ये टाइंटस संघाचे कर्णधारपदसुध्दा भूषविले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक विजय मिळविले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5603/", "date_download": "2019-01-16T12:36:22Z", "digest": "sha1:TEOXTARHMOBHY73T4PDKWIAB4F73HBG5", "length": 2532, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आभास", "raw_content": "\nसंद्याकाळ जवळ आली कि नेहमी असं वाटतं,\nतुझ्या आठवणीचं काहूर मनात दाटत.\nत्या वळणावर तू मला दिसशील, अन बोलशील,\nमी आलेय, बस झालं असं तुझं वागणं\nअन माझं तुझ्याकडे वेड्यासारखं बघणं,\nआता मात्र डोळे दुखून जातात , पाय थकून जातात ,\nतू येणाऱ्या रस्त्यावर कित्येक ओळखीचे भेटून जातात ,\nमी भानावर येतो, स्वतालाच हसतो ,\nतू तर माज्या पासू��� दूर आहेस ,\nअसो माझा येणारा जाणारा श्वास आहेस ,\nप्रत्येक क्षण तुझां आभास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/9/Article-on-Kim-Jong-Un-and-Donald-Trump-meeting.html", "date_download": "2019-01-16T11:41:19Z", "digest": "sha1:4H5TZJWF4MWO7AZC6L7B7FFUEQGI3LLJ", "length": 23491, "nlines": 30, "source_domain": "mahamtb.com", "title": " किम व ट्रम्प यांची १२ जूनची भेट किम व ट्रम्प यांची १२ जूनची भेट", "raw_content": "\nकिम व ट्रम्प यांची १२ जूनची भेट\nखरं तर डोनाल्ड ट्रम्पना १२ जून, २०१८ ला होणाऱ्या या वाटाघाटी/वार्तालाप व्हावेत, असंच वाटत असणार, कारण शांती नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस आणि तो मिळणे, हे या वाटाघाटी/वार्तालापांच्या साफल्यावरच अवलंबून आहे. वाटाघाटी/वार्तालापांच्या उदोउदोसाठी, अमेरिकेने 'स्पेशल गोल्डन कॉईन्स' तयार केले आहेत.\n१९५० मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाच्या मदतीसाठी युद्धात उतरण्यास माओ त्से तुंगच्या चीनने नकार दिला. नंतर, १९५१-५२ मध्ये जनरल डगलस मॅक ऑर्थरच्या नेतृत्वात, अमेरिका व संयुक्त राष्ट्र संघ सेनेने उत्तर कोरियावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण करून, त्यांना थेट चीनच्या सीमेपर्यंत ढकललं. युद्धाला कलाटणी देणाऱ्या, प्रसिद्ध 'इन्चॉन लँडिंग’मुळे जनरल मॅक ऑर्थर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तीन लाख सैनिकांसमेत कोरियन युद्धात अकस्मात उडी घेऊन, चीनने जनरल मॅक ऑर्थरला दक्षिण कोरियाच्या मध्यापर्यंत माघार घेण्यास बाध्य केले. अमेरिकेने पलटवार केल्यामुळे, चीनचे ८६,००० सैनिक मारल्या गेले. त्यानंतर अमेरिकन अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीमुळे, १९५३ च्या शेवटाला ३८ अक्षांश रेषेवर अंमलात आलेली युद्धबंदी व युद्धबंदी रेषा/सीमा आजतागायत अबाधित आहे.\nकोरियन युद्धाच्या समाप्तीनंतर उत्तर कोरियाने १९५८-६५ दरम्यान, संरक्षणदलांचे जलद अत्याधुनिकीकरण, त्यांची उच्च दर्जाची प्रशिक्षणव्यवस्था आणि भावी अमेरिकन हवाई व आण्विक हल्ल्यापासून बचावासाठी देशाच्या औद्योगिक आणि साठवणूक संसाधनांना भूमिगत भुयारांमध्ये हलवण्याचा चंग बांधला. मोठ्या संख्येत जनतेला सुरक्षा प्रशिक्षण देण्याच्या त्यांच्या कार्यक्रमामुळे आजमितीला उत्तर कोरियामध्ये १५ लाखांची खडी सेना (स्टँडिंग आर्मी) आणि वार्षिक ३५० तासांपेक्षा जास्त सामरिक प्रशिक्षण घेणारे, ६० लाखांचे राखीव सैन्य आहे. १९८० पासून उत्तर कोरिया, प्रक्षेपणास्त्र (मिसाईल्स) आणि आण्विक शस्त्रांच्या मागे होता. त्या वर्षाअखेरीस, उत्तर कोरियाने इजिप्तकडून एक ‘स्कड बी’ प्रक्षेपणास्त्र, संपूर्णत: उघडून, परत बनविण्यासाठी विकत घेतले. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत उत्तर कोरियन तंत्रज्ञांनी प्रक्षेपणास्त्रे बनवण्यात एवढी प्रगती केली की, उत्तर कोरिया १९८५ नंतर इराणसह इतर अरब देशांनाही प्रक्षेपणास्त्र विकू/पुरवू लागला.\nयाच सुमारास अमेरिकेच्या छुप्या मदतीने पाकिस्तानने आण्विक संपन्नतेकडील आपली वाटचाल सुरू केली होती. पाकिस्तानकडे प्रक्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि उत्तर कोरियाकडे आण्विक तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे पाकिस्तान व उत्तर कोरिया या दोन्ही पुंड देशांनी आण्विक अस्त्रे वाहून नेणारी 'मिसाईल टेक्नॉलॉजी’ आणि आण्विक संपन्नतेसाठी आवश्यक असणारी 'सेंट्रीफ्युगल टेक्नॉलॉजी’ यांची आपसात देवाणघेवाण करण्याचा करार केला. पाकिस्तानच्या ए. क्यू. खान या अणू शास्त्रज्ञाने उत्तर कोरियाला दिलेले आण्विक शस्त्र तंत्रज्ञान त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकसित केले.\nआजमितीला दक्षिण कोरियात 'युनायटेड स्टेट फोर्स कोरिया (युएसएफके)’ अंतर्गत, ओसान एयर बेसमध्ये सेव्हन्थ युएस एयर फोर्स आणि योन्गसानमध्ये एड्थ युएस आर्मी, युएस नेव्हल फोर्स, युएस मरीन फोर्स आणि स्पेशल ऑपरेशन फोर्सचे अंदाजे ४५,००० सैनिक तैनात आहेत. योकोसुका, जपानस्थित, ७० लढाऊ जहाजे, तीनशे लढाऊ विमाने आणि पाच हजार मरीन सोल्जर्स असणाऱ्या, युएस सेव्हन्थ फ्लीटला समुद्री आक्रमणापासून दक्षिण कोरियाला वाचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने दक्षिण कोरियात आपली बहुचर्चित 'थर्मल हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स सिस्टीम : थाड’, तैनात केली आहे. पण, याद्वारे अमेरिका आमच्या अंतरंगात डोकावेल या सबबीखाली चीनने या मिसाईल डिफेन्स तैनातीचा तीव्र निषेध केला. हा सर्व जमावडा उत्तर कोरियाच्या 'फर्स्ट/सेकंड, मिसाईल/न्यूक्लियर स्ट्राईक’ माऱ्याच्या रेंजमध्ये आहे.\nमात्र चीनला उत्तर कोरिया-अमेरिका युद्ध नको आहे. कारण त्यामुळे अ) असंख्य उत्तर कोरियन शरणार्थी चीनमध्ये प्रवेश करतील, ब) उत्तर कोरियाचा पाडाव झाल्यामुळे चीनचे बफर स्टेट/झोन नाहीसे होऊन, अमेरिका, दक्षिण कोरिया आण��� जपानच्या दृष्टिकोनातून त्याची सामरिक पीछेहाट होईल आणि क) युद्ध जिंकल्यावर दक्षिण कोरियाच्या अधिपत्याखालील दोन्ही कोरियांचा विलय (युनिफिकेशन) चीनसाठी अतिशय घातकी ठरेल. १९८९-९१ मध्ये जर्मनी एकत्र झाल्यावर, नाटोची 'लक्ष्मण रेषा’, एक हजार किलोमीटर्स पूर्वेकडे, रशियाच्या दिशेने सरकल्यामुळे सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट बाजाचा सपशेल बोजवारा उडाला ही गोष्ट चीन विसरला नाही.\nजागतिक स्तरावर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पना पहिल्यांदाच कोणी चक्रम पण तुल्यबळ वाचाळ प्रतिस्पर्धी मिळाला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, कधी कोरियाचे नामोनिशाण मिटवून टाकू तर कधी वाटाघाटी/वार्तालापाद्वारेच हा प्रश्न सुटू शकतो, अशी टोकाची विधाने करतात. उलटपक्षी, किम जोंग उन मात्र आण्विक हत्यार विकास व परीक्षण बंद करत नाहीत किंवा त्याला आळाही घालत नाहीत. या पार्श्वभूमीवर, युद्ध नको असेल तर किम जोंग उनला वाटाघाटी/वार्तालापासाठी उद्युक्त करण्याशिवाय अमेरिकेपाशी दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणूनच, १२ जून २०१८ ला सिंगापूरमध्ये होऊ घातलेल्या वाटाघाटी/वार्तालापांचा पाया रचल्या गेला होता. मात्र काही कारणास्तव २४ मे २०१८ ला जगभरातील पत्रकारांच्या उपस्थितीत उत्तर कोरियाने पुंग्ये री येथील त्यांचे आण्विक चाचणी केंद्र नष्ट केल्याच्या काही तासानंतर, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने उत्तर कोरियाशी होणाऱ्या वाटाघाटी/वार्तालापांना, किम जोंग उनला लिहिलेल्या पत्राद्वारे खारीज केले. उत्तर कोरियाने ट्रम्प-किम जोंग उन यांच्या १२ जून २०१८ च्या बैठकीच्या आधी आण्विक अस्त्र संस्थान ध्वस्त केल्याची शहानिशा न होऊ शकल्या/झाल्यामुळे, त्याच्या अण्वस्त्र संस्थानांमध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर अण्वस्त्र प्रकल्पाच्या सर्व खाणाखुणा उत्तर कोरियाने या कारवाईमुळे मिटवून टाकल्या आहेत, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.\nराष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या महत्त्वाच्या वाटाघाटी/वार्तालाप, 'लिबिया मॉडेल’ संदर्भात उत्तर कोरियाने दिलेल्या धमकीमुळे खारीज केल्या. अमेरिकन उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टनने 'उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये या वेळी वाटाघाटी/वार्तालाप न झाल्यास उत्तर कोरियाला लिबियासारखा दंड भोगावा लागेल’ ही धमकी दिल्य���नंतर उत्तर कोरियाने 'आमच्यापाशीदेखील अण्वस्त्र आहेत व ती कशी वापरायची ते आम्ही ठरवू' अशी उलट धमकी दिली. २००३ मध्ये राष्ट्रपती जॉर्ज बुशने लिबियाला त्याची आण्विक संस्थाने बंद करायची धमकी दिली आणि मुअम्मर गद्दाफीने तसे केल्यावर; २०११ मध्ये अमेरिका व नाटो राष्ट्रांनी लिबियात घुसून, त्याचा खातमा केला होता. किम जोंग उनने, पेन्स आणि बोल्टनच्या बेताल वक्तव्य/धमकीतून हाच अन्वयार्थ काढला असेल, तर त्यात काहीच नवल नाही.\nखरं तर डोनाल्ड ट्रम्पना १२ जून, २०१८ ला होणाऱ्या या वाटाघाटी/वार्तालाप व्हावेत असंच वाटत असणार कारण, 'शांती नोबेल पुरस्कार’साठी त्यांच्या नावाची शिफारस आणि तो मिळणे, हे या वाटाघाटी/वार्तालापांच्या साफल्यावरच अवलंबून आहे. वाटाघाटी/वार्तालापांच्या उदोउदोसाठी, अमेरिकेने 'स्पेशल गोल्डन कॉईन्स’ तयार केले आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने पाठवलेल्या पत्राच्या उत्तरात २६ मे, २०१८ ला उत्तर कोरियाने, 'द स्पिरिट ऑफ लेटर वेन्ट अगेन्स्ट वर्ल्डस् विशेस अॅ्ण्ड ए समीट इज अर्जंटली नीडेड टू रिझॉल्व्ह ग्रेव्ह होस्टाईल रिलेशन्स’ असा प्रतिसाद देऊन, आशेची पणती मिणमिणत ठेवली. याच अनुषंगाने २ जून, २०१८ ला किम याँग चोल या उत्तर कोरियामधील सर्वात वरिष्ठ प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांना वार्तालाप बैठकीसाठी अगत्यशील आमंत्रण देणारे किम जोंग उनचे पत्र वॉशिंग्टनस्थित व्हाईट हाऊसमध्ये जाऊन दिल्यावर, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मंगळवार, १२ जून, २०१८ ला सिंगापूर येथे त्यांची भेट घ्यायला परत एकदा मंजुरी दिली. डोनाल्ड ट्रम्पनी, किम याँग चोलशी झालेल्या दोन तासांच्या बैठकीत उत्तर- दक्षिण कोरियामध्ये शस्त्रसंधी व शांती करार आणि अमेरिकेने उत्तर कोरियावर घातलेले निर्बंध यावरदेखील चर्चा केली. चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्पने दिलेल्या 'वुई विल बी मीटिंग ऑन १२ जून. आय थिंक इट विल बी ए प्रोसेस. वुई विल टॉक अबाऊट पीस ट्रीटी आफ्टर १९५०-५३ काँफ्लिक्ट बिटवीन नॉर्थ अॅलण्ड साऊथ कोरिया. दॅट इज समथिंग दॅट शुड कम आऊट ऑफ द मीटिंग ऑन १२ जून' या वक्तव्यामुळे, शांतिपर्व स्थापनेच्या जागतिक आशा परत एकदा पल्लवित झाल्या आहेत.\nडोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उनच्या 'सिंगापूर डिक्लरेशन’मध्ये बहुदा, उत्तर कोरियाची आण्विक संस्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त कशी व केव्हा करायची याचा खुलासा करण्यात येईल. आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्र/ प्रेक्षणास्त्रांचे उत्तर कोरियन प्रकल्प बंद करण्याच्या बदल्यात किम जोंग उन मित्रराष्ट्रांच्या आक्रमणापासून सुरक्षितता, आर्थिक व भौतिक विकासासाठी सर्वंकष मदत आणि अमेरिकेबरोबर शांती कराराची मागणी करतील. याबरोबरच किम जपान, चीन आणि दक्षिण कोरियाकडूनही याच प्रकारच्या खात्रीची (गॅरंटी) मागणी करत, त्यासाठी अमेरिकेने शब्द टाकावा अशी मागणीदेखील करतील, असा संरक्षणतज्ज्ञांचा होरा आहे.\nवाटाघाटी/वार्तालाप आणि युद्धाचा हा गृहीत घटनाक्रम; अण्वस्त्रधारी भारत-पाक आणि भारत-चीनमधील सांप्रत सामरिक तणाव आणि त्याच्या भावी परिणामांशी मिळताजुळता असल्यामुळे; एकीकडे अमेरिका व दक्षिण कोरिया आणि दुसरीकडे उत्तर कोरिया यांच्या मधली बेदिली कसे व काय वळण घेते, जवळच्या भविष्यात याचे काय परिणाम होतील, या युद्धापासून/युद्धजन्य परिस्थितीमधून आपण सामरिक मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात काय शिकू शकतो, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी सामरिक सामर्थ्याचा जुगाड कसा करायचा, त्यासाठी काय करणं/पावलं उचलणं आवश्यक आहे आणि भारतातील प्रशासकीय बाबू, राजनेते व राजकीय मुत्सद्दी यांनी, आपलं तोंड का, कसं व कुठपर्यंत बंद ठेवावे, याची थोडी तरी जाणीव आपले सरकार/प्रशासकीय बाबू/राजनेते/मुत्सद्दी यांना झाली आहे का हे पाहणे औत्सुक्याचे असेल. म्हणतात ना 'पुढच्याच ठेच, मागचा शहाणा'...\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/(-)/", "date_download": "2019-01-16T12:24:20Z", "digest": "sha1:LZBV4IFY52JUYSHECTUMBSADAI7PO24T", "length": 3958, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-बघ माझी आठवण येते का??- सौमित्र (क्षमा मागून)", "raw_content": "\nबघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nAuthor Topic: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून) (Read 14876 times)\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nबघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nमाझया सगळ्या मित्राना (पिणार्‍या आणि न पिणार्‍या) समर्पित....\nबघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nRe: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nRe: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nRe: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nRe: बघ माझी आठवण य���ते का- सौमित्र (क्षमा मागून)\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nRe: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nRe: बघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\nबघ माझी आठवण येते का- सौमित्र (क्षमा मागून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_270.html", "date_download": "2019-01-16T12:28:26Z", "digest": "sha1:N4NKHAWS3442TYGVZWQC643JWCZYXKOI", "length": 9616, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बीडचा किर्तन महोत्सव ही ओळख कायम राहील-डॉ.भारतभूषण क्षीरसागर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबीडचा किर्तन महोत्सव ही ओळख कायम राहील-डॉ.भारतभूषण क्षीरसागर\nबीड (प्रतिनिधी) - अध्यात्माच्या दृष्टीकोनातून बीड नगरीचा नावलौकिक वाढला असून खटोड प्रतिष्ठाणचा हा किर्तन महोत्सव सांस्कृतिक वैभवात वाढ करणारा ठरला आहे. बीडचा हा किर्तन महोत्सव ही ओळख कायम राहील असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.गेल्या आठ दिवसांपासून बीड येथे स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य किर्तन महोत्सव सुरू आहे.\nमंगळवारी २० सामुहीक विवाह आयोजीत करण्यात आले होते. या विवाह सोहळया प्रसंगी ह.भ.प.राधाकृष्ण महाराज, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ.दिपाताई क्षीरसागर, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतम खटोड, ह.भ.प.राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी, ह.भ.प.प्रज्ञाताई रामदासी, ह.भ.प.हरीदास जोगदंड, सुशिल खटोड, आशिष खटोड, शुभम खटोड यांच्यासह दिलीप गोरे, सखाराम मस्के आदिंची उपस्थिती होती. प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या या २० जोडप्यांना केसोना गॅस एजन्सीच्या वतीने मोफत गॅस वाटप करण्या��� आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, बीड जिल्हा हा आगळावेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यात कला, क्रिडा, नाट्य, साहित्य याबरोबरच धार्मिक क्षेत्रातही नावलौकिक असणारा आहे.\nअध्यात्माच्या दृष्टीने बीडच्या किर्तन महोत्सवामुळे मोठा नावलौकिक मिळाला आहे. राज्यात आणि देशात या किर्तन महोत्सवाची वेगळी ओळख कायम राहील असे सांगून उपस्थित भाविकांना व वधू-वरांना शुभेच्छा दिल्या तर प्राचार्या दिपाताई क्षीरसागर यांनी अतिशय देखना व समाजोपयोगी असा उपक्रम राबवणार्या खटोड प्रतिष्ठाणचे कौतूक केले. रोजच्या जीवनाशी अध्यात्मिक सांगड घातली गेली पाहिजे. चांगले कर्म करीत राहिले तर कलंकही पुसून निघतो. मुलींचा नामकरण सोहळा आणि सामुहिक विवाहासारखे उपक्रम ही सामाजिक बांधीलकी जोपासने म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. बीडचा महोत्सव हा जागतीक पातळीवर पोहोचल्याचे मोठे समाधान असून हा महोत्सव आता बीडकरांचा झाला असल्याचे त्या म्हणाल्या.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/1434/", "date_download": "2019-01-16T12:11:38Z", "digest": "sha1:OWNR657LCINVYJVJUIDEIR6DBD6D7YSX", "length": 19735, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 1434", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्र��्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुंबईत एक प्रभाग एक मत, ठाण्यात एक प्रभाग तीन मते\n मुंबई राज्यातील मुंबई महापालिका वगळता अन्य नऊ महापालिकांच्य��� निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत. मुंबईतील मोठ्या प्रभागांची संख्या लक्षात घेऊन एक प्रभाग एक...\nमुंबईत वांद्रे येथील कलानगर उड्डाणपुलाजवळ एका मारुती ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. गाडी जळत असताना रस्त्याच्या एका बाजूला जाऊ लागली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून गाडी...\nनिवडणुकीचा धुमधडाका, मुंबईसह १० महापालिकेत २१ फेब्रुवारीला मतदान\n मुंबई राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८३ पंचायत समिती आणि दहा महापालिकांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबईत जाहिर केली. राज्यातील जिल्हा...\nमुंबई वाहतुक पोलिसांच्या अॅपला लोकांचा जोरदार प्रतिसाद\n मुंबई मुंबई पोलिसांच्या वाहतुक शाखेने नुकत्याच सुरू केलेल्या 'मुंबई ट्रॅफिक पोलीस अॅप'ला उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप...\nमहापालिकांतील युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार: उद्धव ठाकरे\n मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात जागा वाटपाचा प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मात्र युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nविदर्भ,मराठवाड्यात जबरदस्त थंडी,मुंबई पुणेकरही गारठले\nसामना ऑनलाईन, मुंबई राज्यात थंडीचा कडाका जबरदस्त वाढला असून सगळ्यात कमी तापमान नाशिक इथे नोंदवण्यात आलं आहे. नाशिकचं आज किमान तापमान हे ५.८ डिग्री सेल्सियस...\nशेतकऱ्यांशी बोलायला सरकार कमी पडतेय, उद्धव ठाकरे यांचा तडाखा\nसामना ऑनलाईन, मुंबई नागपूर समृद्धी मार्ग वळवण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे, पण शेतकऱयांची सुपीक जमीन सरकारच्या डोळ्यात का सलते या प्रश्नाचे उत्तर द्यायला सरकारचा कुणी प्रतिनिधी...\nसोन्याच्या दागिने घालण्याचा शौक असलेल्या तरूणाचा मित्रांनी केला खून\nसामना ऑनलाईन, मुंबई गळाभर सोन्याच्या चेन घालणं, हातात सोन्याची ब्रेसलेट घालणं एका तरूणाच्या जीवावर बेतलं. पैशांच्या मोहापायी त्याच्याच ३ मित्रांनी त्याचा खून केला. वांद्रे येथील...\n‘प.रे.’च्या २१ लोकलच्या महिला डब्यांत लागणार सीसीटीव्ही\n मुंबई महिलांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन रेल्वेत महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर मुंबईकरांच्या मागणीनंतर आता महिलांच्या डब्यांत...\n‘एसआरए’त खरेदी केलेली घरे मालकीची होणार\nसामना ऑनलाईन, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घरे ज्यांनी विकत घेतली त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. हस्तांतरण फी आकारून त्यांना त्या घराचा कायदेशीर हक्क देण्याचा...\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/rag-rang-curtain-raiser/", "date_download": "2019-01-16T12:43:19Z", "digest": "sha1:ECDJ7THSTGFK6A3IAKV6OPW3BJ6HZCHC", "length": 11457, "nlines": 125, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "राग – रंग : प्रास्ताविक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेराग – रंग : प्रास्ताविक\nराग – रंग : प्रास्ताविक\nAugust 14, 2018 अनिल गोविलकर नियमित सदरे, राग - रंग, ललित लेखन, साहित्य/ललित\nभारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आज���्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. रागसंगीताची सुरवात ही “धृपद-धमार” पासून सुरु झाली असे अनेक संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन अनुमान काढता येते परंतु रागसंगीत नेमके कुठल्या टप्प्यावर उत्क्रांत झाले या विषयी अनेक मतभेद आहेत. आज जरी अमीर खुसरोच्या नावावर रागसंगीताचा जनक म्हणून नोंद मिळत असली तरी त्यात बरेच मतभेद आढळतात.\nअर्थात रागसंगीताचे शास्त्र मात्र, नारद मुनींनी निर्माण केले याविषयी प्रत्यवाय नाही पण त्याचा निर्माणकाळ हा इ.स.पूर्व २२ ते ८०० इतकामागे जातो परंतु याबाबतीत बाराव्या शतकात अवतरलेला “संगीत रत्नाकर” – शारंगदेव, हा ग्रंथ इतकी वर्षे झाली तरी प्रमाणभूत मानला जातो. अर्थात त्यावेळी ध्रुमद-धमार गायन पद्धत प्रचलित होती. आजच्या रागसंगीतावर मात्र पंडित भातखंडे यांच्या विचारांचा पगडा जास्त आहे. तेंव्हा अशी अनेक स्थित्यंतरे घडत, आजच्या घडीला रागसंगीत आपल्या समोर आले आहे. माझ्या यापुढील लेखात याच अनुषंगाने मी रागांचे विवरण केले आहे आणि तसे करताना रागसमय हा पारंपरिक दृष्टीनेच विचारात घेतला आहे. लेख लिहिताना, रागाच्या शास्त्रातील “जटिल” भाग वगळून, काहीसे ललित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील काही तांत्रिक बाबी आवश्यक असतील तेंव्हाच दिल्या आहेत. आशय, आपल्याला ही लेखमाला आवडेल.\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जां��ूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/7517-does-sanatan-sanstha-declared-as-terrorist-group", "date_download": "2019-01-16T11:41:03Z", "digest": "sha1:ZWSXCAACIV6PD7U5CHLSPMLDH66NKBJK", "length": 3961, "nlines": 117, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Poll: सनातन संस्थेला दहशतवादी संघटना घोषित करावं का? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nPoll: सनातन संस्थेला दहशतवादी संघटना घोषित करावं का\nहिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांत सनातन संस्थेच्या साधकांची नावं पुढे आलं आहे. या पार्श्वभूमीवर\nसवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाचा मोदी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, असं वाटतं का\nघातपाताचा कट एटीएसने उधळला ►\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nसनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर\n\"केसाला जरी धक्का लागला तर...\" संभाजी ब्रिगेडचा इशारा\nआम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, पत्रकार परिषदेत सनातनचा आरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2191/", "date_download": "2019-01-16T12:40:47Z", "digest": "sha1:IV44QOJZGHELMV765POJKA43UFPXCGJN", "length": 2633, "nlines": 53, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-नोकरी", "raw_content": "\nबिचकुले कुटुंबियांची नव्या शहरात बदली झाली. त्यांचा सुपुत्र बबन बिचकुले तिथल्याच एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायला गेला. तिथल्या वॉचमनला त्यांनी गाठलं.\nबबन : तुम्ही या कॉलेजचे सुरक्षारक्षक आहात ना मला तुमच्या सल्ल्याची गरज आहे.\nवॉचमन : बोल की रे पोरा.\nबबन : तुम्ही इथे इतकी वर्षं आहात. मला सांगा शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी हे महाविद्यालय योग्य आहे का कारण मी या शहरात नवा आहे.\nवॉचमन : म्हंजे. नक्कीच. मला बघ आणि अॅडमिशन घे. अरे, मी इथूनच पाच वर्षांपूवीर् एमबीए झालो. मग, याच कॉलेजने मला इथे लगेच नोकरीही दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4299/", "date_download": "2019-01-16T12:52:29Z", "digest": "sha1:N4Q4PAI2HTZX4L27W3RCMQAWSMNXNRGV", "length": 2865, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-फ़क्त परत एकदा लढ म्हणा सर….", "raw_content": "\nफ़क्त परत एकदा लढ म्हणा सर….\nफ़क्त परत एकदा लढ म्हणा सर….\nसर तुम्हीच सांगितले होते ना,\nजा आणि तिच्या कडून notes घे..\nशिकवले नाही तर काय झाले\nnotes वाचून परीक्षा दे..\nम्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो\nकणा मोडला पण प्रेमात पडलो.\nतिला फक्त ‘देतेस का\nमाहीत नाही, तिच्यावर का आभाळ कोसळले\nnotes एवजी तिने मैत्री असा अर्थ घेतला.\nपुढे बोलायाच्या आतच एक धक्का जोरात दिला..\nपडलो एकदाचा खड्ड्यात, आणि मोडला माझा कणा.\nपण काहीही असो सर, परत एकदा लढ म्हणा.\nमी तर म्हणतो सर, तुम्ही कधी शिकउच नका\nnotes ‘परत आण’ म्हणायला, जराही कचकू नका.\nफ़क्त परत एकदा लढ म्हणा सर.\nफ़क्त परत एकदा लढ म्हणा सर….\nफ़क्त परत एकदा लढ म्हणा सर….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/the-trustees/ratnagiri_samiti", "date_download": "2019-01-16T12:00:14Z", "digest": "sha1:UOE56MDT3MBV2T4ZLAOWWYBU6LIIVRTX", "length": 4120, "nlines": 50, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - रत्नागिरी जिल्हा समिती", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nदिनांक २९ सप्टेंबर २०१२ रोजी गणपतीपुळे येथे एका खास सभेचे आयोजन केले होते. सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा समिती स्थापनेची घोषणा करण्यात आली. समस्त रत्नागिरी जिल्ह्याच्या एकत्रीकरणाच्या हेतुतून हि समिती स्थापन करण्यात आली आहे. या आणि अश्या समित्या देशभर स्थापन व्हाव्यात हीच सदिच्छा...\nडावीकडून उभे - श्री. रविंद्र बापट, चिपळूण (कोषाध्यक्ष), श्री. विनय बापट, खडपोली (सदस्य), श्री. योगेश बापट, गणपतीपुळे (सदस्य), श्री. काशिनाथ बापट, केळ्ये (कार्यवाह)\nश्री. श्रीकांत बापट, मालघर (अध्यक्ष), सौ. रिमा बापट, गणपतीपुळे (उपाध्यक्ष), सौ. केतकी बापट, गणपतीपुळे (सदस्य).\nडावीकडून बसलेले - प्रा. गौतम बापट, श्रीम. विद्याताई बापट, सौ. श्यामला बापट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/1-year-in-rustenberg/", "date_download": "2019-01-16T12:31:41Z", "digest": "sha1:3QOJVRD2CT3EFB2CD4RMTGLH7XI7D7FG", "length": 32429, "nlines": 137, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रस्टनबर्ग मधील १ वर्ष!! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेदक्षिण आफ्रिकेतले दिवसरस्टनबर्ग मधील १ वर्ष\nरस्टनबर्ग मधील १ वर्ष\nSeptember 12, 2018 अनिल गोविलकर दक्षिण आफ्रिकेतले दिवस, नियमित सदरे\nरस्टनबर्ग मधील नोकरी ध्यानीमनी नसताना, हाताशी आली, म्हणजे इथे मी इंटरव्ह्यूसाठी २००४ साली आलो होतो पण पगाराबाबत आणि तेंव्हा ती कंपनीच्या Expansion Programme मध्ये प्रॉब्लेम्स आल्याने सगळेच रहित झाले आणि माझ्या डोक्यातून तो विचार निघून गेला होता. परत पीटरमेरीत्झबर्ग या शहरात सुखनैव () आयुष्य सुरु झाले होते. २००५ मधील, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ( वास्तविक या काळात सगळा साउथ आफ्रिका सुटीवर असतो) फोन आला आणि फोनवरच पगार, इतर पर्क्स नक्की झाले आणि नोकरी पक्की झाली. जेंव्हा २००४ साली इथे २ दिवस आलो तेंव्हा मला हे शहर काही फार आवडले नव्हते, किंबहुना गावात एकच मोठा मॉल वगळता फारसे काहीच बघण्यासारखे नव्हते (अर्थात इथून ४० मैलावर सन सिटी आहे, ही माहिती होती) आणि मला तसा खास उत्साह वाटला नव्हता.\nपीटरमेरीत्झबर्ग इथली नोकरी सोडायचे नक्की केले होते कारण, इथे कामाचे स्वातंत्र्य, कामाच्या वेळा आणि वरिष्ठांची वागणूक, या पातळीवर बरेच प्रॉब्लेम्स होते आणि त्याचा निचरा होणे, केवळ अशक्य होते. थोडक्यात, एका नवीन शहराचा नव्याने अनुभव, हा विचार मनाशी बांधून, पीटरमेरी��्झबर्ग सोडले. वास्तविक, तेंव्हा माझ्याकडे कंपनीची गाडी असल्याने, ती मला परत करावी लागली. पीटरमेरीत्झबर्ग पासून रस्टनबर्ग शहर, जवळ पास ८०० किलोमीटर लांब, तिथे विमानतळ नाही तेंव्हा Intercity बसने आधी जोहान्सबर्ग इथे जायचे, तिथे मला कंपनीची गाडी न्यायला येईल आणि मग रस्टनबर्ग गाठायचे, असे ठरले. त्यानुसार मी बसने निघालो. इथली बस सर्विस अत्यंत सुंदर आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची काळजी घेतली जाते\nजोहान्सबर्ग इथे माझ्या, पहिल्या कंपनीतील, विनय थलींजा, रहात होता आणि त्याच्याकडे त्यादिवसाचा मुक्काम करायचे ठरवले. विनय, इथे २ वर्षे रहात असल्याने, तिथे चांगला स्थिरावला होता. तो, बस स्टेशनवर उतरवून घ्यायला आला आणि मला हायसे वाटले. जोहान्सबर्ग शहर म्हणजे “विराट” या शब्दाला साजेसे शहर आहे आणि जर का तुम्हाला नेमका पत्ता माहित नसला तर या शहरात, तुम्ही पार गोंधळून जायला होते. (पुढे इथे नोकरी मिळाल्यावर मला, १,२ वेळा याचा अनुभव आला होता).\nदुसऱ्या दिवशी दुपारी, केसी (वास्तविक हा गुजराती मुलगा – कमलेश,पण इथे येउन, इथल्या संस्कृतीला साजेसे नाव स्वीकारले) मला न्यायला आला. माझ्याकडे त्यावेळी २,३ Bags वगळता फारसे सामान नव्हते. पीटरमेरीत्झबर्ग इथे कंपनीने घर दिल्याने, काही सामान विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर रस्टनबर्ग आले. वाटेत, गाडीत बसल्यावर, कंपनीची अधिक खोलवर माहिती, म्हणजे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत तसेच एकूण कंपनीची कार्यपद्धतीबद्दल जुजबी माहिती मिळवली. अर्थात १ वर्षानंतर परत या शहरात आलो पण तसा फारसा आढळत नव्हता.\nइथे मला राहायला एक छोटा बंगला होता परंतु इथे माझ्यासोबत, केसी, निमेश इत्यादी ४ गुजराती मुले होती. अर्थात, माझी स्वतंत्र व्यवस्था, बंगल्याचा वरच्या मजल्यावर केली होती. ही सगळी मुले, तेंव्हा पंचविशीच्या आसपास होती पण सगळी शाकाहारी आमचे किचन कॉमन होते, त्यामुळे स्वयंपाक एकत्र करणे, क्रमप्राप्तच होते आमचे किचन कॉमन होते, त्यामुळे स्वयंपाक एकत्र करणे, क्रमप्राप्तच होते सुरवातीला फारशी ओळख नसल्याने, वागण्यात बुजरेपणा होता. पुढे निमेशशी माझे फारच जवळकीचे संबंध निर्माण झाले.\nदुसऱ्या दिवशी सरळ ऑफिस माझ्या खात्यात, टीना ले रुक्स (माझ्या आयुष्यात आलेली पहिली गोरी मुलगी), ली ( ही काळी मुलगी) आणि माझी रि���ेप्शनिस्ट स्टेला ( ही दुसरी गोरी मुलगी) असे कामाला होते. गोऱ्या समाजाची ओळख आणि काहीप्रमाणात अंतरंग, मला इथेच लक्षात आले. इथेही सुरवातीला वागण्यात थोडा बुजरेपणा होता आणि त्यात मला तरी काहीच नवल वाटले नाही. पहिला आठवडा तर कामाचा चार्ज घेण्यात गेला. आमच्या कंपनीचा सुपर मार्केटचा व्यवसाय होता आणि त्याचा व्याप तसा खूपच मोठा होता. रिटेल आणि होलसेल, अशा दोन्ही धंद्यात कंपनीने जम बसवला होता.\nजसजसे दिवस जायला लागले, तशी वागण्यात मोकळेपणा येत गेला. मी, या गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य बघितले आहे, जर का तुमच्या बरोबर काम करत असतील तर इतक्या मोकळेपणी वागतात की भारतातून येणाऱ्या माणसांना सुरवातीला थोडेसे बुजल्यासारखे होते. अर्थात, मला एव्हाना, या देशात येउन, १० वर्षे झाली असल्याने, इथल्या संस्कृतीचा बराचसा अंदाज आला होता.\nजानेवारी असल्याने, इथे उन्हाळा होता. आजूबाजूचा प्रदेश खाणींचा असल्याने परिसर बराचसा रखरखाट होता. अर्थात, इथे स्थिरस्थावर व्हायला फारसा वेळ लागला नाही. घरातील नवीन मित्रांशी वागण्यातील बुजरेपण लवकरच निघून गेले. वास्तविक माझ्या आणि त्यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते तरीही मैत्री लगेच जुळली. सगळेच भारतातून आलेले आणि अर्थात माझा या देशातील १० वर्षांचा अनुभव असल्याने, ओळख मैत्रीत सहज झाली.\nसंध्याकाळी घरी परतल्यावर, एकत्र जेवण करणे, हा सोहळा असायचा. अर्थात, मसाले आणि चव, अर्थात गुजराती पद्धतीची हळूहळू, शनिवार संध्याकाळ, मॉलवर जाण्यात जाऊ लागली. इथला मॉल जरी मोठा असला तरी डर्बन इथल्या मॉलची सर नव्हती आणि ते क्रमप्राप्तच आहे. मुख्य कारण या गावाची लोकसंख्या दीड ते दोन लाख हळूहळू, शनिवार संध्याकाळ, मॉलवर जाण्यात जाऊ लागली. इथला मॉल जरी मोठा असला तरी डर्बन इथल्या मॉलची सर नव्हती आणि ते क्रमप्राप्तच आहे. मुख्य कारण या गावाची लोकसंख्या दीड ते दोन लाख अगदी आजूबाजूची गावे धरली तरी चार लाखांच्या वर लोकसंख्या नाही तेंव्हा धंदा होणार कसा अगदी आजूबाजूची गावे धरली तरी चार लाखांच्या वर लोकसंख्या नाही तेंव्हा धंदा होणार कसा त्यातून, इथे बाहेरून येणारे सगळे सनसिटीला भेट देणारे म्हणजे त्यांच्याकडून देखील फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. असे असून देखील मॉल फार छान आहे, म्हणजे जगातील बहुतेक सगळ्या Branded वस्तू मुबलक उपलब्ध त्यातून, इथ��� बाहेरून येणारे सगळे सनसिटीला भेट देणारे म्हणजे त्यांच्याकडून देखील फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. असे असून देखील मॉल फार छान आहे, म्हणजे जगातील बहुतेक सगळ्या Branded वस्तू मुबलक उपलब्ध याचे दुसरे कारण, सनसिटी शॉपिंगच्या दृष्टीने कमालीचे महाग, त्यामुळे या गावातील सगळे इथेच खरेदीला येणार\nगावात भारतीय वस्ती ( अगदी भारतीय वंशातील वस्ती धरून) जास्तीजास्त दहा ते बारा हजार, त्यामुळे गावात भारतीय हॉटेल नाही, एकच मुस्लिम धाटणीचे हॉटेल आहे आणि तिथे तर बहुतेक सगळे मांसाहारी पदार्थ, म्हणजे गुजराती मित्रांना जाणे, न जमणारे\nमॉलमध्ये, आम्ही मित्र जेंव्हा जायचो, तेंव्हा मात्र मी मांसाहारी खाण्याची “तलफ” भागवून घेत असे तिथे सिनेमा थियेटर होते पण, बहुतांशी इंग्रजी चित्रपट. जरी माझे मित्र गुजराती असले तरी त्यांच्या आवडी/निवडी टिपिकल गुजराती तिथे सिनेमा थियेटर होते पण, बहुतांशी इंग्रजी चित्रपट. जरी माझे मित्र गुजराती असले तरी त्यांच्या आवडी/निवडी टिपिकल गुजराती वाचनाची आवड शून्य आणि संगीताची आवड फक्त चित्रपट संगीताची आणि ती देखील, माझ्या आवडीच्या पूर्ण विरुद्ध वाचनाची आवड शून्य आणि संगीताची आवड फक्त चित्रपट संगीताची आणि ती देखील, माझ्या आवडीच्या पूर्ण विरुद्ध अर्थात, माझ्याकडे सिस्टीम असल्याने, मी, माझ्या वरच्या मजल्यावर शांतपणे, गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे, इत्यादी छंद पुरवून घेत असायचो. तरीही, ऐकलेल्या गाण्याबद्दल किंवा वाचलेल्या पुस्तकाबद्दल कुणाशी काही बोलणे, केवळ अशक्य\nत्यातल्या त्यात, निमेशला जगजीत सिंग, अति प्रिय असल्याने, तो वर येउन, माझ्या बरोबर ऐकत असे. परंतु, एक फरक पडायचा आणि तो म्हणजे त्याची ऐकायची पद्धत आणि माझी पद्धत, यात जमीनअस्मानाचा फरक तरीही माझ्या सोबतीला कुणीतरी ऐकायला आहे, हे देखील मला बरे वाटायचे\nऑफिसमध्ये आठवडाभरात रुळून गेलो, इतका की टीना आणि स्टेलाशी एकत्रित गप्पा मारायला सुरवात केली. अगदी वैय्याक्तील स्वरूपाच्या गप्पा मारायला सुरवात झाली. स्टेलाचे पहिले लग्न मोडले होते (इथला नेहमीचा रिवाज) पण सध्या एका बॉयफ्रेंडबरोबर एकत्र रहात होती ( आता परत एकटीच रहात आहे, असे समजले) तर टीना – बॉयफ्रेंड नंबर ३ बरोबर रहात होती (दोन वर्षापूर्वी त्याच्याशीच लग्न केले). यात गमतीचा भाग असा, माझ्याशी याबद्दल बोलताना, त्��ांना काहीच विशेष वाटत नव्हते. टीना म्हणजे स्मोकिंगचे “आगर”, दर अर्ध्यातासाने सिगारेट आवश्यक माझ्या कंपनीत जवळपास, ६ तरी गोऱ्या मुली/स्त्रिया होत्या आणि त्यातील बहुतेकांची कहाणी या दोघींपेक्षा फार वेगळी नव्हती.\nपुढे, दोन एक महिन्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडशी व्यवस्थित ओळखी वगैरे झाल्या, आणि त्यांच्या घरात प्रवेश मिळविण्याइतपत मैत्री झाली. अर्थात, कामाच्या बाबतीत सगळ्या इतक्या व्यवस्थित आणि टापटीप की मला कधीही कामाबद्दल आठवण करून देण्याची वेळदेखील आली नाही, किंबहुना, काहीवेळा मलाच थोडे उशिरापर्यंत बसून, माझे काम संपवावे लागायचे\nअर्थात, पुढे इतर कंपन्यात अनेक गोऱ्या व्यक्तींशी ओळखी झाल्या पण माझ्या या मतात कधीही तसूभर देखील फरक पडला नाही. दोन, तीन महिन्यांनी कमलेश, निमेश आणि मी, सनसिटीला जायचे ठरविले. तसा, २००० साली, मी, स्मिता आणि आदित्य, असे तिथे फिरायला जाउन आलो होतो. परंतु मित्रांबरोबर जाणे आणि घरच्यांबरोबर जाणे, यात फरक पडतोच\nभारतात, सनसिटी हे साउथ आफ्रिकेतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यातून, मला वाटते १९९४ साली (आता मला नक्की साल आठवत नाही) तिथे ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासून तर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. तसे पाहिले तर सनसिटीचे दोन भाग आहेत. १] Sun city , २] Lost City. सनसिटी, मुळात एक हॉटेल आहे आणि त्यात, प्रचंड casino आहे माझ्या अंदाजाने, आफ्रिका खंडातील सर्वात मोठा casino इथे आहे, Last City म्हणजे ऐषारामाची परमावधी\nसनसिटी मधील हॉटेल, उडप्याचे वाटावे, इतके प्रशस्त, आलिशान असे हॉटेल आहे. मुळात, हि दोन्ही हॉटेल्स डोंगरात वसवली आहेत, त्यामुळे इथे दुपार कलंडली की लगेच थंड वारे बारमाही वाहतात. Lost City मध्ये केवळ हॉटेल, हेच आकर्षण नसून, तिथे यंत्राच्या सहाय्याने काही भागात भूकंपाचा अनुभव देतात, ठिकठिकाणी डोंगरात निरनिराळ्या प्राण्यांचे मुखडे कोरले आहेत आणि त्यात रात्री दिव्यांची रोषणाई केली जाते, तसेच इथे कृत्रिम तलाव तयार केलेला असून, त्यात कृत्रिम प्रवाहाने महाकाय लाटा निर्माण केल्या जातात, त्यामुळे पाण्यावरील खेळ खेळणे, हे दुसरे आकर्षण\nइथे मात्र, भारतीय पद्धतीचे जेवण मिळू शकते पण किंमती मात्र तितक्याच आलिशान इथेच मी, भारतातून आलेल्या चित्रपट तारकांचा शो पहिला होता, म्हणजे शाहरुख,सैफ, राणी, प्रीती वगैरे कलाकार आले होते. शाहरुखची प्रसिद्धी इथे बघून तर मला थक्कच व्हायला झाले इथेच मी, भारतातून आलेल्या चित्रपट तारकांचा शो पहिला होता, म्हणजे शाहरुख,सैफ, राणी, प्रीती वगैरे कलाकार आले होते. शाहरुखची प्रसिद्धी इथे बघून तर मला थक्कच व्हायला झाले असो, थोडक्यात, एकदा जाण्यासाठी हे ठिकाण ठीक आहे, ज्यांना जुगार खेळायचा आहे, त्यांना ही जागा म्हणजे स्वर्ग\nतसे पाहिले तर या गावात राहणे म्हणजे फार सुखाचे नाही, एकतर इतर शहरांप्रमाणे, एकदा संध्याकाळचे सहा वाजले की सगळे शहर स्वत:ला मिटून घेते बरे बाहेर जाऊन, विरंगुळा व्हावा, अशातले हे गाव अजिबात नाही. मॉल वगळला तर करमणुकीचे कसलेच साधन नाही आणि मॉल कितीही आलिशान झाला तरी त्यातील औत्सुक्य फार लवकर संपून जाते, मग उरतो तो कधीही न संपणारा वेळ बरे बाहेर जाऊन, विरंगुळा व्हावा, अशातले हे गाव अजिबात नाही. मॉल वगळला तर करमणुकीचे कसलेच साधन नाही आणि मॉल कितीही आलिशान झाला तरी त्यातील औत्सुक्य फार लवकर संपून जाते, मग उरतो तो कधीही न संपणारा वेळ मी तर सहा, सात महिन्यात कंटाळलो. त्यातून, कमलेशला नोकरीवरून काढून टाकले कारण त्याने नोकरीच्या जागी केलेली “हेराफेरी मी तर सहा, सात महिन्यात कंटाळलो. त्यातून, कमलेशला नोकरीवरून काढून टाकले कारण त्याने नोकरीच्या जागी केलेली “हेराफेरी\nनिमेश माझ्याबरोबर असायचा पण तरीही गप्पा माराव्यात अशी काही मनापासून “आच” वाटायची नाही. अर्थात, असे मित्र देखील आवश्यक असतात. एके संध्याकाळी, अचानक माझ्या तब्येतीत थोडा बिघाड झाला आणि डॉक्टरकडे जाणे अत्यावश्यक झाले, किडनीचा जुना प्रॉब्लेम उपटला होता आणि थोडावेळ सैरभैर झाले होते आणि त्या विमनस्क क्षणी, निमेशने जी मदत केली, त्याला तोड नाही, मला लगेच गाडीत घातले, मोबाईलवरून जोहान्सबर्ग इथल्या डॉक्टरची वेळ नक्की केली आणि गाडी प्रचंड वेगाने हाकून, (जवळपास, १५० किलोमीटर अंतर आणि संध्याकाळची वेळ) मला डॉक्टर समोर उभा केला, रात्री, त्याच्याच ओळखीच्या मित्राच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मला परत आणले.\nअखेर, प्रत्येकाला नेहमीच स्वत:चा विचार करणे आवश्यक असते आणि त्यानुसार, या गावातील माझा खेळ वर्षभरात संपला\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/category/marathi-serials/page/2/", "date_download": "2019-01-16T12:01:01Z", "digest": "sha1:GDIVQ4WVQKI5I5ZZEIQ6KOFH45LVWRGF", "length": 15410, "nlines": 101, "source_domain": "megamarathi.in", "title": "Marathi Serials Zone Archives - Page 2 of 5 - MegaMarathi.IN", "raw_content": "\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \n‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\nघाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री \nचाहूल मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या साखरपुड्यात अघटिताची चाहूल…\nचाहूल मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या साखरपुड्यात अघटिताची चाहूल... कोणाची आहे हि चाहूल कोणाला मान्य नाही हा साखरपुडा कोणाला मान्य नाही हा साखरपुडा कलर्स मराठीवर चाहूल हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत...\nह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न\nह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात...\n‘मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप’ असा बाबांनी दिला...\n'मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप' असा बाबांनी दिला होता सल्ला- रितेश देशमुख बॉलीवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव...\n‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री… ५ डिसेंबरला विशेष भाग\n'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री... ५ डिसेंबरला विशेष भाग स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे. .\nमधुरानं केला सेटवरच डोसा\nमधुरानं क���ला सेटवरच डोसा आपल्या अभिनयानं अवघ्या इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलेल्या मधुरा देशपांडेला कुकिंगचीही आवड आहे. मालिकेच्या सेटवरच तिनं डोसे तयार करून सर्वांना खाऊ घातले. मुळची...\nकाळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त, शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग\nकाळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग पाचशे आणि हजारांच्या चलनताील नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि सगळीकडे लोकांची एकच...\nमनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार ‘विकता का उत्तर\nमनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार 'विकता का उत्तर' स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो 'विकता का उत्तर' ला 'महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. 'विकताका उत्तर' स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो 'विकता का उत्तर' ला 'महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. 'विकताका उत्तर' च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीप��का दुसाने यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे. डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.\nझी युवा वर “शौर्य – गाथा अभिमानाची”\nझी युवा वर \"शौर्य - गाथा अभिमानाची\" पहिली शौर्य कथा - अतिरेक्यांचा मुंबईवरील २६/११ चा हल्ला नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही...\nझी मराठी आता एचडीमध्येसुद्धा\nझी मराठी आता एचडीमध्येसुद्धा ... प्रेक्षकांना मिळणार अधिक सुस्पष्ट अनुभव आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रमातून मनोरंजनाचा खजाना देणारी झी मराठी वाहिनी आता एच डी रुपात आपल्या...\n‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’\n‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.. दर शुक्रवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/head-master-arrest-bribe-case/", "date_download": "2019-01-16T12:02:37Z", "digest": "sha1:4P7ZEI7JCTBNRTUITMSBREQELS6VI74G", "length": 5216, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › लाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात\nलाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात\nवेतन पडताळणीचे काम करून दिल्याने शाळेच्या शिपायाकडून बक्षीस म्हणून दीड हजारांची लाच घेणारा मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकला आहे. हा प्रकार कन्नड तालुक्यातील कालीमठ येथे असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूलमध्ये मंगळवारी घडला. कैलास गोपीचंद आमले (वय 52, रा. कालीमठ) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल य��थे कार्यरत असलेल्या शिपायाचे सेवापट वेतन पडताळणीचे मुख्याध्यापकाकडे काम होते. यासाठी शिपाई, मुख्याध्यापक कैलास आमले यांच्याकडे गेले असता त्यांनी पडताळणी करून दिली. मात्र त्यानंतर आरोपी आमले हा शिपायाकडे काम करून दिले म्हणून दीड हजार रुपये बक्षीस म्हणून दे, यासाठी मागे लागला होता. हे बक्षीस देण्याची शिपायाची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युुुरोकडे तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी कालीमठ शाळेत सापळा रचला.\nयावेळी आमले हे त्यांच्या कक्षात शिपायाकडून दीड हजार रुपये घेत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक जिरगे, उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन गवळी, एस. एस. शेगोकार, कर्मचारी अश्‍वलिंग होनराव, दिगंबर पाठक, भीमराव जिवडे, संतोष जोशी, संदीप चिंचोले यांनी केली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mympsc.com/Article.aspx?ArticleID=107", "date_download": "2019-01-16T12:43:29Z", "digest": "sha1:URCMCMV3NGHH47X3XPXOSSCXIVXLNEQU", "length": 12725, "nlines": 166, "source_domain": "mympsc.com", "title": "ग गणिताचा - गणितातील गमती\", लेखक अरविंद गुप्ता", "raw_content": "\nग गणिताचा - गणितातील गमती\", लेखक अरविंद गुप्ता\n\"ग गणिताचा - गणितातील गमती\", लेखक अरविंद गुप्ता\nलेखक हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधारक आहेत. त्यांचे विज्ञानविषयक उपक्रमांचे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांच्या \"Matchstick Models and Other Science Experiments\"\nया पहिल्याच पुस्तकाचे १२ भारतीय भाषेत अनुवाद झाले आहेत.\nपुणे विद्यापीठातील \"आयुका\" त मुलांसाठी असलेल्या विज्ञान केंद्रात २००३ पासून कार्यरत आहेत.\nया पुस्तकातील रेखाटने रेश्मा बर्वे यांनी केली आहेत तर अनुवाद सुजाता गोडबोले यांनी केला आहे.\nअशी एक म्हण आहे कि \"कौशल्ये शिकवता येतात पण संकल्पना मात्र स्वताच समजून घ्याव्या लागतात.\nशालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाही त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमातून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातूनच ते गणित शिकतात. या पुस्तकात गणित तज्ञांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समाज पक्की होईल.\nग गणिताचा - गणितातील गमती\nते १०० ची बेरीज\nरामानुजन - अलौकिक गणितज्ञ\nकागदांच्या घड्या घालून भूमितीचा अभ्यास\nगणिताचे प्रचारक –पी .के.श्रीनिवास\nचौकटच्या पत्याच्या आकाराची घडी\nत्रिकोणाचे कोण /चौकोनाचे कोण\nघड्या घालून बनवलेला ठोकला\nनक्षीचे काही साधे नमुने\nस्थानाची किंमत दर्शवणारा साप\nविटेचा कर्ण/चोर पकडा /नकाशे आणि भूमापन\nनवीन पद्धतीने विचार करा ठीप्क्यांवरून दिसणारे आकड्यांचे आकृतिबंध\nवजनाचे कोडे/ पाय (pi) ची किंमत लक्षात ठेवण्यासाठी\nवर्तुळाचे भाग /कशात अधिक मावेल \nकोड्यात टाकणारे वर्तुळ /बेरीज शंभर/मोजणार कसे /फेब्रुवारीत किती दिवस असतात \nदंडगोल – शंकुचे आकारमान/चौरस ते त्रिकोण\nउत्तर प्रदेश में पूर्वांचल विकास निधि योजना कब शुरू की गई \nभारत का राष्ट्रीय खेल क्या है \nवह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है \n1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था \nटेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था \nसूर्य में कौनसा परमाणु ईंधन होता है \nउत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई \n‘सुन्दरवन का डेल्टा’ कौनसी नदी बनाती है \nसामान्य परिस्थितियों में, हवा मे ध्वनि का वेग कितना होता है \nरक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है \nगुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है \nपक्षियों की हड्डी किस तरह की होती है \nभारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है \nकिस राज्य में ऑयल इण्डिया लिमिटेड (OIL) ने ‘रूपान्तर’ नामक एक परियोजना प्रार��्भ की है \n‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है \n‘‘अन्धकारमय महाद्वीप’’ किसे कहा जाता है \n‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया \nअंग्रेजों द्वारा कलकत्ता में निर्मित दुर्ग का नाम क्या है \nमहात्मा बुध्द ने अपना पहला उपदेश कहाँ दिया \nसर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश की सेवानिवृत्ति की आयु कितनी होती है \nउत्तर प्रदेश में विकेन्द्रित नियोजन प्रणाली कब शुरू की गई \nभारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है \nऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है \nभारत में जनगणना कितने वर्ष के अंतराल पर की जाती है \nसंविधान सभा द्वारा भारत के राष्ट्रीय ध्वज का डिजाइन कब अपनाया गया \nकिस राज्य में 205 एकड़ भूमि में रु. 162 करोड़ की लागत से भारतीय राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय की स्थापना को केन्द्रीय कैबिनेट ने मंजूरी दी है \nअन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है \nआनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है \nकिस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी \nभारत में करेन्सी नोट कौन जारी करता है \nअन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी \nरिंहद बांध परियोजना से किन राज्यों की सिंचाई होती है \nकिसी एक सामान्य व्यक्ति के रक्त का pH स्तर क्या होता है \nग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है \n‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%2520%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2019-01-16T12:44:57Z", "digest": "sha1:X2T4HFWLTG7VS2FHYXOBECZZFCXPPF73", "length": 27745, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (69) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सार्वजनिक बांधकाम विभाग filter सार्वजनिक बांधकाम विभाग\nमहामार्ग (213) Apply महामार्ग filter\nप्रशासन (168) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (110) Apply मह���राष्ट्र filter\nचंद्रकांत पाटील (82) Apply चंद्रकांत पाटील filter\nमुख्यमंत्री (74) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (69) Apply जिल्हा परिषद filter\nमहापालिका (66) Apply महापालिका filter\nसोलापूर (50) Apply सोलापूर filter\nदेवेंद्र फडणवीस (47) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (42) Apply नगरसेवक filter\nमंत्रालय (37) Apply मंत्रालय filter\nकोल्हापूर (35) Apply कोल्हापूर filter\nउच्च न्यायालय (34) Apply उच्च न्यायालय filter\nऔरंगाबाद (33) Apply औरंगाबाद filter\nग्रामपंचायत (33) Apply ग्रामपंचायत filter\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...\nमोदींच्या हेलिकॉप्टरसाठी केली हजार झाडांची कत्तल\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरला जागा करण्यासाठी ओडिशात तब्बल 1000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मोदींची मंगळवारी (ता. 15) ओडिशात सभा होणार असून, तत्पूर्वीच वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी मंगळवारी ओडिशाच्या दौऱयावर आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एक हजार झाडांची...\nबस-कारची सामोरासमोर धडक; कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू\nएरंडोल : धुळ्याकडून भरधाव वेगाने जाणारी बस व जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी व आई गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर एरंडोल...\nचीन सीमेनजीक बांधणार 44 महत्त्वाचे रस्ते\nनवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. चीन सीमेप्रमाणेच पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाब आणि राजस्थानमध्येही 2100 किमी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार...\nग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठीच्या हालचालिंना वेग\nआटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश...\nकऱ्हाडकरांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे भूत\nकऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल वर्षाने रस्त्यासाठी जमिनी आरक्षित करण्यासाठी रस्ता मोजणीची प्रक्रीया आजपासून प्रत्यक्षात शहरात सुरू झाली. त्या 85 फुटाच्या रस्त्याच्या आरक्षणात शहरातील भेदा...\nतुकाराम मुंढेंकडून निवासस्थानाची विजेची देयके अदा\nनाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयुक्तपदाचा कार्यभार सोडल्यापासून त्यापुढे ते जितके दिवस निवासस्थानात राहतील, तोपर्यंत विजेची देयके अदा करावी लागणार आहेत....\nपुणे - मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंहगडावरील रोप-वेचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून,...\nखिडक्‍यांना चादरी बांधून झोपतात मुली\nवानाडोंगरी - 'बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा सर्वत्र नारा गाजत असताना या कडाक्‍याच्या थंडीत शासनाच्या भरवशावर स्वतःच्या मायबापांना व घरादारांना सोडून शिक्षणासाठी आलेल्या या सावित्रीच्या लेकी थंडीमुळे बेजार झालेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या वस्‍तीगृहात खिडक्‍यांना...\nसोलापुरातील सहा हुतात्मा स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण\nसोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे...\nएसटी उभारणार अद्ययावत मार्गस्थ निवारे\nमुंबई - राज्यातील एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाली असल्याने महामंडळ आता 3500 अद्ययावत निवारे बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे विभागांत 128 निवारे \"बांधा-वापरा-हस्तांतर करा' या तत्त्वावर बांधण्यात येतील. या ठिकाणी प्रवाशांना एसटीची तिकिटे काढता येणार आहेत. आमदार आणि खासदार...\n#blackspot ‘ब्लॅक स्पॉट’वरील उपायांची कासवगती\nपुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....\nसाहित्यिकांचे यवतमाळात खास वऱ्हाडी आतिथ्य\nनागपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांना खास वऱ्हाडी आतिथ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि शाळा-महाविद्यालयांसह यवतमाळातील जवळपास पंधरा घरांमध्येही यजमानांनी निवासासाठी \"बुकिंग' करून ठेवले आहे. अखिल भारतीय...\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे. मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर...\n...आता बोगस वृक्षारोपणाला बसणार आळा\nकऱ्हाड - दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे कागदोपत्री टार्गेट पुर्ण होते. प्रत्यक्षात मात्र झाडे जगत नाहीत. त्यावर नियंत्रण आणुन आता 50 कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...\nआता बोगस वृक्षारोपणाला लगाम\nकऱ्हाड - दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे टार्गेट कागदोपत्री पूर्ण होते. प्रत्यक्षात जगलेली झाडे दिसतच नाहीत. त्यावर नियंत्रण आणून आता ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...\nडबक्यांमध्ये मासे पकडण्याचे अनोखे आंदोलन\nकापडणे (धुळे) : गावातून राज्य महामार्ग क्रमांक 47 जातो. एक किमी रस्त्याची पुर्णतः दूरावस्था झाली आहे. या एका किलोमीटरची कधीच डागडुजी होत नाही. त्यातच सांडपाणी व पाणी पुरवठा जलवाहिनीचे पाणीही रस्त्यावरच वाहत असल्याने अधिकच दूरावस्था झाली आहे. गेल्या महिन्यापासून ठिकठिकाणी डबके साचतात. आज (ता.23) ...\nअंधार हटविण्यासाठी खांद्यावर रोहित्राचा भार (व्हिडिओ)\nवेल्हे - छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व शेवटची राजधानी रायगड. या दोन्ही राजधानींना जोडणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरील वेल्हे तालुक्‍यातील अडीचशे लोकवस्तीची ऐतिहासिक ‘रायदंडवाडी’. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या २५० लोकसंख्येच्या वाडीत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे...\nशाळा खोल्यांसाठी हवेत २० कोटी\nसातारा - गुणवत्तेत सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी राज्यात नावलौकिक मिळविला आहे. मात्र, या शाळांना भौतिक सुविधांसाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. ५६ शाळांतील तब्बल १६५ शाळा खोल्यांची स्थिती धोकादायक बनली असून, त्या पाडण्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे गुणवत्तेच्या जोरावर शाळांची पटसंख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/xolo-q500-price-p67PqJ.html", "date_download": "2019-01-16T12:10:55Z", "digest": "sha1:OANPX2UWEXFLS3M3HV5EVW2WQJOJNS7W", "length": 17255, "nlines": 433, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "क्सओलो Q500 सह India मध्ये किंमतऑफर & पूर���णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये क्सओलो Q500 किंमत ## आहे.\nक्सओलो Q500 नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nक्सओलो Q500फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nक्सओलो Q500 सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nक्सओलो Q500 दर नियमितपणे बदलते. कृपया क्सओलो Q500 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nक्सओलो Q500 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 84 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nक्सओलो Q500 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nडिस्प्ले फेंटुर्स Multi-Touch Screen\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 4 GB\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1450 mAh\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 1 पुनरावलोकने )\n( 5973 पुनरावलोकने )\n( 8302 पुनरावलोकने )\n( 197 पुनरावलोकने )\n( 1992 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 5365 पुनरावलोकने )\n( 593 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5376/", "date_download": "2019-01-16T12:48:23Z", "digest": "sha1:VLLDOV4QZUJHB77WSBJLOVNFYOHPHFIQ", "length": 7939, "nlines": 158, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझी ही एक मैत्रीण होती", "raw_content": "\nमाझी ही एक मैत्रीण होती\nमाझी ही एक मैत्रीण होती\nमाझी ही एक मैत्रीण होती,\nखुप शांत अन अल्लड स्वभावाची,\nकधीतरी यायची लहर तेव्हाच ती,\nलाजून गालातल्या गालात हसायची..\nमधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,\nअसं ती सुमधूर आवाजात बोलायची,\nबोलता बोलता मग का कुणास ठाऊक,\nती अचानक गप्प होऊन जायची..\nबागेतली फुले तीला आवडायच्याआधी,\nती त्या फुलांना आवडायची,\nफुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,\nवाटही कमी पडत असे,\nवाट पावलांनाच संपताना दिसे…\nअशी काहीशी ती मला खुप आवडायची,\nरोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,\nतिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,\nपण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..\nएकदा असचं तळ्याकाठी बसून,\nतिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,\nविस्कटू नये म्हणून तरंगाना,\nशांत रहा म्हणून सांगत होतो…\nतेवढ्यात तिने मला विचारलं,\nआज काय झालं आहे तूला\nमी उत्तरलो माहित नाही पण\nमला काहितरी सांगायचे आहे तूला..\nतुझी दृष्टी होऊन मला,\nमला दृष्टी नसेल तरी चालेल,\nपण तुला एकदा माझ्या मिठीत,\nमाझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..\nमाझी ही एक मैत्रीण होती\nRe: माझी ही एक मैत्रीण होती\nबागेतली फुले तीला आवडायच्याआधी,\nती त्या फुलांना आवडायची,\nफुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,\nRe: माझी ही एक मैत्रीण होती\nRe: माझी ही एक मैत्रीण होती\nRe: माझी ही एक मैत्रीण होती\nRe: माझी ही एक मैत्रीण होती\nमाझी ही एक मैत्रीण होती,\nखुप शांत अन अल्लड स्वभावाची,\nकधीतरी यायची लहर तेव्हाच ती,\nलाजून गालातल्या गालात हसायची..\nमधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,\nअसं ती सुमधूर आवाजात बोलायची,\nबोलता बोलता मग का कुणास ठाऊक,\nती अचानक गप्प होऊन जायची..\nबागेतली फुले तीला आवडायच्याआधी,\nती त्या फुलांना आवडायची,\nफुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,\nवाटही कमी पडत असे,\nवाट पावलांनाच संपताना दिसे…\nअशी काहीशी ती मला खुप आवडायची,\nरोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,\nतिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,\nपण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..\nएकदा असचं तळ्याकाठी बसून,\nतिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,\nविस्कटू नये म्हणून तरंगाना,\nशांत रहा म्हणून सांगत होतो…\nतेवढ्यात त��ने मला विचारलं,\nआज काय झालं आहे तूला\nमी उत्तरलो माहित नाही पण\nमला काहितरी सांगायचे आहे तूला..\nतुझी दृष्टी होऊन मला,\nमला दृष्टी नसेल तरी चालेल,\nपण तुला एकदा माझ्या मिठीत,\nमाझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..\nमाझी ही एक मैत्रीण होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6069/", "date_download": "2019-01-16T12:11:33Z", "digest": "sha1:O6PJE7VOTZUMKEQIADYVW7QAEHC3PJCB", "length": 7311, "nlines": 152, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...-1", "raw_content": "\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nAuthor Topic: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ... (Read 8235 times)\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nएक दिवस झाडाला बहर असा आला\nपाना पानांतुनी रंग हिरवा आसमंतात न्हाला\nहलकेच मग चाहूल लागली रेंगाळणाऱ्या वेलीची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nवेल मग गुंफू लागली झाडाभोवती बंध\nझाडासोबत तीही जणू होऊ लागली धुंद\nदोघांनाही गोडी जडली अबोल या सलगीची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nहळू हळू वेलीने सारे झाड व्यापून गेले\nवेलीच्या सहवासात झाडही मंत्रमुग्ध झाले\nएकजीव एकश्वास ज्योत जणू दोन डोळ्यांची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nविसर पडला कठोर या जगाचा\nतमा न केली बदलत्या ऋतूंची\nग्रीष्मात सारे सरून गेले\nराखही न उरे विरल्या पानांची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nगंध पुन्हा मातीला ... रंग नवा प्रीतीला\nफिरून आला मेघ सावळा .. धुंद वारा साथीला\nचाहूल पुन्हा शरदाची ... येणाऱ्या नव्या पालवीची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nगंध पुन्हा मातीला ... रंग नवा प्रीतीला\nफिरून आला मेघ सावळा .. धुंद वारा साथीला\nचाहूल पुन्हा शरदाची ... येणाऱ्या नव्या पालवीची\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nRe: गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\nगोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.beebasket.in/marathi/vedh-pune-report-by-deepa-deshmukh/", "date_download": "2019-01-16T13:14:16Z", "digest": "sha1:OD2LNXEB5VU6X5Q5SIKQGLKBBW4YNJAL", "length": 145009, "nlines": 142, "source_domain": "www.beebasket.in", "title": "Vedh Pune Report By Deepa Deshmukh - Bee Basket", "raw_content": "\nपुणे वेध, झपाटलेपण ते जाणतेपण २९ आणण ३० सप्टेंबर २०१८. DEEPA DESHMUKH·WEDNESDAY, OCTOBER 3, 20181 Read पुणे वेध, झपाटलेपण ते जाणतेपण २९ आणण ३० सप्टेंबर २०१८.\nडॉ. आनंद नाडकणी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला वेध हा उपक्रम महाराष्ट्रातल्या १० शहरांमधून संपन्न होतो. ‘स्व’च्या पलीकड ेजाऊन हा प्रवास घडतो. मात्र ‘स्व’च्या पलीकड े गेलेली ही मंडळी त्या प्रवासात कशी सामील होतात, त्यांना ते वेड झपाटून कसं टाकतं आणण त्या वेडाची ककंमत देऊन ते काय साध्य करतात हे सगळं सगळं वेधमधून उलगडलं जातं. त्यांच्यासारख्या वेडयांमुळे आपल्यालाही त्यातून एक नवी दृष्ट्टी ममळते, नवी जाणीव तयार होत े आणण आयुष्ट्य जगण्याचं नवं भानही येतं. पुण्यातला वेध २९ आणण ३० सप्टेंबर २०२८ या दोन ददवसांत झपाटलेल्या १० व्यकतींच्या सहभागाने संपन्न झाला. पुणे वेधचे या वेळचे हे दोन ददवस म्हणजे संपूच नये अशी सजलेली एक सुंदर अशी मैफल होती. ही मैफल रंगत रंगत गेली आणण अखेरच्या नेहा सेठच्या सत्रानं ततनं एक अत्युत्तम उंची गाठली आणण मैफल संपली, मात्र पुढल्या वर्षीचं खास आमंत्रण देऊन\nया वेळी पुणे वेधमध्ये दहा वेगवेगळ्या व्यकतींनी व्यासपीठावरून उपस्स्ितांशी संवाद साधला होता आणण संवादक म्हणून डॉ. ज्योती मशरोडकर आणण डॉ. आनंद नाडकणी यांनी आपल्या खास शैलीत त्यांना बोलतं केलं होतं. या दहा जणांमध्ये आनंद मशंदे, तुर्षार कुलकणी, सारंग गोसावी, यास्स्मन युनूस, डॉ. शारदा बापट, अमृत देशमुख, अमीत गोडसे, जयदीप पाटील, संजय पुजारी आणण नेहा सेठ होते. या वर्षी ववर्षय होता, ‘झपाटलेपण ते जाणतेपण’ डॉ. आनंद नाडकणी यांच्याववर्षयी बोलावं तेवढं कमीच आहे. अफाट ऊजेचा स्रोत असलेला हा मनुष्ट्य कधी िकलेला, वैतागलेला, चचडलेला बघायला ममळतच नाही. या दोन ददवसांत मी पुन्हा नव्यानं या माणसाच्या प्रेमात पडले. हजारो मुलांना, युवांना, पालकांना, प्रौढांना, ववकारग्रस्तांना ददलासा देणारा, त्यांच्या समस्यांवर हळुवार फुंकर घालणारा, त्यांचा ददशादशकश होणारा, त्यांच्या चहे र्य ावर हसू पेरणारा, त्यांना अिशपूणश आयुष्ट्याचा अनुभव देणारा, त्यांना जगण्याची मूल्यं आणण खर्य ा यशाची व्याख्या सांगणारा हा माणूस आहे. त्यामुळे डॉकटर आनंद नाडकणी यांना सुरुवातीलाच सलाम डॉ. आनंद नाडकणी यांच्याववर्षयी बोलावं तेवढं कमीच आहे. अफाट ऊजेचा स्रोत असलेला हा मनुष्ट्य कधी िकलेला, वैतागलेला, चचडलेला बघायला ममळतच नाही. या दोन ददवसांत मी पुन्हा नव्यानं या माणसाच्या प्रेमात पडले. हजारो मुलांना, युवांना, पालकांना, प्रौढांना, ववकारग्रस्तांना ददलासा देणारा, त्यांच्या समस्यांवर हळुवार फुंकर घालणारा, त्यांचा ददशादशकश होणारा, त्यांच्या चहे र्य ावर हसू पेरणारा, त्यांना अिशपूणश आयुष्ट्याचा अनुभव देणारा, त्यांना जगण्याची मूल्यं आणण खर्य ा यशाची व्याख्या सांगणारा हा माणूस आहे. त्यामुळे डॉकटर आनंद नाडकणी यांना सुरुवातीलाच सलाम खरं तर वेधच ेतनमाशते डॉ. आनंद नाडकणी हेच माझ्यासाठी जगातल्या आश्चयाांपैकी एक आश्चयश आहेत. पण या वेळचा वेध अशाच अनेक आश्चयाांनी भरलेला होता. प्रत्येक सत्रात मनाला अववश्वसनीय आणण अशकय वाटाव्यात अशा गोष्ट्टी समोर घडत होत्या. एक धकका पचवावा, तोच दुसर् या सत्रात त्यापेक्षाही मोठा धकका बसत होता. पुणे वेधची आख्खी टीम आणण त्यांना बरोबर घेऊन चालणारे दीपक पळशीकर यांच्याववर्षयी देखील मनापासून कृतज्ञता व्यकत करायला हवी. पुण्यासारख्या व्यस्त शहरात वेध आयोस्जत करून तो यशस्वी करणं हे आव्हान ते दरवर्षी लीलया पेलतात. तसंच महाराष्ट्राच्या सवचश भागातून आलेले वेधचे इतर संयोजक यांचाही सहभाग तततकाच उत्साह वाढवणारा वाटतो. आनंद नाडकणी यांनी पुण्याच्या आठव्या वेधमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं. पुण्यात सुरू झालेल्या आयपीएच संस्िेच्या शाखेची मादहतीही त्यांनी या प्रसंगी ददली. या दोन ददवसांत ८३ वं वेध संपन्न झालं. वेधच्या व्यासपीठावर पावणेआठश ेवेळा डॉ. आनंद नाडकणी यांनी वेधच्या माध्यमातून संवाद साधलाय. त्या त्या वेळचा अनुभव त्यांना महत्वाचा वाटतो. प्रत्येक वेध त्यांना झपाटून टाकतो आणण वेध संपला की जाणतेपण अंगी येतं. डॉ. नाडकणीना प्रत्येक वेळी वेध नवा वाटतो. डॉ. ज्योती मशरोडकर दहनं डॉकटरांबरोबर अततशय प्रसन्नपणे त्यांना संवादक म्हणून साि ददली. पुणे वेधच्या गायक-वाद्यवृंदानं सादर केलेलं आणण डॉ. आन���द नाडकणी मलदहलेलं आणण संगीतबद्ध केलेलं वेधचं ‘ कसे होतसे वादळ शहाणे , चला घेऊ या त्याचा शोध भान ददशचेे , जाण स्वतःची , ल प ला यात च स ुुं द र बोध’ हे गाणं मनावर गारूड घालणारं होतं. जजराफ हाथी मेरे साथी – पदहलुं सत्र आनुंद शशुंदे – एशलफुंट जहहस्फरर आनंद मशंदे या तरुणाकडे बघताना मला लहानपणी बतघतलेला राजेश खन्ना आणण तनुजा यांच्या भूममका असलेला ‘हािी मेरे सािी’ हा चचत्रपट आठवला. त्यातलं ‘चल चल चल मेरे हािी, ओ मेरे सािी’ हे गाणं खूपच लोकवप्रय झालं हेातं. राजेश खन्ना आणण त्यातल्या हत्तीची दोस्ती, त्यांच ंएकमेकांवरच ंप्रेम आणण अस्वस्ि करणारा तो करूण शवेट यानं ककत्येक ददवस मन हळवं झालं होतं. आज हा आनंद नावाचा तरूण त्या राजेश खन्नाची आठवण करून देत होता. राजेश खन्नानं चचत्रपटात हत्तीच्या ममत्राची भूममका साकारली होती, मात्र आनंद मशंदे हा हत्तीशी संवाद साधणारा, हत्तींचा खरोखरचा ममत्र माझ्यासमोर उभा होता. बीएची पदवी ममळवलेला आनंद यानं राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. खरं तर हा मुळात फोटोग्राफीची आवड असणारा फोटो पत्रकार खरं तर वेधच ेतनमाशते डॉ. आनंद नाडकणी हेच माझ्यासाठी जगातल्या आश्चयाांपैकी एक आश्चयश आहेत. पण या वेळचा वेध अशाच अनेक आश्चयाांनी भरलेला होता. प्रत्येक सत्रात मनाला अववश्वसनीय आणण अशकय वाटाव्यात अशा गोष्ट्टी समोर घडत होत्या. एक धकका पचवावा, तोच दुसर् या सत्रात त्यापेक्षाही मोठा धकका बसत होता. पुणे वेधची आख्खी टीम आणण त्यांना बरोबर घेऊन चालणारे दीपक पळशीकर यांच्याववर्षयी देखील मनापासून कृतज्ञता व्यकत करायला हवी. पुण्यासारख्या व्यस्त शहरात वेध आयोस्जत करून तो यशस्वी करणं हे आव्हान ते दरवर्षी लीलया पेलतात. तसंच महाराष्ट्राच्या सवचश भागातून आलेले वेधचे इतर संयोजक यांचाही सहभाग तततकाच उत्साह वाढवणारा वाटतो. आनंद नाडकणी यांनी पुण्याच्या आठव्या वेधमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं. पुण्यात सुरू झालेल्या आयपीएच संस्िेच्या शाखेची मादहतीही त्यांनी या प्रसंगी ददली. या दोन ददवसांत ८३ वं वेध संपन्न झालं. वेधच्या व्यासपीठावर पावणेआठश ेवेळा डॉ. आनंद नाडकणी यांनी वेधच्या माध्यमातून संवाद साधलाय. त्या त्या वेळचा अनुभव त्यांना महत्वाचा वाटतो. प्रत्येक वेध त्यांना झपाटून टाकतो आणण वेध संपला की जाणतेपण अंग��� येतं. डॉ. नाडकणीना प्रत्येक वेळी वेध नवा वाटतो. डॉ. ज्योती मशरोडकर दहनं डॉकटरांबरोबर अततशय प्रसन्नपणे त्यांना संवादक म्हणून साि ददली. पुणे वेधच्या गायक-वाद्यवृंदानं सादर केलेलं आणण डॉ. आनंद नाडकणी मलदहलेलं आणण संगीतबद्ध केलेलं वेधचं ‘ कसे होतसे वादळ शहाणे , चला घेऊ या त्याचा शोध भान ददशचेे , जाण स्वतःची , ल प ला यात च स ुुं द र बोध’ हे गाणं मनावर गारूड घालणारं होतं. जजराफ हाथी मेरे साथी – पदहलुं सत्र आनुंद शशुंदे – एशलफुंट जहहस्फरर आनंद मशंदे या तरुणाकडे बघताना मला लहानपणी बतघतलेला राजेश खन्ना आणण तनुजा यांच्या भूममका असलेला ‘हािी मेरे सािी’ हा चचत्रपट आठवला. त्यातलं ‘चल चल चल मेरे हािी, ओ मेरे सािी’ हे गाणं खूपच लोकवप्रय झालं हेातं. राजेश खन्ना आणण त्यातल्या हत्तीची दोस्ती, त्यांच ंएकमेकांवरच ंप्रेम आणण अस्वस्ि करणारा तो करूण शवेट यानं ककत्येक ददवस मन हळवं झालं होतं. आज हा आनंद नावाचा तरूण त्या राजेश खन्नाची आठवण करून देत होता. राजेश खन्नानं चचत्रपटात हत्तीच्या ममत्राची भूममका साकारली होती, मात्र आनंद मशंदे हा हत्तीशी संवाद साधणारा, हत्तींचा खरोखरचा ममत्र माझ्यासमोर उभा होता. बीएची पदवी ममळवलेला आनंद यानं राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. खरं तर हा मुळात फोटोग्राफीची आवड असणारा फोटो पत्रकार अनेक वतशमानपत्रांत त्यांची छायाचचत्रं प्रमसद्ध झाली आहेत. संपूणश भारतभर त्याची भ्रमंती सुरू असते.\nअसंच एकदा केरळमध्ये माशलश आटश आणण किकलीवर फोटो कफचर करण्यासाठी तो गेला असताना ततिे त्याला हत्ती भेटले आणण या हत्तींनी त्यांचं आख्खं जगणंच व्यापून टाकलं. आनंद यानं ठाण्यातल्या पदहल्या वेधमध्ये ववद्यािी म्हणून उपस्स्ित रादहला होता. त्या वेधमध्ये बुद्धीबळपटू आनंद ववश्वनािन आला होता. त्या वेळी डॉकटरांनी अकरावीत असलेल्या आनंद मशंदेला प्रश्न केला होता, ‘तू आनंद, तोही आनंद आणण मीही आनंद. तुला आमच्याकडून काही घ्यायच ंझालं तर काय घेशील’ त्या वेळी आनंद मशंदे डॉकटरांना म्हणाला होता, ‘तुमच्याकडून बळाकरता लागणारी बुद्धी घेईन आणण ववश्वनािनकडून बुद्धीकरता लागणारं बळ घेईन.’ ती आठवण या प्रसंगी आनंदला आठवली. आनंदच्या लहानपणी त्याच्या घरात कुठलाच प्राणी नव्हता. एकदा त्यानं वडडलांना कुत्रा पाळण्याववर्षयी ववचारलं, त���व्हा त्याच्यावरचा खच शसांगत त्याच ेवडील त्याला म्हणाले, ‘एकतर तू तरी मशकशील ककंवा कुत्रा.’ त्यांचं उत्तर ऐकून आनंदनं पुन्हा प्राणी पाळण्याववर्षयी चकार शब्द काढला नाही. पुढे मशक्षण झाल्यानंतर आपल्या एका कामासंदभाशत आनंद केरळला गेला, तेव्हा त्याला ततिली मल्याळी भार्षा कळत नव्हती. केरळमधलं प्रमसद्ध त्रत्रशूल नावाचं फेस्स्टव्हल आनंदनं शूट केलं. त्या फेस्स्टव्हलमध्ये असलेले हत्ती त्यानं पदहल्यांदा शूट केले आणण रांगेत असलेले ते हत्ती तो बघत रादहला. हत्ती ताकदवान म्हणून त्याला माहीत होता, पण त्याच ंहदृय ककती मऊ आहे हे त्याला एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला त्याला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीन ं आपल्या चार पायांच्या मध्ये बसायला माहुताला जागा ददली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंदला कळलं. कृष्ट्णा नावाच्या हत्तीच्या वपल्लाचा पाय मोडला होता. ते बघून आनंदला वाईट वाटत होतं. कृष्ट्णा आपल्या आईमशवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका ववमशष्ट्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर् या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्ह ममलगंची भार्षा वापरतो. सात ककमी पयतां एक हत्ती दुसर् या हत्तीशी संवाद साधू शकतो हे ववशेर्ष आणण चककत करणारं होतं’ त्या वेळी आनंद मशंदे डॉकटरांना म्हणाला होता, ‘तुमच्याकडून बळाकरता लागणारी बुद्धी घेईन आणण ववश्वनािनकडून बुद्धीकरता लागणारं बळ घेईन.’ ती आठवण या प्रसंगी आनंदला आठवली. आनंदच्या लहानपणी त्याच्या घरात कुठलाच प्राणी नव्हता. एकदा त्यानं वडडलांना कुत्रा पाळण्याववर्षयी ववचारलं, तेव्हा त्याच्यावरचा खच शसांगत त्याच ेवडील त्याला म्हणाले, ‘एकतर तू तरी मशकशील ककंवा कुत्रा.’ त्यांचं उत्तर ऐकून आनंदनं पुन्हा प्राणी पाळण्याववर्षयी चकार शब्द काढला नाही. पुढे मशक्षण झाल्यानंतर आपल्या एका कामासंदभाशत आनंद केरळला गेला, तेव्हा त्याला ततिली मल्याळी भार्षा कळत नव्हती. केरळमधलं प्रमसद्ध त्रत्रशूल नावाचं फेस्स्टव्हल आनंदनं शूट केलं. त्या फेस्स्टव्हलमध्ये असलेले हत्ती त्यानं पदहल्यांदा शूट केले आणण रां���ेत असलेले ते हत्ती तो बघत रादहला. हत्ती ताकदवान म्हणून त्याला माहीत होता, पण त्याच ंहदृय ककती मऊ आहे हे त्याला एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला त्याला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीन ं आपल्या चार पायांच्या मध्ये बसायला माहुताला जागा ददली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंदला कळलं. कृष्ट्णा नावाच्या हत्तीच्या वपल्लाचा पाय मोडला होता. ते बघून आनंदला वाईट वाटत होतं. कृष्ट्णा आपल्या आईमशवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका ववमशष्ट्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर् या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्ह ममलगंची भार्षा वापरतो. सात ककमी पयतां एक हत्ती दुसर् या हत्तीशी संवाद साधू शकतो हे ववशेर्ष आणण चककत करणारं होतं या प्रसंगी आनंदनं सभागृहातल्या प्रेक्षकांना हत्तीचा आवाज काढून दाखवला. हत्तीच्या पोटातून धुमारायुकत आवाज ऐकायला येतो. आनंदला मात्र घशातून आवाज काढता आला. आनंदच्या कृष्ट्णाशी संवाद साधण्याच्या अिक प्रयत्नांनंतर कृष्ट्णानं कान हलवून आनंदच्या येण्याचा आनंद व्यकत केला. कृष्ट्णा आणण आनंद यांच्यात जवळीक तनमाशण व्हायला दीड मदहना गेला. सकाळी सात ते रात्रीपयांत आनंद कृष्ट्णाच्या वपंजर् याजवळ बसून राहायचा. ततिले लोक म्हणायचे, ‘आला वेडा या प्रसंगी आनंदनं सभागृहातल्या प्रेक्षकांना हत्तीचा आवाज काढून दाखवला. हत्तीच्या पोटातून धुमारायुकत आवाज ऐकायला येतो. आनंदला मात्र घशातून आवाज काढता आला. आनंदच्या कृष्ट्णाशी संवाद साधण्याच्या अिक प्रयत्नांनंतर कृष्ट्णानं कान हलवून आनंदच्या येण्याचा आनंद व्यकत केला. कृष्ट्णा आणण आनंद यांच्यात जवळीक तनमाशण व्हायला दीड मदहना गेला. सकाळी सात ते रात्रीपयांत आनंद कृष्ट्णाच्या वपंजर् याजवळ बसून राहायचा. ततिले लोक म्हणायचे, ‘आला वेडा’ आपल्या आईला बरं नसल्यानं आनंदला मुंबईला परतावं लागलं. आनंदनं कृष्ट्णाचा तनरोप घेतला, तेव्हा तो आनंदला सोडत नव्हता.\nआनंद मुंबईला परतल्यानंतर दोनच ददवसांत कृष्ट्णा वारला. कुठेतरी त्याला आपला मृत्यू कळला होता म्हणूनच तो आनंदला सोडू इस्च्छत नव्हता. आनंदला हत्तींनी झपाटून टाकलं होतं. त्याला हत्तींच्या संदभाशत अनेक गोष्ट्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोकतपणा येतो. तसच ते एकमेकांची िट्टा, चष्ट्ेटा करत असतात, इतकंच काय माणसाला ममत्र मानल्यावर त्याचीही ते चष्ट्ेटा करतात. चष्ट्ेटा केल्यावरचा हत्तींचा आवाज वेगळा असतो. एक हत्ती आनंदला सोंडेनं जवळही बोलवायचा. डोकयावर सोंड ठेवून कुरवाळायचा. हत्ती असो वा माणूस बायकाच जास्त बोलतात हे आनंद म्हणाल्यावर उपस्स्ितांमध्ये एकच हशा वपकला. पुरूर्ष हत्ती आपल्या प्रततकक्रया पाय आपटून व्यकत करतात, तर स्त्री हत्ती मात्र अखडंपणे बोलत राहतात. ओळख झाली की हत्ती माणसाचं स्वागतच करतो. हत्तीचं अंतःकरण खूपच ववशाल असतं. काही हत्तींच्या बाळांना आनंद जवळ खायला काहीतरी ममळणार हे ठाऊक असायच.ं तो आला की ते त्याची बॅग खेचायचे. ककंवा त्याचा पाय ओढायचे. आपला हत्तीबरोबर संवाद होतोय हे जेव्हा आनंदन ंआपल्या बायकोला-श्रेयाला सांचगतलं, तेव्हा ततला त्याच्या डोकयावर काहीतरी पररणाम झालाय असंच वाटलं. श्रेया जेव्हा त्याला फोन करायची तेव्हा गंगा नावाची हत्तीण जोरात ओरडायची. ती आनंदच्या बाबतीत पझेमसव्ह झाली होती. ततचा आवाज ऐकताच श्रेया घाबरून फोन ठेवून द्यायची. हे असं होणं काही बरोबर नाही हे आनंदला उमगलं. गगंाला श्रेया आणण आपल्यामधलं नातं कळलं पादहजे या भावनेतून मग आनंदनं गंगाला मराठीतून समजावून सांचगतलं आणण ततनं ते ऐकलं. हत्ती जेव्हा गंभीरपणे ऐकतो तेव्हा त्याच ेकान त्याच्या शरीराला चचकटलेले असतात. त्यानंतर गंगा श्रेयाचा फोन आल्यावर कधीच ओरडली नाही. हे सगळं अववश्वसनीय असलं तरी खरं आहे. आईपासून वेगळं झालेल्या हत्तींच्या बाळाला कसं सांभाळायचं याचा अभ्यास आनंदनं केला. आपल्या आईपासून वेगळं राहणं त्यांना खूप जड जातं. हत्तीच्या वेडामुळे आनंदनं पूणश वेळ काम करण्यासाठी आनंदच्या बायकोनं श्रेयानं त्यांचं मन ओळखून, तो हत्तीमशवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्याचा नोकरीचा राजीनामा पाठवून ददला आणण आनंदला ‘आपण आचिशक बाजू सांभाळू तू हे काम तनधोकपणे कर’ असं सांगून ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी रादहली. ‘रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडशेन’ ही ववनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने स्िापन झालेली संस्िा हत्तींची कमी होणारी संस्िा, हत्तींच ंजतन, हत्तींशी संवाद, हत्तींच ंनैराश्य यांच्यावर तति ंकाम केलं जातं. हत्तीसाठीच ेअनेक खेळ आनंदनं तयार केले. आनंदनं वेगवेगळ्या हत्ती-हत्तीणी यांच्याबरोबरच ेअनेक गमतीदार पण ववलक्षण असे अनुभव सांचगतले. हत्तींचा आहार प्रचंडच असतो. मात्र त्यांना तेलकट पदािश देऊ नयेत. मुंबईतल्या प्राणणसंग्रहालयातल्या एका हत्तीणीला वडापाव ददला जात असे. त्याचा पररणाम असा झाला की ततच ंहजार ककलो वजन वाढलं. त्यांची खाण्याची एक ववमशष्ट्ट पद्धत असते.\n२००८ ला मुंबईवर अततरेकयांचा अ ॅटक झाला होता. मलबार दहलवरून येताना एका मोटारगाडीनं पोमलस अचधकार्य ाला उडवलं होतं. अशा वेळी आतली माणसं भारतीय वाटत नव्हती. आनंदनं त्यांचा पाठलाग सुरू केला आणण त्यांना िांबवलं. त्यांनी स्टँडडश चाटशट बँक लुटली होती. आणण ते लूट घेऊन पळत होते. त्यांनी आनंदवर देखील हल्ला केला. त्या साहसाबद्दल आनंदला गॉडफ्रे पुरस्कारानं पुरस्कृत केलं गेलं. डॉ. जेकब अॅ लेकझांडर त्रत्रवेंद्रम झोनचे व्हेटशनरी डॉकटर आहेत. यांनी आनंदला खूप मदत केली. कुठली पुस्तकं वाचली पादहजेत हे सांचगतलं. मागशदशनश केलं. आनंद आता वाघ, त्रबबट्या, मसहं यावरही अभ्यास करतो आहे. हत्तींप्रमाणेच त्यांच्याशी संवाद साधणंही आनंदला जमायला लागलं आहे. जेकब अॅ लेकझांडरच्या संधीमुळेच त्याला अशा अनेक गोष्ट्टी करता आल्या. लॉरेन्स अँन्िनी हत्ती तज्ज्ञ गेल्यावर त्याच्ंया आकफ्रकेत राहणार्य ा बायकोला आनंद हत्तींबरोबर संवाद साधतो हे कळल्यावर खूप समाधान वाटलं. हत्तीनीं एकदा तुम्हाला आपलंसं केलं की ते ककती करतात, याची एक ववलक्षण गोष्ट्ट लॉरेन्स अन्ँिनी हा जगातला पदहला हत्ती स्व्हस्परर, आकफ्रकेत त्याच्याकड े२० हजार एकराच ंजंगल होतं. ततिल्या फॉरेस्ट ऑकफसरनं नऊ हत्ती लॉरेन्स अिँनीला देऊ केले. त्यानं ते स्वीकारले नाही तर ते त्यांना मारणार होत.े लॉरेन्स अन्ँिनीनं ते हत्ती घेतले आणण त्यांना आपल्या जंगलात नेलं. मात्र त्या हत्तींना या नव्या जगात राहायचं नव्हतं. रोज रात्री तीन वाजून पंचेचाळीस ममतनटांनी ते पळून जायची तयारी करायचे. अँन्िनीला ते समजायचं. तो त्या ठरावीक वेळी, त्या ववमशष्ट्ट दठकाणी बसून राहायचा आणण त्या हत्तींना पुन्हा पुन्हा सांगायचा की तुम्ही इिून पळून गेलात तर तुम्हाला धोका आहे. तुम्ही मारले जाल. आता हेच तुमचं घर आहे. इिे त��म्ही सुरक्षक्षत आहात. सततच्या सांगण्यानं अखेर हत्तींनी लॉरेन्सच ंम्हणणं ऐकलं. लॉरेन्स जेव्हा वारला, तेव्हा ते सगळे हत्ती ककत्येक मैल अंतर चालून त्याच्या घरासमोर येऊन उभे रादहले होते. ते इिे कसे आले कोणालाच कळलं नाही. त्याच्या बायकोनं जेव्हा त्यांच्या सोंडेला हात लावून जायला सांचगतलं तेव्हा ते गेले. त्याच्या पदहल्या डिे अॅ तनव्हसशरीला ते पुन्हा आले होते. ही त्या वेळची बीबीसीची सवाशत मोठी बातमी होती. आता मात्र आनंद पूणश हत्तीमय झालाय. ‘प्राण्यांना काय बोलायचयं हे त्यांच्या डोळ्यात पदहल्यांदा ददसतं. मी हत्तीकडून माणुसकी मशकलो’, असं तो आवजूशन सांगतो. हत्ती जर माणसाशी बोलायला लागला तर पदहल्यांदा हे सांगेल की ‘तुम्ही माणसासारखं वागा. आम्ही पुस्तक वाचून मशकलो असतो आणण सातभारा मशकलो असतो तर तुम्हा माणसांना सुईच्या टोकावर असेल इतकी जागाही मशल्लक रादहली नसती.’ वन्यजीव क्षेत्रात काम करताना डॉकटर मे यांचा ररपोटश आहे या जगात दहा दशलक्ष जीव आहेत. आपण फकत २.८ दशलक्ष जीव शोधू शकलो आहोत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्राण्यावर काम करायचं असेल तर त्याचा आधी अभ्यास करायला हवा. कारण काही दुघशटना घडली तर माणसं त्या प्राण्याला बदनाम करतात.\nआपल्या अभ्यासाला संशोधनाची जोड देणं तततकंच महत्त्वाच.ं तुषार कुलकणी – जजराफ शमत्र तुर्षार कुलकणी यानं वाणणज्य शाखेतली पदवी ममळवली आणण तो स्जराफाचा दोस्त कसा बनला याची ही कहाणी स्जराफ हा जगातला सवाशत उंच प्राणी आहे. मशकागो इिं भरलेल्या इंटरनॅशनल पररर्षदेमध्ये स्जराफांवरच्या वतशनावरचा त्याचा पेपर प्रमसद्ध झाला. तसंच उत्तर युगांडामध्ये स्जराफांच्या सव्हेक्षणात त्यानं सहभाग घेतला. स्जराफांशी मैत्री करणार् या तुर्षारला योगासनं आणण शास्त्रीय संगीताची आवड आहे. स्जराफाचं बार कोडडंग सध्या तो करतोय. युगांडा आणण अमेररका इिल्या स्जराफांवरचा अभ्यास करतोय. तुर्षारनंही वेधचे ठाण्यामधले प्रेक्षक म्हणून अनेकदा उपस्स्िती लावली. त्यानं हा ववचारच कधी केला नव्हता की वेधमध्ये आपल्याला व्यासपीठावर बसून डॉकटरांबरोबर बोलायला ममळेल. त्याला आजचा ददवस अववस्मरणीय वाटत होता. तुर्षारला नॅशनल जॉग्रफी चॅनेल बघायला आवडायचं. त्यातून त्याला प्राण्यांची आवड तनमाशण झाली. खरं तर स्जराफ प्राण्याची मादहती सवसशामान्यांना फारशी मादहती नसतेच. स्जराफाची मान लांब का झाली याबद्दल एक गोष्ट्ट ठाऊक असते. ती म्हणजे त्याला झाडाच्या पानांपयतां पोहोचण्यासाठी, ते अन्न ममळवण्यासाठी ती लांब झाली वगैरे. तुर्षार हा २०११ साली तुर्षार युगांडामध्ये गेला आणण ततिे त्याला स्जराफ भेटला. स्जराफांबरोबर काम करण्याची संधी ममळाली. स्जराफ हा शब्द अरेत्रबक शब्द आहेत. जराफा याचा अि शजोरात चालणारा असा आहे. पूवी रोमन्स आणण ग्रीकस यांना या प्राण्याला काय म्हणायच ंहे त्यांना कळायचं नाही. त्यामुळे त्यांना हा उंट आणण लेपडश असं कॉस्म्बनेशन त्यांना वाटायचं. स्जराफांचं रोजचा ददनक्रम न्याहाळणं, त्यांच ंआरोग्य, खाणं बघणं हे सगळं तुर्षार त्या वेळी करायचा. त्यांचं खाणं डोकयाच्या स्तरावर ठेवलं जातं. भारतात परत आल्यावर अठरा फूट उंच उंटाला जवळून बघताना आणण त्याच्याबरोबर काम करताना तुर्षारला त्याच्याववर्षयी कुतूहल तनमाशण झालं. त्यानंतर तुर्षार स्जराफाचा अभ्यास करताना स्जराफासाठी पूणशपणे झपाटला गेला. जगामध्ये स्जराफ हे फकत आकफ्रकेच्या जंगलात आहेत. बाकी दठकाणी ते प्राणणसंग्रहालयात आहेत. आकफ्रकेच्या जंगलात जाऊन तुर्षारनं काम केलं. भारतामध्ये ३० स्जराफ आहेत. दहा प्राणणसंग्रहालयामध्ये आणण सवाशत जास्त कलकत्त्यामध्ये आहेत. तुर्षार कलकत्त्यामध्ये तो पोहोचला. प्राणणसंग्रहालयात आलेल्या पयशटकांना तुर्षारनं स्जराफाववर्षयीची रोचक मादहती िोडकयात द्यायला सुरुवात केली.\nयाच वेळी तुर्षारनं स्जराफांच्या वतशनाचा अभ्यास केला. प्राणणसंग्रहालयातल्या स्जराफांना सतत मभतंी चाटताना त्यानं बतघतलं आणण तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जंगलामध्ये स्जराफ त्यांची जीभ झाडावरची पानं तोडण्यासाठी वापरतात. इि ंत्यांना रेमध्ये पानं ददली जायची. त्यांना आपल्या स्जभेचा वापरच करता यायचा नाही. त्यामुळे त्यांच्यात अ ॅ बनॉमशल त्रबहेववअर सुरू झालं होतं. तुर्षारनं त्यावर अभ्यास करून एक पेपरही मलदहला. हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी त्यानं स्जराफाच्या उंचीवर एक मोठी बरणी ठेवून त्याला मोठं तछद्र केलं आणण आत त्याच ंअन्न पाला ठेवला. त्यामुळे स्जराफाला आपली स्जभ वापरून तो आतला पाला ममळवणं सुकर झालं. मात्र त्या बरणीत जीभ घालून ते एक एक पान त्याला ममळवण्यात त्याचे दोन तास जायला लागले. जे जेवण आधी ���ो पाच ममतनटात करायचा इि ंत्याच्या स्जभेला व्यायाम होत ते झाल्यानं त्याच्या मभतंी चाटण्याच्या वतनशात बदल झाला. त्याचा स्रेस कमी झाला. स्जरापफ जगातला सगळ्यात उंच आणण लांब मानेचा प्राणी. त्याची जीभ १९ इंच लांब असते. ततच्या टोकाला गडद रंग असतो. आकफ्रकेतल्या उन्हात त्याला सन बनशपासून तो रंग वाचवतो. स्जराफाची मान सहा फुटापयांत लांब असते. मात्र माणसाच्या आणण त्यांच्या मानेतल्या मणकयांची संख्या मात्र एकसारखीच म्हणजेच सात असते. त्यांच्या स्कीनवर पॅचेस असतात. प्रत्येक स्जराफाच्या शरीरावरचे पॅटनश कधीच एकसारखे नसतात. आपल्या अंगठ्यावरचे ठसे जसे वेगवेगळे असतात तसंच. जणू काही स्जराफांसाठीचं ते आधारकाडश तुर्षार यूएसए मध्ये गेला असताना स्जराफ कसा जन्मतो हे प्रत्यक्ष बतघतलं. त्याच्यासाठी तो अववस्मरणीय अनुभव होता. स्जराफाच्या बाळाला तपासणीसाठी आणलं गेलं तेव्हाचा अनुभवही तुर्षारला खूप लक्षात राहण्याजोगा होता. स्जराफाचं एक ददवसाचं बाळ घट्ट पकडून ठेवायचं होतं. पाच लोक त्याला धरण्यासाठी कमी पडत होते. स्जराफांच्या पॅटनशमुळे ते जंगलात लपू शकतात. ते लपलेले कळतही नाही. इतका त्यांचा पॅटनश जंगलाशी मॅच होतो. जन्माच्या वेळी कफमेल स्जराफ ततचा जन्म झाला ततिेच जाऊन आपल्या वपल्लाला जन्म देतात. ते आपल्या बाळाबद्दल खूप जागरूक असतात. कफमेल स्जराफ सगळ्या लहान वपल्लांकड ेलक्ष देतात. त्या पाळीपाळीनं वपल्ल्लांकड ेलक्ष देण्याच ंकाम करतात. त्यांना मसंहापासून धोका असतो. स्जराफ त्यांची ताकद आणण त्यांचा आकार यावरून त्यांच ंमोजमाप करता येत नाही. ते नम्र असतात. ते कधीच तुमच्यावर ववनाकारण हल्ला करत नाहीत. मसंहानं हल्ला केला तर ते आपल्या पायानं लाि मारून हल्ला करतात. मात्र फारच धोका असेल तरच ते तसं करतात. त्यांच्यात नेहमीच सरेंडरचा भाव असतो. स्जराफ माणसाळले जातात. मात्र ते आवाज करत नाहीत. त्यांना कळपात राहायला आवडतं. स्जराफ गेल्या ३०वर्षाांत ४० टकके कमी झाले आहेत.\nजगातला मोठा प्राणी धोकयामध्ये आला आहे. वन्यजीवन एका बाजूला आणण एका बाजूला माणूस असं भयानक चचत्र ददसतं आहे. स्जराफांचं भारतातलं बारकोडडंग करायचं काम तुर्षार करतोय. स्जराफांच्या जाती कोणत्या आहेत हे बघणं. २०१८ मध्ये तुर्षार आकफ्रकेत गेला असताना त्यानं ततिल्या २५ स्जराफांवर काम केलं. त्य��ंचे ब्लड सॅम्पल्स घेणं, त्यांच्या शरीराची मोजमापं घेणं, सॅटेलाईट कॉलर त्यांच्या शरीरावर बसवणं, ही कामे करताना त्याला खूप आनंद ममळाला. स्जराफाला पकडणं ही देखील खूप नाट्यमय गोष्ट्ट असते हे त्याला समजलं. ‘कुठल्याही प्राण्यांवर अभ्यास करताना आधी व्हॉमलंएटर म्हणून काम करावं. स्वअभ्यास आणण सातत्यानं अभ्यास करणं महत्त्वाचं. इंटरनेटच्या सुववधेनं आपण खूप अभ्यास करू शकतो. आवडत्या कामासाठी जगात कुठेही आपण संपकश साधू शकतो. प्रयत्न करा, आणण संयम बाळगा.’ असं तुर्षार या प्रसंगी म्हणाला. तुर्षारला डॉकटरांनी ववचारलं की स्जराफांकडे शब्द असते तर ….त्या वेळी तुर्षार म्हणाला, स्जराफांना मी धन्यवाद ददले असते. आणण सांचगतलं असतं, की तुमच्यामुळे मला वेधमध्ये यायची संधी ममळाली. आकाशाला मभडून जममनीवर पाय ठेवायला मशकायचं असेल तर स्जराफांकडून मशकावं. स्जराफांजवळ कायमचं राहायला ममळालं तर मी स्वतःला चचमटा काढून ते स्वप्न आहे की सत्य हे बघेन असंही तो म्हणाला. आनंद आणण तुर्षार यांच्या सहभागाचं पुणे वेधचं हे सत्र संपताना डॉकटरांनी त्यावर बोलताना म्हटलं, की या दोघांनी आपल्याला एक वैस्श्वक गोष्ट्ट मशकवली ती म्हणजे आस्िा, सहवेदना. आजच्या माणसांच्या जगात आपण स्व पलीकड ेपाहायला ववसरलो आहोत. समोरच्या माणसाच्या भावना, ववचार संवेदना जाणायला त्यांच्या जागी ठेवणं इतकं जड होत असताना ही दोघं मात्र प्राण्यांच्या मध्ये स्वतःला ठेवू शकतात. ही दोघं प्राण्यांबाबत जे करतात ते आपण सवाांनी माणसांच्या बाबतीत का करू नये. तनसगाशनं माणसाला मशकवलेलं मूल्य म्हणजे परस्परावलंबनाचं आहे. आपण आज माणसामाणसांमधलं परस्परावलंबन आपण ववसरायला लागलो आहोत. आज या मूल्याचं महत्त्व ककती आहे ते परत कळलं. पसायदानामध्ये ‘भूता परस्परे जडो मैत्र स्जवाचे’ म्हटलं गेलंय. या भूतामध्ये सवश प्राणणमात्र आहेत, तनसग शआहे. जर परस्परांमधलं प्रेम जगलं तर या जगामधली दूरभावना आपोआप जाईल. जसं की ‘दूररतांचे ततमीर जावो….’ जे लोक वाईट पद्धतीनं ववचार करताहेत त्यांच्यावरच्या अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे. आनंद आणण तुर्षार ही दोघं सगळ्यांकडे डोळे उघडून बघायला सांगताहेत. दुसर् याच्या डोळ्यांनी बघायला सांगताहेत. त्यानंतरच्या सत्रात काश्मीरमध्ये जाऊन काम करणार्य ा सारंग गोसावीच ंसत्र होतं.\nसारुंग गोसावी आणण याजस्मन युनूस\nपुण्यातून इंस्जतनअरची पदवी प्राप्त केलेला हा तरूण आयटी क्षेत्रात कायशरत आहे. जनरल ववनायक पाटणकर यांच ंएक व्याख्यान त्यानं ऐकलं आणण त्यानंतरच ंत्याच ंसगळं जीवनच बदलून गेलं. काश्मीर आणण भारत यांच्यात सुसंवादाचा पूल जोडण्याचं अफलातून काम तो करतो आहे. तो काश्मीरला जाऊन िडकला आणण त्यानं काश्मीर आणण इतर भारत यांना मैत्रीच्या धाग्यात गुंफण्याचा कसा प्रयत्न केला याची गोष्ट्ट या सत्रात ऐकायला ममळाली. या मैत्रीच्या नात्यामधून काश्मीरमधली उद्योजकता कशी वाढली हेही त्याच्या प्रवासातून जाणून घेता आलं. त्याला भेटलेली यास्स्मन युनूस ही मानसशास्त्र ववर्षय घेऊन बीए करते आहे आणण ती एक उद्योजक तरूणी आहे. या तनममत्तानं तीही भेटली आणण ततलाही सारंगमुळे काय काय गवसलं हे ततच्या तोंडून ऐकायला ममळालं. आज सांरगचं काम असीम या सस्िेमाफशत अनेक हात एकत्र येऊन अचधक जोमानं ववस्तारतं आहे. महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेलं सारंगची गोष्ट्ट काश्मीरमध्ये पोहोचलं, याची ही गोष्ट्ट इंस्जतनअर झाल्यावर पदहल्यांदा सारंगला टाटामध्ये नोकरी ममळाली. बालगंधवलशा ऐकलेल्या जनरल पाटणकर यांच्या व्याख्यानामुळे त्यानं आईला काश्मीरला जाण्याववर्षयी ववचारलं आणण ततनं साफ नकार ददला. ममत्रांबरोबर गोव्याला जाऊन येतो असं खोटं सांगून सारंग काश्मीरला गेला. ततिे जाऊन तो ववनायक पाटणकर यांना भेटला आणण त्यानंतर तो वारंवार काश्मीरमध्ये जातच रादहला. काश्मीर त्याचं दुसरं घरचं बनलं. काश्मीरच्या त्याच्या प्रवासात सारंगला काश्मीरमधल्या तरुणांचे मशक्षणाचे, रोजगाराच ेअनेक प्रश्न समजत गेले. आपण काहीतरी करायला हवं त्या ववचारानं त्याला झपाटून टाकलं. तो ततिल्या युवकांना भौततकशास्त्र मशकवायला लागला. लवकरच त्याला आपण या मुलांसाठी कम्प्युटरचं मशक्षण देऊ शकतो ही\nगोष्ट्ट लक्षात आली. मग ततिे कम्प्युटर प्रमशक्षण केंद्र सुरू झालं. ततिल्या मुलामुलींना गणणत सोपं करून मशकवायला त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला सारंग सुट्टीच्या ददवसांमध्ये काश्मीरला जायचा. त्याच्या सातत्यानं ततिं येण्याववर्षयी काही लोकांना न रुचल्यानं सारंगच्या घरी धमकयांच ेफोनही यायला सुरुवात झाली. पण काश्मीरी लोक आपल्याबरोबर आहेत या ववश्वासानं सारगंनं या धमकयांची पवाश केल�� नाही. हळूहळू सारंगचं काम बघून त्याला येणारे फोन बंद झाले. सारंगनं त्रबजबेरा या गावात आपल्याबरोबर १७ कायशकत्याश मुलींना तयार करून काश्मीरमध्ये नेलं आणण ततिे व्यस्कतमत्व मशत्रबर घेतलं. दारा शुकोह या बागेमध्ये २०० मुलामुलींनी या मशत्रबरात भाग घेतला. गावातल्या स्िातनक लोकांनी सारंग आणण आलेल्या मुलींच्या सरंक्षणाची जबाबदारी उचलली. ततिल्या युवांना आणण स्स्त्रयांना रोजगार ममळावा यासाठी सारंगनं ततिे मुबलक प्रमाणात वपकणारी सफरचंद आणण आक्रोड यांना ववचारात घेऊन त्यांची त्रबस्स्कट्स (कुकीज) बनवायची ठरवलं. त्यासाठी त्यान ंस्वतः नोकरीचा वेळ संपल्यानंतर संध्याकाळी रोज दोन तास बेकरीत जाऊन प्रमशक्षण घेतलं. सुरुवातीला अनेक चुका झाल्या. पण त्या चुकांमधून अखेर चांगल्या प्रकारच्या कुकीज बनत गेल्या. आज ही त्रबस्स्कट्स श्रीनगर, पुणे, मुंबई आणण अनेक दठकाणी ववतररत होतात. काश्मीरमध्ये सुसंवादाचं वातावरण तनमाशण होण्यासाठी ततिं त्यांचा आवडता खेळ कक्रकेट असल्याचं लक्षात येताच त्यानं काश्मीरी मुलांच्या कक्रकेटच्या स्पधाश आयोस्जत केल्या. या स्पधाांमुळे गावागावांमधून चैतन्य तनमाशण झालं. तयानंतर याच मुलांना त्यानं पुण्यात आमंत्रत्रत केलं आणण पुणे टीमबरोबर त्यांची स्पधाश घडवून आणली. या एकत्र येण्यानं त्यांच्यातली णखलाडूवृती वाढली आणण एकात्मतेची बीजं त्यांच्या मनात रुजली गेली. सारंग म्हणजेच आता असीम फाउंडेशन फकत काश्मीरमध्येच काम करत नसून त्यांच्या कामाचा ववस्तार पार अफगणणस्तान पयतां ववस्तारला आहे. काश्मीरमधून आलेली यास्मीन दहनं असीम फाउंडेशन आणण सारंग यांच्यामुळे आपल्यासारख्या अनेक युवती पायावर उभ्या रादहल्या असून हा आत्मववश्वास आम्हाला ममळाला असं सांचगतलं. आज असीम फाउंडेशन हे काश्मीरमधल्या अनेक मुलांमुलींसाठी घर बनलं आहे. अनेक मुलं मुली काश्मीर आणण नेपाळ इिून असीममध्ये राहून पुण्यात मशक्षण घेताहेत. त्यांच्यासाठी एक नवं जग खुलं झालं आहे.\nसारंगच ंसत्र संपायच्या वेळी जनरल ववनायक पाटणकर यांनाही व्यासपीठावर बोलावण्यात आलं. हे सत्र इतकं भारावून टाकणारं होतं की शेवटाकडे जाताना संपूणश सभागृहानं राष्ट्रगीत गायलं आणण ‘भारत माता की जय’ या जयघोर्षानं सभागृह देशभकतीच्या लहरींनी भारून गेलं.\n——– ३० सप्टेंबर २०१८, रवव��ार सत्राच्या सुरुवातीला डॉ. आनंद नाडकणी म्हणाले, ‘आपण कुठलीही गोष्ट्ट आठवताना फकत शब्द आठवू नयेत तर ते दृश्यही आठवावं. आनंद मशंदेनं हत्तीचा आवाज काढतानाचं दृश्य त्यांना आठवलं. ही दृश्यं आपण लक्षात ठेवावीत. शब्द लक्षात ठेवायच ेअसतील तर दृश्यासह ठेवावेत. हत्तीकडून आपण माणुसकी मशकलो हे दृश्य आपण डोकयात ठेवलं तर ते लक्षात राहील. स्जराफ म्हणजे काय तर उंच मान आकाशाकड ेहे सगळं दृश्यासह लक्षात रादहलं पादहजे. या सगळ्यातली एकतानता, ववचार, वाकयांमधून ममळणारी गोष्ट्ट. या सगळ्यांनी ममळून कोणता दृस्ष्ट्टकोन ददला तर त्यांचं झपाटून जाणं. झपाटून गेल्यामशवाय त्या ववर्षयांत गंमत येत नाही. त्या ववर्षयाची आवड तनमाशण होत नाही. आनंदच ंदहा-दहा तास वेडयासारख ंकाम करणं, तुर्षारचं स्जराफासाठीचं जगणं आणण सारंगची अठरा वर्षाांची काश्मीरयात्रा आपण लक्षात ठेवावी. आपली मेमरी दृश्य, शब्द, ववचार, दृस्ष्ट्टकोन आणण मूल्य अशा पाच पद्धतीनं वापरली तर जे आपल्या लक्षात राहील ते कायमच ंलक्षात राहील.’\n‘ कसे होतसे वादळ शहाणे , चला घेऊ या त्याचा शोध\nभान ददशचेे , जाण स्वतःची , ल प ला यात च स ुुं द र बोध’ या गीतानं दुसर् या ददवशीच्या सत्राला सुरुवात झाली.\nशारदा बापट यांनी इंग्रजी ववर्षयातली बीएची, त्यानतंर एलएलबी करत कायद्याची पदवी घेतली. कम्प्युटर अ ॅ स्प्लकेशनमध्ये डडप्लोमा घेतल्यावर सॉफटवेअर इंस्जतनअर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. वयाच्या ३५ नंतर डॉकटर होण्याच्या ध्यासानं झपाटलेली शारदा बापट बघून ततच्याववर्षयीची आदर भावना वाढीला लागली. प्रवासातल्या सगळ्या प्रततकूल पररस्स्ितीला तोंड देत ती पुढे पुढे चालत रादहली, ततन ंआपलं ध्येय तर साध्य केलंच, पण इतकयावरच ती िांबली नाही. ततनं त्या दरम्यानं ववमान चालक (पायलट) म्हणूनही रीतसर मशक्षण घेऊन त्यातली परीक्षा ती उत्तीण शझाली. दरतनटी कॉलेज ऑफ लंडनच्या वपयानोवादनाच्या परीक्षेत ततन ं यश ममळवलं. आज ती शाश्वत शतेी करतये. या सगळ्या प्रवासाची ततची कहाणी ऐकताना तुम्ही देखील हे करू शकता असा ववश्वास ततनं ददला. बारावी सायन्सची पाश्वशभूमी नसताना डॉकटर होण्याचा ववचार कसा मनात आला या प्रश्नाचं उत्तर देताना शारदा म्हणाली, ततची आई शारदा आठवी इयत्तेत असल्यापासून आजारी असायची. आपल्या आईला नेमकं काय झालंय यासाठी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायला शारदानं सुरुवात केली. उत्सुकता आणण आईचं आजारपण जाणून घेणं या गोष्ट्टीतून शारदानं डॉकटर व्हायच ंठरवलं. शारदा बापट दहला ववज्ञान ववर्षय घेऊन बारावी पुन्हा करावं लागणार होतं. मात्र एकदा बारावी झाल्यामुळे पुन्हा बारावी करता येणार नाही अशी उत्तर महाराष्ट्र सेंकडरी हायर सेंकडरी बोडाशनं ददली. तनराशा पदरी येऊनही शारदाला स्वस्ि बसवेना. ततिल्या संचालकाना वारंवार जाऊन भेटल्यावर त्यांनी वेगळे ववर्षय घेऊन बारावी ववज्ञान करता येईल असं सांचगतलं. शारदा एसपी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेल्यावर ततला ततिून प्रवेश न देता चकक घालवून देण्यात आलं. शारदाचं शालेय मशक्षण पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत झालं होतं, त्यामुळे ती हुजूरपागेच्या ज्यू.\nकॉलेजमध्ये जाऊन पोहोचली. तति ंप्रवेश ममळेल असं सांचगतलं गेलं. मात्र त्यासाठी एसपी कॉलेजमधून एनओसी आणावा लागेल असं सांचगतलं गेलं. एसपी कॉलेजचे लोक एनओसी देईनात, मग शारदा ततिले त्या वेळचे प्राचायश मोडक यांना भेटली. त्यानंतर मग हुजूरपागामध्ये प्रवेश ममळाला. सगळ्यांना हे शारदाच ंवेडच वाटत होतं. कॉलेजमध्ये सगळ्यांमध्ये आणण शारदामध्ये वयाचं मोठं अंतर होतं. सुरुवातीला सगळ्यांना ती दटचरच आहेत असं वाटलं. पण नंतर सगळ्यांशी मैत्री झाली. तनयममतपणे कॉलेजला जाणं सुरू झालं. बारावी करताना शारदानं आपल्याला मेडडकलला प्रवेश नंतर ममळू शकेल का याची देखील चौकशी करायला सुरुवात केली. बीजे मेडडकलच्या डीनजवळ चौकशी केली पण नीटशी मादहती कळेना. सगळ्यांनी या भानगडीत पडू नका असेच सल्ले ददले. एके ददवशी एक आंतरराष्ट्रीय मेडडकल कॉलेजची मादहती ममळाली. डस्ेव्हड वपल्ले नावाची व्यकती भेटली आणण त्यांनी व्यवस्स्ित मादहती ददली. स्जच्यासाठी हे सगळं करायच ंहोतं, नेमकं त्याच दरम्यानं शारदाची आई वारली. शारदाची मनस्स्िती खूप वाईट झाली. पण शारदाच्या नवर्य ानं नरेंद्र यांनी त्यांना मानमसक आधार ददला आणण बारावीची परीक्षा देण्यासाठी तयार केलं. बारावीचा तनकाल चांगला लागला. मेडडकलला प्रवेश घेतल्यानंतर त्या अभ्यासात शारदाला खूपच गोडी लागली. शारदाला दोन वर्षश कफमलपाईन्सला जावं लागलं. जाण्याच्या आधी शारदाचे पती नरेंद्र आणण मुलगा यांनी घरातली कामं मशकून घेतली. नरेंद्रनं एका आठवडयाचा कुककंगचा कोसश केला. त��यानंतर त्यांच्या घरी अनेक फोन यायला सुरुवात झाली. कारण टाईम्स ऑफ इंडडयाच्या दुसर् या पानावर नरेंद्रचा स्वयंपाक करतानाचा फोटो प्रमसद्ध झाला होता आणण ‘लूक हू इज कुककंग’ असा प्रश्न त्यात ववचारला होता. शारदाची अडिळ्यांची शयतश कफमलपाईन्सला गेल्यावरही िांबली नव्हती. शाकाहारी अन्न ममळायला खूप त्रास व्हायचा. कुठल्या ना कुठल्या कागदपत्रांसाठी अडवणूक, चकरा, सातत्यानं केलेला पाठपुरावा या सगळ्यांतून तो प्रश्न तनकाली लागायचा. कफमलपाईन्सला कामाचे तास खूप असायचे. अिाशत त्यामुळे मशकायलाही खूप ममळायचं. या सगळ्या ३६ तासांच्या सलग डयूट्या करताना अनेक गोष्ट्टी ततला मशकता आल्या. स्जतकं नवं कळायच ंतेवढं आपल्याला आणखी मशकायचयं हे समजायच.ं या काळात साप्तादहक सुट्टीच्या ददवशी काय करायचं या ववचारानं शारदानं ततिे वैमातनक (पायलट) होण्याच ंप्रमशक्षण घेतलं. कफमलपाईन्स हा ७१०० छोट्या छोट्या बेटांचा देश आहे. ततिे अनेक फलाइंग स्कूल अनेक आहेत. कलाकश इंटरनॅशनल एअरपोटश देखील ततिे जवळच आहे. ततिल्या एका फलाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन शारदानं रीतसर ती परीक्षा उत्तीणश केली. ववमान\nहवेत उडवून, त्यातली तंत्र आत्मसात करून ती एक कुशल वैमातनक झाली. वैमातनक होत असताना, हवेत ववमान उडवतानाही ततला अनेक समस्यांना तोंड द्याव ंलागलं. मात्र तशा पररस्स्ितीत गोंधळून न जाता, अततशय संयमान ंती पररस्स्िती कशी हाताळायची ही गोष्ट्ट मशकली आणण यामुळेच एका प्रसंगात होणारा अपघात ततला टाळता आला. येणार् या अनुभवाला सतत सामोरं जावं, त्यातून आपल्याला सुचत जातं आपण आणखी प्रगल्भ होतो असं शारदा म्हणाली. आयुष्ट्य म्हणजे अनुभव घेण्याची एक संधी असं ततला वाटतं. मेडडकलचं रस्जस्रेशन करतानाही पुन्हा बारावीच्या दोन गुणपत्रत्रका आहेत म्हणून परत अडिळे आले. मात्र त्याचाही पाठपुरावा करत मेडडकलचं रस्जस्रेशन करता आलं. पदोपदी परीक्षा द्यावी लागली. ही सगळी प्रकक्रया पूणश होईपयांत शारदानं ४२ वय गाठलं होतं. आता वैद्यकीय प्रॅस्कटस करता येणार होती. रुबी हॉस्स्पटलमध्ये शारदा जॉईन झाली. घरी देखील प्रॅस्कटस सुरू केली. या दरम्यान आलेल्या अनुभवांतून शारदा बापट ‘नाही’ म्हणायची अत्यंत कठीण गोष्ट्ट मशकली. लोक सहजपणे आपल्याला गृहीत धरतात आणण आपल्याला अनेकदा नाही म्हणता येत नाही, पण त्याचा ता��� मनावर येतो. तेव्हा यातून मागश काढत नाही म्हणता यायला हवं असं ततला वाटतं आणण ततनं ते साध्यही केलं. सध्या शारदा डटेा सायन्स नावाच्या एका कंपनीत काम करत असून ततचं मेडडकल, इलेकरॉतनकस आणण कम्प्युटर यातलं ज्ञान उपयोगात येत आहे. वायू, अन्न, पाणी यांचं प्रदूर्षण यावर एका पॉमलसीची आवश्यकता शारदाला वाटते आणण नागररकांनीही आपली जीवनशैली बदलण्याची गरज असल्याच ंती म्हणते. सध्या ती नैसचगकश शाश्वत शतेीचा प्रयोग करते आहे. शारदाच ंसत्र संपताना डॉ. आनंद नाडकणी म्हणाले, ‘बुद्चधमता ही एकपदरी गोष्ट्ट नाही. परंपरागत मापन आपण बुद्धीचं करतो आणण आपण आपल्या मयाशददत क्षमतांचाच फकत ववचार करतो. गणणती मेंदू, लॉस्जकल चिंककंग… वगैरे. पण या सगळ्या पलीकडे एक वेगळी बुद्चधमत्ता असते. ६० च्या वर बुद्चधमत्ता असतात. या बुद्चधमत्ता काही दठकाणी रंगांबरोबर, काही सुरांबरोबर काही माणसांबरोबर तर काही यंत्रांबरोबर असतात. काही माणसं अशी असतात की त्यांच्यात बहुरंगी बुद्धी असते पण आपली मशक्षणव्यवस्िा खूप पररश्रमपूवशक ततला छाटून टाकते. आपण आपला मुलगा ककंवा मुलगी नववीत दहावीत गेली की ततला सूचना द्यायला लागतो. एका दठकाणी लक्ष केंदद्रत कर वगैरे. या आपल्या मुलांना सततच्या सांगण्यानं आणण आपल्या हटटानं आपण मुलांच्या पसरणार् या बहुरंगी बुद्धीचं बोन्साय करतो. या बहुरंगी बुद्धीला जर आपण खतपाणी घातलं, जर आपण ततला वाव ददला तर ती आपल्याला वेगवेगळ्या तर्ह ेनं स्वतःला व्यकत करेल आणण ततच्या वेगवेगळ्या शाखांमधला स्वतःचा अनुबंध ममळत जाईल. शारदा बापट कायद्याचं, इलेकरॉतनकस, मेडडकलचं ज्ञान एका बाजूनं एकसंध वापरताहेत, त्यातून तुमची स्जवनाची शैली शाश्वतेकड ेनेताहात. यात वपयानोचे सूर कधी गुंपले आणण ववमानाची लय आणण तान कधी आली यात अवघा रंग एक झाला…….हा प्रवास आम्ही मनामध्ये घेतला तर तुम्हाला समजून\nघेणं सोपं जाईल. तुम्ही बहुरंगी बुद्धीचं रोल मॉडेल आहात. काहीजणांना बुद्धीचे असे अनेक ददशांनी जाणारे पंख असतात, ते छाटू नका, त्यांना वाढू द्या त्यांची एकमेकांमधली गुंफण समजेल अशी स्पेस त्यांना द्या. हे आम्ही तुमच्या प्रवासातून मशकलो.’ अमृत देशमुख\nसीएसारखी कठीण परीक्षा उत्तीणश करून सीएचं काम बघणारा अमृत देशमुख हा तरूण एके ददवशी एका मोठ्या कंपनीतली आपली सहा आकडी पगाराची नोकरी सोडू��� देतो आणण पुस्तकांनी झपाटला जातो. सध्या तो अनेक पुस्तकं वाचतो आणण त्यांचा सारांश काढतो. आपल्या पुस्तकवेडानं आपल्याबरोबरच जगभरातल्या साडेसहा ते सात लाख लोकांना त्यानं स्वतःबरोबरच जोडून घेतलं आहे, त्याची ही गोष्ट्ट. त्यानं या वेडातूनच बुकलेटगाय नावाच ं अॅ प तयार केलं आणण ते मोफत कुणालाही इन्स्टाल करता येईल याची व्यवस्िा केली. ‘मेक इंडडया रीड’ या वेडानं अमृत झपाटला आहे. त्याला बुकलेटगाय म्हणूनच आज ओळखलं जातं. अमृतला लहानपणापासून वाचनाचं वेड नव्हतं. अमृत लहान असताना अमृतचा भाऊ सगळ्यांना सांगायचा की कोणीही भेट देताना फारतर पुस्तक द्यायचं बाकी काही द्यायचं नाही. त्या वेळी अमृतला ती गोष्ट्ट मुळीच आवडायची नाही. एकदा सगळे गावाला गेले असताना अमृतनं एक फेक वाढददवस साजरा करून आनंद ममळवला. पण पुढे आपल्या भावामुळेच अमृतला पुस्तकं वाचायला आवडायला लागलं. अमृत आधी लहान मुलांसाठी असलेली पुस्तकं वाचायचा. त्यानंतर हळूहळू प्रकार बदलत गेले. यातूनच अमृतला वेगानं वाचनाचं तंत्र समजलं. वाचनाची स्पीड चांगली असेल तर आपली झोप उडते. ब्रेन लव्हज स्पीड. स्लो वाचलं की झोप येते. वाचनाचा अॅ व्हरेज स्पीड १५० ते २५० शब्द एका ममतनटाला असतो अमृतचा तो १२०० शब्द आहे. त्याच ंएक तंत्र आहे. त ेमाहीत करून त्याची प्रॅस्कटस करायला हवी. वववेकानंद अशाच पद्धतीनं (स्व्हज्युअल पद्धत) वाचायचे. अमृत सीए झाला आहे. खरं तर त्यानं सीए होणं हेही काही सोपं काम नव्हतं. सीएचा लाँग फॉम शलोक गमतीनं ‘कम अगेन’ असं म्हणतात. मात्र अमृतनं सांचगतलं, ‘मी सीए झालो याच ं कारण माझ्या वडडलांच ेजे जे सीए ममत्र होते, त्यांच्या बायका ददसायला खूप सुंदर होत्या.’ त्याच ं हे वाकय ऐकताच प्रेक्षागृहात एकच हशा वपकला. पुस्तकांनी आपल्या आयुष्ट्याचा उद्देश काय हे कळायला मदत केली. अमृतचा दृस्ष्ट्टकोन बदलला. आधी तो कमी बोलणार्य ांना तुच्छ लेखायचा. हळूहळू त्याचा दृस्ष्ट्टकोन बदलला. ब्रेन मल्टीटास्कींग साठी अनुकूल नाही. वन चिंग अ ॅट अ टाईम. फोकस करा. हेही त्याला कळलं. तसं करणं हे शॅडो वकश आहे. खोलवर लक्ष केंदद्रत करून काम करणं त्याला कळलं. आणण हे पुस्तकांनी त्याला सांचगतलं. सोशल ममडडयाचा वापर अमृत व्यवस्स्ितपणे करतो. त्याचे पाच फेसबुक अकाउंट आहे, त्याच ं यूट्यूब अकाउंट आहेत. एकदा अमृत आणण त्याचा ममत्र गप्��ा मारत बसलेले असताना सीएमधलं सुरुवातीचं अपयश, स्टॉक माकेटमधलं अपयश यामुळे तो िोडा तनराश झाला होता. त्याच्या ममत्रानं त्याला ‘आपण बाहुबली चचत्रपटाला जाऊ’ असं म्हटलं. मसनेमाला गेला असताना मूड तर नव्हताच. सेव्हन हॅत्रबट्स हे स्टीफन कोवेनचं पुस्तक वाचत असल्यामुळे त्यानं चचत्रपट सुरू व्हायला वेळ असल्यानं आपल्या ममत्राला या पुस्तकात काय आहे ते अमृतनं सांचगतलं. ममत्र इतका इंप्रेस झाला की तो म्हणाला, मला पुस्तक वाचायला वेळ ममळत नाही. पण तू पुस्तक वाचलं की त्याचा सारांश मला पाठवत जा. अमृतला आपल्या वाचनाचा आणण ते सांगण्याचा दुसर् याला उपयोग होतोय, आवडतयं हे कळताच खूप आनंद झाला. त्याचं नंतर चचत्रपटात लक्षच लागेना. मध्यंतरात खोटं बोलून तो तनघाला. इंटरनेटवर सचश केल्यावर असं काम दुसरं कोणी करत असल्याचं त्याला आढळलं नाही. आपण हे काम करायच ं असं त्यानं पकक ठरवलं. मात्र त्याला त्यासाठीच ं अॅ प बनवायच ंमाहीत नव्हतं. तसंच आयटीचं ज्ञान त्याच्याजवळ नव्हतं. अमृतनं ‘ववग्ंज ऑफ फायर’ हे अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचून त्याचा सारांश मलदहला आणण तो आपल्या दहा ममत्रांना पाठवला. तो वाचून एकाच आठवडयात त्याला हजार लोकांनी आम्हाला पण असा पुस्तकांचा सारांश पाठव अशी ववनंती केली. अमृतनं आत्तापयतां १२५० पुस्तकं वाचली आहेत. १५० सारांश बनवले आहेत. आठवडयाला एक असे आपण पाठवत असतो, असं तो म्हणाला. वाचणारे लोक नंतर पुस्तकापयांत जातात की ततिे िांबतात या गोष्ट्टीची अमृतला भीती वाटत होती. मग त्यानं अ ॅमेझॉनच्या मलकं चके केल्या तेव्हा त्या पुस्तकांचा खप वाढलेला त्याला आढळला.\n५० हजार लोक व्हॉटसअपवर झाले तेव्हा अमृतनं पुन्हा त्यांच्या वाचनाचा पाठपुरावा केला, तेव्हा अनेक लोकांनी वाचलेलं नव्हतं. अमृतला वाईट वाटलं. पण अमृतनं एका पुस्तकात वाचलं होतं, की ज्या लोकांना प्रभाववत करायचयं त्यांचा ददनक्रम तपासा आणण त्यातून उपाय शोधा. अमृतनं ते करून बतघतलं की सगळे लोक कानात हेडफोड घालून काहीतरी ऐकताहेत. त्या ददवशी घरी आल्यावर अमृतनं त्या पुस्तकाच्या सारांशाचं स्वतःच्या आवाजात रेकॉडडांग केलं. मात्र त्यानं रेकॉड शकेलेलं त्यालाच फारसं आवडलं नाही. मग त्या रेकॉडडगांवर आणण स्वतःवर देखील त्यानं खूप काम केलं. त्यात नाट्यमयता आणली. आवाजाचे चढउतार तो मशकला. आपलं म्हणणं ऐका���ला हवं अशी रंजकता त्यानं त्यात आणली. या ऑडडओ रेकॉडडांगनं मात्र लोक पुस्तकं ऐकू लागले आणण त्यावरच्या प्रततकक्रयाही देऊ लागले. हे सगळं करताना अमृतमध्ये अनेक गोष्ट्टीत बदल झाले. आधी त्याला पररपूणशतेत रस होता. पुस्तकांनी त्याला वेगळी दृष्ट्टी ददली. मी जे काही करीन त्यात इंप्रुव्ह करत करत पुढे जाणं त्याला कळलं. अमृतची वाचनाची गती वाढली. अमृतचा भाऊ हेमंत त्याला पुस्तक वाचताना रँडमली वाचायला सांगायचा. एकाच प्रकारची पुस्तकं वाचायची नाहीत असं तो म्हणायचा. एकच जॉनर आवडतो असं करायचं नाही. त्यामुळे अमृत कुठं तरी काय आहे त्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे त्याचं तुम्ही काय करता हे महत्वाचं. हे अमृतनं वाचलं होतं. त्याच्या रेकॉडडांगमध्ये अनेक गोष्ट्टी मशकायला ममळाल्या. आधी मशकायचं मग करायच ंहे आपण मशकतो. पण जॉन हटशनं म्हटलंय, की करत करत मशका. करणं हेच मशकणं. मशकणं आणण करणं या दोन गोष्ट्टी नसून त्या एकच आहेत. अमीत पुस्तकं कशी तनवडतो हे त्याला लाखो लोक जोडल्यागेल्यामुळे कळायला लागलं आहे. लोकांच्या खूप चांगल्या प्रततकक्रया येतात. अनेक लोक पुस्तकं पाठवतात. त्यामुळे लायब्ररी आपोआप वाढते. वाचकवगाशत ७५ टकवे स्स्त्रया अमृतच्या अ ॅपवर आहेत. त्यानंतर कॉलेजवयीन आणण इतर आहेत. आता इतरही अनेक लोक अमृतला मदतीसाठी पुढे येताहेत. अनेक भार्षांमधल्या पुस्तकांसाठीही लोक आज ववचारणा करताहेत. अमीत गोडसे अमीत गोडसे हाही बीई मेकॅतनकल ववर्षय घेऊन इंस्जतनअर झालेला तरूण. एका फ्रेंच कंपनीत तो काम करत होता. एके ददवशी याची गाठ मधमाशांशी पडली आणण मधमाशांच ंसंवधनश हेच त्याच्या आयुष्ट्याचं ध्येय कसं बनलं त्याची ही कहाणी मधमाश्यांना न मारता त्यांचं पोळं उतरवणं त्याचं काम आहे. त्याची ‘बी बास्केट एंटरप्रायझसे प्रायव्हेट मलममटेड’ नावाची कंपनी आहे. मधमाश्यांचं पुनस्िाशपन तो करतो. अमृत जसा पुस्तकांमधून मधुसंचय गोळा करून वाचकांपयतश तो पोहोचवतो, त्याप्रमाणे अमीत मधमाशांचं आख्खं पुस्तक आपल्यासमोर उलगडून दाखवतो. अमीतनं स्वप्नातही कधी मधमाशांचा ववचार केला नव्हता. तो मुंबईतल्या एका कंपनीत काम करत होता. त्याला ते आयुष्ट्य रटाळ आणण कंटाळवाणं वाटत होतं, पण तरी तो ते करत होता. अमीतनं पुण्यात एक फलॅट ववकत घेतला होता. त्याच्या सोसायटीत मधमाशाचं एक पोळं होतं. ततिल्या लोकां���ी ते काढण्यासाठी पेस्ट कंरोलच्या लोकांना बोलावलं आणण दुसर् या ददवशी अमीतला लाखो मधमाशांचा मरून पडलेला सडा बघायला ममळाला. अमीतला खूप वाईट वाटलं. आपल्याला मध हवा आहे पण मधमाशा नको आहेत या गोष्ट्टीनं तो खूप अस्वस्ि झाला. अमीतनं िोडा शोध घेऊन मधमाशांवरच ंप्रमशक्षण घेतलं. त्यावर आपणच काम केलं पादहजे असं त्यानं ठरवलं. मधमाशांना वाचवलं पादहजे या ध्यासानं तो कामाला लागला. अनेक आददवासी पाडयांमध्ये तो कफरला. मधमाशांना वाचवायच ंतंत्र तो मशकला. अनेक सोसायट्यांमध्ये तो कफरला आणण त्यानं लोकांना मधमाशांना मारू नका असं सांचगतलं. मधमाशांच्या अनेक स्स्पशीज असतात. त्याप्रमाणे त्यांना पोळ्यापासून कसं दूर करायचं याचे उपाय असतात. अमीतनं संपूणश भारतभर कफरून अनेक दठकाणच ेउपाय आणण स्वतःची काही तंत्रही मधमाशांच्या बाबतीत ववकमसत केली होती. अमीतनं जेव्हा चांगली नोकरी सोडली, तेव्हा त्याच्या आईला खूप वाईट वाटलं. कारण इतके ददवस त्यांच्या म्हणण्यानुसार तो ऐकायचा. तो इंस्जतनअर झाला होता. आणण एक चांगली नोकरी सोडून बसला होता. त्याच्या या कृतीनं त्याच्या नातेवाईकांनी तो वेडा झालाय असंच म्हणायला सुरुवात केली. अमीतची बहीण आणण वडील मात्र त्याला समजून घेत असत. मधमाशा संपल्या तर चारच वर्षाांत मानवजात नष्ट्ट होईल. मधमाशा नसतील तर पुनरूप्तादन होणार नाही. ते झालं नाही तर वनस्पती जगणार नाहीत. वनस्पती नसतील तर प्राणी जगणार नाहीत. मधमाशांचं जग खूप वेगळं आहे. झाडांचं आणण मधमाशांचं सहजीवन आहे, असं अमीत म्हणतो. अमीत हे काम करताना पोळं काढल्यावर अधाश त्यांना देतो अधाश तो ठेवतो. पोळं काढण्यासाठी हजार रुपये घेतले जातात. हा ममळालेला मध ववकलाही जातो. ववदभश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश इिूनही मध गोळा केला जातो. पाच टन मधाची ववक्री सध्या अमीत करतो. अमीतचा हेल्पलाईन नम्बर आहे. त्याची वेबसाईट आहे. मधमाशा कुणाला हव्या असतील तर त्याही पुरवल्या जातात. आज पोळं काढताना मधमाशांना मारलं जात नाही. खरं तर अनेक लोक उत्तर प्रदेश आणण त्रबहार मधून येतात आणण मध म्हणून वेगळाच माल ववकतात. त्यावर कोणाचंही तनयंत्रण नाही. आज चांगल्या मधासाठी कुठला कायदा नाही. आज\nतर प्रत्येक गल्लीबोळात मधाच्या बाटल्या ववक्रीला ठेवलेल्या ददसतात. त्यामुळे शुद्ध मधाची शंका तनमाशण होते. मधमाशा अमीतला चावत नाही कारण आता त्याच्या शरीरावर मधमाशांच्या चावण्यावर पररणाम होत नाहीत. मधमाशी एक ककंवा दोन चावल्या तरी ते माणसासाठी उपकारकच आहे. त्याचं कारण ववर्षामध्ये मेलेदटन नावाचा प्रकार असतो. यामुळे संधीवात होत नाही, पॅरेलेमसस होत नाही. कॅन्सरवर देखील मेलेदटन ववर्षयी संशोधन सुरू आहे. आज अमीतबरोबर सहा लोक काम करतात. आता लवकरच औरंगाबादला हा प्रकल्प सुरु होत आहे. अमीत आता इतर लोकांनाही मधमाशांचा मध कसा गोळा करायचा याच ंप्रमशक्षणही देण्याचं काम करतोय. आता महाराष्ट्रच नव्हे तर अमीतचं काम आता सीमा ओलांडून बाहेरही गेलं आहे. अमीतचा वाढददवस असल्यानं पुणे वेधतफे व्यासपीठावर केक आणून त्याचा वाढददवस खूप आनंदात आणण उत्साहात साजरा करण्यात आला.\nसुंजय पुजारी ववज्ञान प्रसाराच ं काय श हेच आपलं जीवन ध्येय समजणार् या कर् हाडच्या संजय पुजारी या तरुणाला भारत सरकारनं राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मातनत केलं. संजय पुजारी हा तरूण एमएस्सी झाला असून कर् हाडमधल्या दटळक हायस्कूलमध्ये ववज्ञानमशक्षक म्हणून कायशरत आहे. कर् हाडसारख्या दठकाणी या आदश शमशक्षकानं डॉ. कल्पना चावला ववज्ञान केंद्र उभं केलं आणण महाराष्ट्रातल्या मुलांना, मशक्षकांना, पालकांना ववज्ञानाकड ेकसं वळवलं याची ही गोष्ट्ट जगण्याच्या सािशकाची लागली रे आस अशा गीतातल्या शब्दांचा अिश खूप महत्वाचा. ववज्ञानानं संजयच्या जगण्यात ती सािशकता भरली आहे. शहरी वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणातून संजय आला. ववज्ञानाची गोडी कशी लागली हे सांगताना संजयनं आपले आई-वडील दोघंही मशक्षक असल्याच ंसांचगतलं. संजयच ेआई-वडील कोल्हापूरजवळच्या गडदहंग्लज या गावात राहायचे. गावात चार चार ददवस लाईट गायब असायची. संजयच्या शाळेतले ववज्ञानमशक्षक प्रयोग करत ववज्ञान मशकवायच.े तसंच गावात ववज्ञानप्रदशनश करायच.े संजयला ते सगळं आवडायच ंआणण आपणही असं काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटायच.ं ददवाळीच्या सुट्टीत संजय ककल्ला करायचा. पाणी गडावर आणणं, गावात लाईट आणणं, जनरेटर तयार करणं, हे सगळं तो मन लावून करायचा. त्याचा ककल्ला बघायला सगळा गाव गदी करायचया. त्या वेळी गावात टीव्ही नव्हता, पण संजयनं मेनबत्तीच्या उष्ट्णतेवर टीव्ही तयार केला होता. त्या वेळी स्कायलॅब कोसळण्याची भीती जगभर पसरली होती, तेव्हा संजयनं स्कायलॅबचं एक मॉडेल तया��� केलं होतं आणण आकाशकंददलासारखं ते लटकवून ठेवलं होतं. ते बघायलाही लोक गदी करायच.े संजय अभ्यासात हुशार असल्यानं त्याला पुढे मेडडकलला प्रवेश ममळाला. त्याला डॉकटर व्हायचं होतं. एकदा एका ममत्रानं त्याला ‘तुझ्यात एक चांगला मशक्षक दडलाय तू डॉकटर कशाल होतोस’, असं म्हटलं आणण संजयला ते पटलं. त्यानं हॉस्टेलवरून आपलं सामान उचललं आणण तो परत आला. ‘तू मेडडकलला गेला तरी बीएड होता येतं का बघ’ असं संजयच ेआई-वडील म्हणायच.े त्यामुळे त्याच्या परतण्यानं घरात ववरोध वगैरे झाला नाही. संजयनं आता ववज्ञान नीटपणे मशकायच ंअसं ठरवलं. त्यानं बीएस्सी केलं, नतंर एमएस्सी आणण बीएडही केलं. तो नाटकांमधूनही काम करायला लागला. ववज्ञानातली तत्वं वापरून वेगवेगळे उपक्रम करणंही चालूच असायचं. एकदा संजयनं एका झुरळाचं मॉडेल तयार केलं. त्याचे पंख, त्याच ेअवयव, त्याच ेपाय कसे काढले जाऊ शकतात हे मॉडलेद्वारे दाखवलं. ववज्ञान मशकवताना जेवढं सोपं करता येईल ते केलं पादहजे असं संजयला वाटतं. पद्मश्री अरववदं गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ‘प्रत्येक मुलाच्या डोळ्यातली स्जज्ञासा पुरवण्याचा प्रयत्न कर’, हे वाकय त्याच्यावर पररणाम करून गेलं. गडदहग्ंलजनंतर संजय कर् हाडला आला. ततिे त्यानं नारळाच्या झाडावर ककटकनाशकं कसे मारता येतील यावर उपकरण तयार केलं. नॅशनल सायन्स कॉग्रेससाठी त्याची तनवड झाली. संजयला ददल्लीला बोलावण्यात आलं. अटलत्रबहारी बाजपेयी त्या वेळी भारताचे पंतप्रधान होते. अब्दुल कलामांच्या हस्ते संजयचा सत्कार होणार होता. संजयनं अब्दुल कलाम यांचं अग्नीपंख वाचलं होतं. त्या गदीमध्ये अब्दुल कलामांच्या पाया पडला. त्यांनी त्याच्या गालावरून हात कफरवला. त्यांचा ऑस्कसजन जणूकाही आपल्या हृदयात भरला गेलाय असं त्याला वाटलं. हा यशवंतराव चव्हाण यांच्या गावचा तरूण आहे, असं अब्दुल कलामांना कोणीतरी सांचगतलं. तेव्हा तू पुढे काय करशील अशी अब्दुल कलाम यांनी ववचारणा केल्यावर संजयनं मी तुमच्या ममसाईलचं काम सवशत्र पसरवेन असं सांचगतलं. संजयच्या ववनंतीला मान देऊन दुसर् या ददवशी अब्दुल कलाम यांनी त्याला स्टेजवर बोलावून त्याच्यासोबत फोटो काढले. परतल्यावर आपण कर् हाडचे अब्दुल कलाम आहोत या िाटात संजयनं त्यांच्यासारखे कसे वाढवून कफरायला सुरुवात केली. त्याच्या मनानं कल्पना चावलाच्या दुघशटनेमुळे ततच्या नावानं वेध अवकाशाचा या नावानं जागोजागी व्याख्यानं करावीत असं ठरवलं. अब्दुल कलाम यांनी संजयला रॉकेट्सची काही मॉडले पाठवली संजयनं काही मॉडेल्स स्वतः तयार केली. संजय आपली शाळा करून गावोगाव कॉलेजेसमध्ये व्याख्यानं देत कफरू लागला. संजयची पत्नी आणण त्याच ेममत्र म्हणाले आपण कल्पना चावला ववज्ञान केंद्र उभारू. नोंदणीच्या वेळी कल्पना चावलाच ंना देण्यासाठी त्याला नकार देण्यात आला. मग तचे नाव आपल्या ववज्ञान केंद्राला द्यायच ंया चचकाटीनं संजयनं प्रयत्न सुरू ठेवले. त्यानं कल्पना चावलाच्या वडडलांना पत्रव्यवहार केला. एके ददवशी संजय, त्याची पत्नी आणण मुलं रेल्वेनं चकक त्यांच्या घरी पोहोचले आणण त्यांच्याकडून परवानगी ममळवली. सुरुवातीला दहा बाय दहाच्या खोलीत असणारं कल्पना चावला ववज्ञानकेंद्र आज ३००० स्कवेअर फूटच्या हॅालमध्ये आहे. दर रवववारी इिं मुलांना प्रयोग करायचं मशकवलं जातं. मुलं मॉडेल करून बघतात. कल्पना चावला ववज्ञान केंद्रामुळे कामाला स्िैयश प्राप्त झालं. संजयनं २०० प्रयोग या ववज्ञानकेंद्रात तनमाशण केले आहेत. हे प्रयोग खूप रंजक बनवले आहेत. त्याला संगीत आणण गाणी यांची साि ददली. ववज्ञानाच्या सहल काढायला सुरुवात केली. मुलांबरोबर पालकही केंद्रात यायला लागली. जादूचे प्रयोग दाखवून त्यामागचं ववज्ञान सांचगतलं जातं. आकाशदशनश, आकाश तनरीक्षण करण्यासाठी शुकाा्रचं अचधक्रमण झालं ते बघण्यासाठी मोहन आपटे यांच्याबरोबर नगरच्या चांदत्रबबी महालात जाऊन मुलाना शुक्र सूयाशवरून जात असताना प्रतयक्ष मुलांना दाखवलं. ववज्ञान कंटाळवाणं होऊ नये म्हणून मॉडेलची साि घेऊन संजय पुजारी ववज्ञान समजावून सांगतो. संजयच्या ववज्ञान केंद्रात डॉ. जयंत नारळीकर, सुरेश नाईक, दीपा देशमुख, अच्युत गोडबोले यांच्यासारखे ववज्ञानावर प्रेम करणारे लोक येतात. संजय पुजारीचे गुरू ववद्यासागर पंडडत वेधला संजयचं कौतुक करण्यासाठी खास आले होते.\nन्यूटन, गॅमलमलओ आणण एडडसन अशा वैज्ञातनकांची भेट घडवणारा हा एक चचत्रपट संजयनं ३४ मुलांना घेऊन तयार केला. आणण यात या वैज्ञातनकानी मुलांशी केलेल्या चचाश दाखवल्या. या चचत्रपटात या वैज्ञातनकांबरोबर मुलंही प्रयोग करताना दाखवली आहेत. ववज्ञानवादी, वववेकवादी तरूण तनमाशण करून युवा तनमाशण करायचेत. ववज्ञानकेंद्र डडस्नेलॅडसारखं बनवायच ंसंजयच ंस्वप्न आहे आणण त्याला ते साकार करायच ंआहे. जयदीप पाटील मराठी ववज्ञान पररर्षदेचा ‘ववज्ञान सेवक’ पुरस्कार ममळवणारा जयदीप पाटील यानं जळगाव जवळच्या आपल्या गावाला ववज्ञानगाव बनवण्याचा ववडा कसा उचलला आणण ममशन नोबेल प्राईझ ही चळवळ कशी उभी केली त्याववर्षयीची ही गोष्ट्ट………रसायनशास्त्र ववर्षय घेऊन जयदीपनं एमएस्सी केलं. जळगावपासून २६ ककमती अंतरावर कल्याणेहोळ हे जयदीपचं गाव. शेतकरी कुटुंबाच्या समस्या बरोबर घेऊनच जयदीप मोठा होत होता. श्रीमंतीची जी लक्षणं मानली जातात, टीव्ही पादहजे, फ्रीज पादहजे हे त्याच्या घरात काहीही नव्हतं. पण त्यामागची तत्वं, टीव्ही कसा चालतो, फ्रीजचं तंत्र काय हे समजून घेण्याचा प्रयत्न तो करायचा. लहान असताना एकदा कुणी नातेवाईक आजारी असताना एका तांत्रत्रकाला बोलावलं गेलं होतं. जयदीप तेव्हा लहान ना मोठा अशा अवस्िेत होता. जयदीपच्या भावानं त्या तांत्रत्रकाला सरळ बदडून काढलं. काही वेळानंतर तांत्रत्रक गयावया करत म्हणाला, दादा चार मदहन्यांपासून पाऊस नाही, शेतात मजुरी नाही. या कामातून मला पैसा ममळतोय म्हणून मी हे काम करतोय. ही घटना जयदीपच्या मनावर खूप मोठा पररणाम करून गेली. ददसतं तसं नसतं, आणण त्यापलीकडल्या असलेल्या जगाला समजून घ्यावं लागेल हे त्याला या प्रसंगातून समजलं. जयदीपची आई धाममशक वृत्तीची. मात्र ततनं कधी व्रतवैकल्या केलेली जयदीपनं बतघतलं नाही. ततला अन्नदान करायला आवडायच.ं अन्नदानाचा एकच धम शअसतो हे ततला वाटायच.ं वडील धाममकश नव्हते. पण आईला ववरोध करायच ेनाहीत. जयदीपला दोघांपैकी कोणाच ंऐकायच ंअसा प्रश्न पडायचा. अशा वातावरणात जयदीप दहावी पास झाला. त्याच्या आईला तो डॉकटर व्हावा असं वाटायचं. जयदीपलाही आपण हुशार आहोत असं वाटायचं. मात्र डोकयात हवा गेल्यान ं त्याला बारावीत ४६ टकके ममळाले. तो बीएस्सीलाही पात्र नव्हता. पण तालुकयाच्या दठकाणी प्रवेश ममळाला. बॉटनीच ेमशक्षक चांगले असल्यानं १०० पैकी ९३ गुण त्याला पडले आणण बाकी चार ववर्षयांत तो नापास झाला. त्याच वेळी ‘ककमयागार’ या अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकानं त्याला एक नवा दृस्ष्ट्टकोन ददला. नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकं जयदीपला आवडायला लागली. जयदीप स्पधाश परीक्षांसाठी मशकवण्याच ंकाम करायचा.\nया सगळ्यांतून एके ददवश�� अचानक ममशन नोबेलचा जन्म झाला. जयदीप तनयममत लोकसत्ता वाचायचा. दहा ऑकटोबर या तारखेला पेपर हातात घेतला, तेव्हा कैलास सत्यािी यांना शांततेच ंनोबेल पाररतोवर्षक ममळाल्याची बातमी त्यात होती. या बातमीन ं त्याला खूप आनंद झाला. पण एक ओळीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात ११ नोबेल ववजेते झाले आणण अमेररकेची लोकसंख्या ३५ ते ३८ कोटी असताना ततिे मात्र ३६८ नोबेल ववजेते असल्याची ती खतं व्यकत करणारी ओळ होती. जयदीपनंही आपली नाराजी व्यकत केली, तेव्हा जयदीपची पत्नी त्याला म्हणाली, इतर कोणाकडून काही करण्याची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्हीच हे काम हाती का घेत नाही जयदीपनं आता आपल्या कामातून ववज्ञानात काम करणारी मुलं तयार करायचं ठरवलं. आधी आपण लोकांमध्ये जागृती करायची या भावनेतून त्यानं ममशन नोबेल ही चळवळ सुरू केली. ज्या शाळेत आपण मशकलो ततिे आणण अनेक शाळांमधल्या मशक्षकांना नोबेल पाररतोवर्षक नेमकं काय असतं, ते का ददलं जातं याववर्षयी काहीच मादहती नसल्याच ंत्याच्या लक्षात आलं. अशी पररस्स्िती असताना नोबेल ममळवण्यासाठी मुलं तरी कशी तयार होतील हा प्रश्न त्याला पडला. यातूनच जयदीप शाळाशाळांमधून, कॉलेजेसमधून जायला लागला आणण नोबेल पाररतोवर्षकावर, ववज्ञानावर बोलायला लागला. मशक्षकांसमोर, ववद्यार्थयाांसमोर, पालकांसमोर त्याची व्याख्यानं सुरू झाली. संपूणश महाराष्ट्र कफरून पाचशेच्या वर व्याख्यानं त्यानं ददली. अचानक एके ददवशी त्याच ेएक मशक्षक त्याला म्हणाले, ‘जयदीप फकत बोलण्यानं तुला कुठलाही तनष्ट्कर्षश हाती येणार नाही. तुला काहीतरी सजशनशील काम करावं लागेल, तरच त्याचा चांगला तनकाल तुला ममळेल.’ त्यांच्या बोलण्याचा पररणामही जयदीपवर झाला आणण त्याच्या डोकयात ववज्ञानगावाच्या संकल्पनेनं जन्म घेतला. जयदीपच्या कल्याणेहोळ गावात ही संकल्पना राबवायच ं ठरवलं. जयदीपनं ववज्ञानवेडया १८ तरुणांना या कामासाठी एकत्रत्रत केलं. या सगळ्यांनी संपूणश गावात वैज्ञातनकांची पोस्टसश लावायला सुरुवात केली. न्यूटन, आईन्स्टाईन दूरच पण सीव्ही रामनलाही कोणी ओळखायचं नाही. गावात बॅनर लावताना एकानं सी.व्ही. रामन यांचा फोटो पाहून जयदीपला ववचारलं, ‘हा तुझ्या आजोबांचा फोटो आहे का.’ जयदीपनं त्यांना समजावून सांचगतलं. गावातल्या ८० ववजेच्या खांबावर सगळे वैज्ञातनक त्यांच ेशोध आणण मादहती झळकायला लागली. दुसर् या ददवशी गावात चचाश सुरू झाली. गावातली मुलं आपल्या घरात ही मंडळी कोण आहेत हे सांगायला लागली. जयदीपला चांगलं मशकवता येत असल्यामुळे मुलांना दर गुरुवारी जमा करायला सुरुवात केली. आपली मुलं चांगलं काहीतरी मोबाईल न खेळता, टीव्ही न बघता काहीतरी मशकताहेत या ववचारानं ते खुश झाले.\nजयदीपनं ६० मुलांची सहल इस्त्रोला नेली. ततिं खरंखुरं रॉकेट बघून मुलं हरखून गेली. जळगाव स्जल्हयाच्या इततहासात स्वातंत्र्यानंतर इस्त्रोला गेलेली ती पदहली सहल होती. त्यामुळे सगळीकडे एकच चचाश सुरू झाली. जयदीपच्या घरात ३२ कोटीपैकी देवाददकाच ेफोटो होते. आपल्या मनात आपण या देवांना जागा देऊ असं आईला म्हटल्यावर आई म्हणाली तू काहीतरी पुस्तकात वाचतोस आणण घरात चधंगाणा घालतोस. जयदीप म्हणाला, हे फोटो घरातून तनघाले तर मी तुला ममकसर घेऊन देईन. ततचं काम हलकं होणार होतं. जयदीपनं ममकसर घरी आणला. घरातून सगळे देवाददकांचे फोटो बाहेर गेले. काही ददवसांनी जयदीपला मुलगा झाला. आपल्या नातवाला गोष्ट्टी सांगताना जयदीपची आई त्याला राजा आणण त्याच्या दोन राण्यांची गोष्ट्ट सांगायला लागली. इतकंच नाही तर गावातल्या भूत, चुडेल, वडावपंपळाचं झाड अशा गोष्ट्टी ती सांगायची. यातून कधीही अंधाराला न घाबरणारा जयदीपचा मुलगा ददवसा देखील एकटा कफरायला घाबरायला लागला. ही गोष्ट्ट जयदीपनं आपल्या आईच्या नजरेत आणून ददली. जयदीपची आई सहावी पास होती, पण ततला त्याच जुन्या गोष्ट्टी ठाऊक होत्या. ती गोष्ट्ट लक्षात येताच जयदीपनं ततला दीपा देशमुख यांची ‘जीतनयस’ मामलका आणून ददली. सुरुवातीला ततला न्यूटन वगेरे नावं उच्चारताच यायची नाहीत. मग ततनं त्यावर उपाय काढून एक माणूस असं म्हणत शास्त्रज्ञांच्या गोष्ट्टी सांगायला सुरुवात केली. आता जयदीपच्या घरात सगळे वैज्ञातनक आसपास आहेत. जयदीपची २००७ मध्ये जळगावला अच्युत गोडबोलेंची भेट झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यानं ववज्ञानावरचं पुस्तक मलदहलं आणण त्याच्या ६५ हजार प्रती ववकल्या गेल्या. या पुस्तकावर जयदीपनं त्याच्या आईचा फोटो पदहल्या पानावर होता. ततनं त्याच्या मशक्षणासाठी आपल ं मंगळसूत्रही ववकलं होतं. पुस्तक हातात पडल्यावर ती भरल्या अंतःकरणानं म्हणाली ‘मला आज तू सगळ्यात मोठा दाचगना ददलास.’ ग्रामीण भागात ररझल्ट ममळायला वेळ लागतो. कारण ततिे बदल लवकर स्वीकारला जात नाही. मात्र जयदीप अशाह वातावरणात चचकाटीनं काम करत राहणार आहे. आपल्या गावातल्या गावठाण जममनीवर भारतातलं पदहलं ववज्ञान संग्रहालय उभारण्याचं काम त्याला सुरू करायचं आहे आणण हेच त्याच ंस्वप्न आहे. संजय पुजारी आणण जयदीप पाटील यांच्या सहभागाचं ववज्ञानमयी सत्र सपंताना डॉ. आनंद नाडकणी म्हणाले, ‘शहरी भागात राहणारी मंडळी साधनसामग्री कशी नाहीत याची तक्रार आपण करतो. पण सगळ्या गोष्ट्टींचा अभाव असतानाही संजय आणण जयदीप यांनी त्याची तक्रार न करता अिकपणे ववज्ञानप्रसाराचा वसा घेतला आहे हे आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून मशकण्यासारख ंआहे.’\nनेहा सेठ ही हररयाणा राज्यातली इंस्जतनयर झालेली तरूणी कबीरमय कशी होते हा ततचा प्रवास ततनं शेवटच्या सत्रात उलगडून दाखवला. नेहा ही राजस्िानी लोकसंगीताचे धडे महेशराम मेधावाल या आपल्या गुरूंकडून चगरवते आहे. तसंच लखनौ घराण्याचे अमीत मुखजी यांच्याकड ेततचं अमभजात संगीताचं मशक्षणही सुरू आहे. भारतभर भ्रमंती करणारी ही तरूणी म्हणजे एक आश्चयचश आहे. ततच्या सत्राच्या सुरुवातीला पल्लवी गोडबोले दहनं कबीराचं ‘मन लागो यार फककरी मे’ हे भजन गायलं. सगळं वातावरण भस्कतमय झालं. नेहाच ेआईवडील ववज्ञान ववर्षयाचचे ववद्यािी, त्यामुळे ततलाही ववज्ञानाची आवड होती. ती इंस्जतनअर झाली. मुंबईला येऊन ततनं कॉपोरेट क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. ततला त्या नोकरीचा कंटाळा आला. ददवसभराच्या व्यस्ततेमुळे ददवस कधी सुरू होतो आणण रात्र कधी संपते हेच ततला कळायचं नाही. दोन वर्षाांनी ततनं आपल्या या नोकरीचा राजीनामा ददला. नेहाला आपल्याला काय करायचं हे ठाऊकच नव्हतं. १४ वर्ष ांशाळेच ेआणण त्यानंतरच े४ वर्षश कॉलेजच े मशकूनही मला आजही कळत नाही मला काय करायचंय या ववचारानं नेहा अस्वस्ि झाली. मग त्या तारुण्याच्या जोर्षात ततन ंमशक्षणावर काम करायच ंठरवलं. ततनं टाटा सोशल सायन्सेस इन्स्ट्तयूटमध्ये एमएचं मशक्षण ततनं घेतलं. कफलॉसॉफी, चाईल्ड सायकॉलॉजी वगेरे ववर्षयांच्या मशक्षणातून नेहाला स्वतःचा शोध लागायला सुरुवात झाली. आता आपण आपल्यात बदल कसा करायचा यावर नेहाचा ववचार सुरू झाला. दोन वर्षाशनंतर एमए झाल्यावर ततनं सहा मदहने गणणत हा ववर्षय शाळेमध्ये मश��वायला सुरुवात केली. मुलांबरोबर मैत्री करत ततनं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलं. पण हाही आपला अंततम टप्पा नाही हे ततला कळलं. ततनं भावाच्या\nव्यवसायात मदत करायला सुरुवात केली. ततनं आठ वर्षां मुंबईत तो व्यवसाय केला. लग्नही त्या वेळी केलं. नेहानं त्यानंतर ध्यानधारणा करायला सुरुवात केली. ततला आपल्या मनात डोकावायची संधी यातून ममळाली. नेहानं संगीत कधी मशकलं नव्हतं. पण या दरम्यानं ती संगीताकडे आणण कबीराकडे, संतसादहत्याकड ेवळली. ततला लोकसंगीत ऐकायला आवडायला लागलं होतं. आपण ककती वर्षां जगणार आहोत असा प्रश्न एके ददवशी ततच्या मनात आला. जगू ककती माहीत नाही पण आपल्याला मरताना आपलं काही करायच ंरादहलंय असं वाटायला नको असं ततला वाटलं. आपण जे करतोय ते आपल्याला त्या गोष्ट्टीकड ेनेणारं आहे का हा ववचार नहेाच्या मनात आला. ततच ंअंतमनश ततच्याशी बोलायला लागलं. ततला जे कळत नव्हतं, त ेततला कबीर सांगायला लागला, ते ततला मीरेच्या भजनातून कळायला लागलं. आपल्यासाठी कसं जगायचं, आपल्यासाठीच कसं गायच ंहे ती मशकली. नेहा जेव्हा भजन गाते, तेव्हा ती आपल्यामध्ये इतकी एकरूप होऊन जाते की बाह्यजगाचं भानच ततला उरत नाही. नेहाकड ेबघताना मला मीरा कशी असेल याच ंचचत्रच उभं रादहलं. इतकी तल्लीनता, इतकं एकरूप होणं आणण स्वतःलाही ववसरणं कसं शकय असू शकतं असा प्रश्न इतके ददवस पडायचा. पण नेहानं या प्रश्नाचं उत्तर ततच्या जगण्यातून ददलं होतं. दोन ददवसांचं पुणे वेध खूप काही भरभरून देत संपलं. या दोन ददवसांत डॉ. आनंद नाडकणी यांचं अचाट काम आणण सळसळता उत्साह आणण केवळ मुलंच नाही तर आबालवृद्धांनी अिशपूणश जगावं यासाठीची त्यांची धडपड मला पुन्हा त्यांच्याकडे खेचत रादहली. मी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. पुणे वेधचे दीपक पळशीकर आणण त्यांची आख्खी टीम यांच ेपररश्रम सािकशी लागले होते. पुणे वेधमध्ये सहभागी झालेले दहा लोक वेगवान प्रवाहाबरोबर आले आणण त्यांच्याबरोबरच ओढत घेऊन गेलेत असंच वाटत रादहलं. आनंद मशंदेनं हत्तीकडे बघण्याची एक नवी दृष्ट्टी ददली, तर तुर्षारनं स्जराफाचं अनोखं जग उलगडून दाखवलं. अमृत देशमुखचं पुस्तकवेड स्वतःपुरतंच न राहता तो जगाला पुस्तकवेड लावू इस्च्छतो तेव्हा त्याच्यातला आत्मववश्वास आणण प्रयत्न मोहवून गेले. अमीत गोडसेचा मधमाशांना जगवण्याचा आटावपटा भूतदयेची जाणीव मनाला करून गेला. सांरग गोसावी आणण यास्स्मन युनूस यांची काश्मीर आणण भारत यांच्यातला दुवा बनण्याची गोष्ट्ट स्स्तममत करून गेली. तर शारदा आपटे ही साध्या सुती साडीतली स्त्री मला एक परीच वाटली. ततचे अदृश्य पंखही मला ददसले. अशकय हा शब्द आपल्या डडकशनरीतून काढून टाका असंच ती प्रसन्नपणे म्हणत होती. संजय पुजारी आणण जयदीप पाटील यांचं ववज्ञानवेड लोकांमध्ये वैज्ञातनक दृस्ष्ट्टकोन तनमाशण करत जगण्याचा सुंदर मागश दाखवताना ददसत होतं. नेहामधली मीरा प्रेम कसं करावं, भकती कशी करावी आणण स्वतःचा शोध कसा घ्यावा हे ततच्या तल्लीनतेतून सांगत होती. या सगळ्यांनी आपल्या प्रवासातल्या अडिळयांचा बाऊ न करता आपला माग शआनंददायी तर बनवलाच, पण इतरांनाही तो खुला करून ददलाय. त्यांच्या झपाटलेपणातून जाणतेपणापयांतचा झालेला प्रवास रोमांचचत करून गेला, पण जगण्याच ंएक नवं भानही देऊन गेला. नेहाच्या भजनाबरोबरच वेधचं दोन ददवसांचं सत्र संपलं. पण पुढल्या वेधची प्रतीक्षा करण्याच े वेध देत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/first-village-tourism-under-eight-global-konkan-festival-159692", "date_download": "2019-01-16T13:11:25Z", "digest": "sha1:LXGA4QJKIOF4QMRUKDLX4RH6DYWRR25O", "length": 14634, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "first Village Tourism under the eight Global Konkan Festival आठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती! | eSakal", "raw_content": "\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत पहिला \"व्हिलेज टुरिझम'मध्ये ही संधी मिळणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा) आणि चौल (अलिबाग) येथे असे उत्सव होणार आहेत.\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत प���िला \"व्हिलेज टुरिझम'मध्ये ही संधी मिळणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा) आणि चौल (अलिबाग) येथे असे उत्सव होणार आहेत.\nविरारजवळील अर्नाळा गावात \"व्हिलेज टुरिझम फेस्टिव्हल'ची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पर्यटक ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊ शकतील. खेड्यांतील जीवन अनुभवण्याची संधी हे त्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. खाद्यसंस्कृतीतही कोकण समृद्ध आहे. महोत्सवात ते खाद्यपदार्थही मनसोक्त मिळणार आहेत. निसर्ग-जंगल भ्रमंती, बैलगाडीतून गावाचा फेरफटका, नदीत डुंबणे यांच्याबरोबरच भाषा, परंपरा, लोककला यांची माहितीही घेता येणार आहे. आबाधुबी, लगोरी, विटीदांडू, भोवरा अशा अस्सल ग्रामीण खेळांचा आनंद घेता येईल. गावप्रमुखाबरोबर गप्पा, ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घेणे, ग्रामदैवत भेट अशीही या महोत्सवाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे महोत्सव पर्वणी ठरणार असल्याचा दावा आयोजक करत आहेत.\nजगभर प्रसिद्ध असलेला एअर स्पोर्टस्‌ पर्यटन हे अर्नाळा किनाऱ्यावर महोत्सवातून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक पॅरा मोटारिंगचा आनंद घेऊ शकतात. नवीन वर्षांत आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा), चौल (अलिबाग) येथे असे उत्सव होणार आहेत. महोत्सवाचे आयोजन कोकणातील व्यवसाय आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केले आहे, असे या महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२४३२४२६०.\nशेती पर्यटन केंद्र विकसित\nअर्नाळा येथे मामाची वाडी नावाचे शेती पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. सोनचाफा, मोगरा, लिली, झेंडू, गुलाब आदी फुलांची बाग या ठिकाणी पाहायला मिळेल.\nसहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nसोलापूर : सहकाराची पंढरी आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20...\nखाद्यसंस्कृती गोव्याची (विष्णू मनोहर)\nगोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गोव्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ...\nस्वतःच्या करिअरसाठी पंधरा लाखावर विद्यार्थी सज्ज\nनांदेड- अलिकडे सर्वच क्षेत्रांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रही त्यात मागे नाही. आज ��रिअरचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही केवळ...\nबँक मित्राचे भविष्य अंधारातच..\nभोसे - जनधन योजनेच्या माध्यमातून बँक खातेदाराला विविध योजना देऊन खातेदारांना आधार दिला. पण अंमलबजावणीसाठी बँकेच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या बँक...\nमृदा संधारणासाठी प्लास्टिक कापडाच्या गादीचा बंधारा\nपाली - वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी...\nआंबेनळी दुर्घटनेतील मृत चालकावरच गुन्हा दाखल\nमहाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/expensive-branded+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-16T12:59:53Z", "digest": "sha1:Z27K2IWIDJU6AUQOPYOQV4QGWGUR5M6Q", "length": 20501, "nlines": 494, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ब्रँडेड सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive ब्रँडेड सोफ़ास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 67,319 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग सोफ़ास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्र��प्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ब्रँडेड सोफा India मध्ये जिंजर कॉंटेम्पोरारी वने सेंटर सोफा इन ब्राउन चेक कॉलवर बी अर्र Rs. 11,116 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ब्रँडेड सोफ़ास < / strong>\n1 ब्रँडेड सोफ़ास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 40,391. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 67,319 येथे आपल्याला एलिझा तवॊ सेंटर फॅब्रिक सोफा विथ सॉलिड वूड लेग्स बी डेसिग्न मंकी उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 210 उत्पादने\nएलिझा तवॊ सेंटर फॅब्रिक सोफा विथ सॉलिड वूड लेग्स बी डेसिग्न मंकी\n- माईन मटेरियल Fabric\nओकलॅंड मलीक डबले सेंटर सोफा इन लीगत ग्रे कॉलवर बी धुरीण\n- माईन मटेरियल Fabric\nमारली तवॊ सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी @होमी\n- माईन मटेरियल Fabric\nनप 3 सेंटर सोफा इन रुस्त कॉलवर बी फोर्झ्या\n- माईन मटेरियल Fabric\nपोलर तवॊ सेंटर सेंटर सोफा बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nनेपियर डबले सेंटर सोफा इन ग्रे कलर बी आंबेर्विल्ले\n- माईन मटेरियल Fabric\nव्हिक्टोरिया तवॊ सेंटर सोफा बी U अँड I फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nप्रेस्टन फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन रेड कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nनप तवॊ सेंटर सोफा इन स्टॅंडर्ड रुस्त कॉलवर बी फोर्झ्या\n- माईन मटेरियल Fabric\nफेलसणो तवॊ सेंटर सोफा इन सान्द्य ब्राउन & प्लॅटिनम ग्रे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nफेलसणो तवॊ सेंटर सोफा इन पाले & डार्क अर्ल ग्रे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nबॅकस्त्रे दिवाण बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nअपुलेंत 2 सेंटर सोफा बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nतिले सिंगल सेंटर सोफा बी तुंबे सत्याला\n- माईन मटेरियल Metal\nनप तवॊ सेंटर सोफा इन स्टॅंडर्ड लीगत ब्राउन कॉलवर बी फोर्झ्या\n- माईन मटेरियल Fabric\nब्रुसेल्स रेपोसे डबले सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन चारकोल ग्रे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nब्रुसेल्स रेपोसे डबले सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन नव्य ब्लू कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nस्वकीय 2 सेंटर सोफा बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nलाँचशिरे सोफा दिवाण बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nओहिओ फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन ब्राउन कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nपोलर 2 सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nओरिट्झ तवॊ सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन जडे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nओरिट्झ तवॊ सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन पाले तौपे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nओरिट्झ तवॊ सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन बुरण्ट सीएंना कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/events/new-years-poetic-we-char/", "date_download": "2019-01-16T13:02:28Z", "digest": "sha1:77N6IJHS3KHQ443UQC5JL5ZR56NUUCB3", "length": 7734, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "New Years Poetic We - Char", "raw_content": "\nHome मराठी इवेंटस नवीन वर्षाचा काव्यात्मक ‘WE – चार’\nनवीन वर्षाचा काव्यात्मक ‘WE – चार’\nनवीन वर्षाचा काव्यात्मक ‘WE – चार’\nशब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कविताला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार… आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाऱ्या कवितांना सुगंध तर येणारच आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाऱ्या कवितांना सुगंध तर येणारच अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी नववर्षांच्या निमित्ताने श्रोत्यांना लाभली आहे. मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवण्यास येत आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर या दोन कवींनी मराठी सिनेसृष्टीला अनेक चांगली गीते दिली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘यार ईलाही’, ‘दिल कि तपीश, ‘अरुणी किराणी’ अशी उत्कृष्ट गीते समीर सामंत यांनी दिली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे दुनियादारी सिनेमातलं गाणं असो किंवा ‘नात्याला काही नाव नसावे’ ���े मितवा सिनेमातलं गाणं असो मंदार चोळकर यांच्या प्रत्येक गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.\n२०११ साली या चार कवींना एकत्र आणत निर्माते सुजित शिंदे यांनी एक अविस्मरणीय काव्यानुभव ’WE-चार ’ रसिकांसमोर सादर केला. विशेष म्हणजे या ‘WE-चार’ ला मान्यवरांची दाद आणि श्रोत्यांच्या उदंड प्रतिसाददेखील लाभला असल्यामुळे, आगामी वर्षाच्या सुरुवातीलादेखील हा प्रयोग नव्याने सादर करण्याच्या उद्देशाने हे चार विचारी कवी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शायरी, कविता,काव्य आणि गीत अशा या WE-चारांची मैफल श्रोत्यांसाठी नववर्षाची सुरेल भेट ठरणार आहे.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलाल इश्क़चा ‘चांद मातला’\n‘वेल डन भाल्या’ चित्रपटातील कलाकारांची इको फ्रेंडली होळी\nमराठमोळ्या अमित शिंगटेचं विशाल स्वप्न\nमहाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन अंकुश आता करणार फॅशन ब्रँड एनडॉर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/185", "date_download": "2019-01-16T12:31:40Z", "digest": "sha1:WRZTC5IQN2LUB3ES43D7EL6JKN6X4SS6", "length": 10288, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 185 of 398 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nतिरस्कार नको, समता, राष्ट्रपेम हेच महत्वाचे नांगरे-पाटील\nप्रतिनिधी/ सांगली ना जात, ना धर्म, ना पंथ, ना कोणताही पक्षांचा अभिनेवश हे काही न दाखवता सांगलीकरांनी एकतेचा जागर रविवारी दाखविला. एकता, समता आणि हातात हात घेवून संपूर्ण देशाला एकत्मतेचा संदेश कृतीतून दिला. सद्भावना रॅलीमध्ये बोलताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपणाला तिरस्कार नको, समता, राष्ट्रप्रेम हेच आपल्यासाठी महत्वाचा आहे, असा संदेश देत एकतेची शपथ सांगलीकरांना ...Full Article\nयोगदंड, सात नंदीध्वजांना करमुटगी स्नान\nप्रतिनिधी/ सोलापूर श्री शिवयोगी सिद्धेश्वराचे वारसदार हिरेहब्बू यांच्या वाडय़ात सकाळी 9 वाजता योगदंड, पहिल्या आणि दुसऱया नंदीध्वजाचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीद्वारे नंदीध्वजांना संमती ...Full Article\nसद्भावना रॅलीनंतर चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू\nप्रतिनिधी/ सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या सद्भभावना रॅलीत चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सद्भावना रॅलीत विद्यार्थांना सक्तीने आणल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी ...Full Article\nमहाराष्ट्र पोखरतोय, भुमिका घ्या : राज ठाकरे\nवार्ताहर/ भिलवडी एकीकडे मोदी, गडकरी यांच्यासारखे चतुर नेते मुंबई गुजरातला जोडून महाराष्ट्र पोखरत आहेत. तर दुसरीकडे भिमा-कोरेगाव सारख्या घटनांमधून जातीपातीचे दुषित राजकारण होत आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही. ...Full Article\nमहाराष्ट्र पोखरतोय, भुमिका घ्या : राज ठाकरे\nवार्ताहर/ भिलवडी एकीकडे मोदी, गडकरी यांच्यासारखे चतुर नेते मुंबई गुजरातला जोडून महाराष्ट्र पोखरत आहेत. तर दुसरीकडे भिमा-कोरेगाव सारख्या घटनांमधून जातीपातीचे दुषित राजकारण होत आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही. ...Full Article\nरेवणसिध्देश्वर मंदिर परिसरातील जनावरांचा बाजार फुलला\nजाकिरहुसेन पिरजादे/ सोलापूर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रे निमित्त विजापूर रोड वरील रेवणसिध्देश्वर मंदिरपरिसरात भरलेल्या जनावरांचा बाजार फुललेला असून खरेदीसाठी महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील व्यापारी येत आहेत. मागील वर्षापेक्षा ...Full Article\nस्मार्ट सिटीत ठिकठिकाणी कचऱयाचे साम्राज्य\nशहाबाज शेख/ सोलापूर घंटागाडीवाल्यांचा संप सुरू असताना अचानक नव्याने स्वच्छता कंत्राटी कामगारांची भरती करून घेतली. पण, कचरा संकलनाच्या कामात फारसा फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीमध्ये पूर्वीपेक्षाही ...Full Article\nऑनलाईन टीम / सांगली महाराष्ट्रामध्ये काय चाललय हे कवी आणि साहित्य क्षेत्रातील लोकांनी बोलाव, नुसती साहित्य संमेलन भरवून काय फायदा फक्त एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, त्याच साहित्य कोणी ...Full Article\nराज ठाकरे-विश्वजीत कदम यांच्यात बंद खोलीत चर्चा\nऑनलाईन टीम / सांगली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी बंद खोलीत चर्चा केली. राज ठाकरे आणि कदम यांच्यात झालेल्या अनअपेक्षित ...Full Article\nबालवयातच ध्येय निश्चित करा\nवार्ताहर/ भिलवडी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बालवयातच ध्येय निश्चित करावे. ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी सोडू नये, या आशयाची ‘पंखा’ ही कविता औदुंबर ( ता. पलूस ) येथील अमृतमहोत्सवी सदानंद साहित्य संमेलनातील ...Full Article\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pm-narendra-modi-visit-kalyan-160837", "date_download": "2019-01-16T12:24:27Z", "digest": "sha1:FPPG4ODXNRD5HYHQUEUL6WQUU5HKBNMK", "length": 15041, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Narendra Modi visit Kalyan मोदीसाहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन जा | eSakal", "raw_content": "\nमोदीसाहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन जा\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nकल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणमध्ये येणार असल्याने कल्याण डोंबिवली म��ानगर पालिकेने एका रात्रीत चकाचक केले रस्ते यामुळे कल्याण पूर्व मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला संदेश आणि त्याला दिलेला पाठींबा सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत नसल्याने अनेक रस्ते खड्डेमय असून अनेक तक्रारी देऊन फुटपाथ काही मोकळे होत नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार असल्याने लाखो रुपये खर्च करून रस्ता डांबरीकरण, फुटपाथ मोकळे करत आहेत. हा चमत्कार पाहून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर साद घालत मोदी साहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन रखडलेल्या प्रकल्पाना भेट देऊन उदघाटन करण्याचे आवाहन केले आहे.\nकल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणमध्ये येणार असल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एका रात्रीत चकाचक केले रस्ते यामुळे कल्याण पूर्व मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला संदेश आणि त्याला दिलेला पाठींबा सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.\nकै. दादासाहेब गायकवाड मैदानाचे, हिरव्या तलावाचे, पत्रीपुलाचे, चाळीच्या मागच्या ड्रेनेज व्यवस्थेचे, उपचार होत नाही अशा पालिकेच्या रुग्णालयाचे, स्वच्छ नसलेल्या एखाद्या शौचालयाचे, पुनर्वसन न झालेल्या घरांचे, यु टाईप रस्त्याचे, खड्डे असलेल्या पुलाचे, शासकिय निधीतुन होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचे, सरकते जिने नाही अशा लोकग्राम ब्रिजचे, पुर्वेत उतरणाऱ्या स्कायवॉकचे, गार्डन्स आरक्षित गायब झालेल्या भुखंडाचे नसलेल्या मिनी स्पोर्ट क्लबचे, रस्त्यावरील जिवघेण्या ट्रान्सफॉर्मरचे, खड्डे रहित रस्त्यांचे, अशुद्ध पाणी देणाऱ्या जलकुंभाचे एखाद्या जलवाहीनीचे, वापरात नसलेल्या शववाहिण्याचे, पाच लोक खाल्लेल्या विहिरीचे, हत्तीरोगाची लागण असलेल्या विद्यार्थ्यांच्या परिसराचे, भरमसाठ बिल देणाऱ्या MSEB चे, मैदान नसलेल्या शाळांचे, खिशे कापुन फि घेणाऱ्या शाळा कॉलेजचे, सकाळी लोकल ट्रेनमध्ये घुसता येत नाही अशा लोकलचे \nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nभाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा\nडोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170...\nकल्याणमध्ये समाजकंटकानी 7 दुचाकी पेटविल्या\nकल्याण - ठाण्यामध्ये दुचाकी जळीतकांड गाजत असताना कल्याण पूर्व मधील चक्कीनाका हाजीमलंग रस्त्यावरील आडवली ढोकली परिसरात गणेश चौकातील श्री. साई...\nपरिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा\nपस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628162", "date_download": "2019-01-16T12:34:14Z", "digest": "sha1:GWG3EWKOFTDX2APTTDIJH5KJH2T5EJ5J", "length": 11917, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्रीय पुरस्काराची मानकरी ठरली बेळगावची कार्यकर्ती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केंद्रीय पुरस्काराची मानकरी ठर��ी बेळगावची कार्यकर्ती\nकेंद्रीय पुरस्काराची मानकरी ठरली बेळगावची कार्यकर्ती\nगिरीश कल्लेद / बेळगाव :\nकुपोषित बालकांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बालकांमधील कुपोषितपणा दूर करण्यासाठी महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरात ‘पोषण माह-2018’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावच्या अंगणवाडी कार्यकर्त्या भारती अण्णिगेरी यांना ‘पोषण माह पुरस्कार’ सन्मान प्राप्त झाला आहे. बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात अण्णिगेरी यांना (वैयक्तिक) हा पुरस्कार मिळाला आहे.\nनवी दिल्ली येथे नुकतेच या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. भारती अण्णिगेरी या देवांगनगर, वडगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र. 295 मध्ये कार्यकत्या आहेत. दि. 10 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामधील सभागृहात पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यामध्ये केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाचे कार्यकारी संचालक आदित्य चोप्रा यांच्यासह सचिव राकेश श्रीवास्तव, एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार, संचालक डॉ. विनोदकुमार पॉल यांच्या हस्ते अण्णिगेरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nपोषण माह अभियानांतर्गत राज्यातून सुमारे साडेतीन हजारहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा अहवाल (प्रोजेक्ट) सादर केला होता. भारती अण्णिगेरी यांच्या अहवालाची बेळगाव येथील शिशू विकास योजना अधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण खाते आणि बेंगळूर येथील खात्याच्या मुख्य कार्यालयात निवड झाली. यानंतर हा अहवाल केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्रालयास पाठविण्यात आला. या ठिकाणी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन भारती अण्णिगेरी यांची संपूर्ण कर्नाटकात वैयक्तिक ‘पोषण माह पुरस्कार’साठी निवड करण्यात आली.\nभारती अण्णिगेरी यांनी आपल्या अन्य कार्यकर्त्या आणि साहाय्यिका यांच्या सहकार्याने पोषण माह-2018 अंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात जनजागृतीपर कार्यक्रम, रॅली, लहान मुलांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबविले होते. या कामात अंगणवाडीच्या वरि÷ ��धिकाऱयांचे त्यांना मार्गदर्शन लाभले होते. याद्वारे बालकांमधील कुपोषितपणा दूर करून त्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी प्रयत्न केले होते. या सर्व कार्यक्रमांचा त्यांनी अहवाल (प्रोजेक्ट) सादर केला होता.\nबालकांसाठी लसीकरण ‘व्हिटॅमिन ए’ दिन कार्यक्रम, पौष्टिक आहार शिबिर, पौष्टिक आहारासंबंधी प्रात्यक्षिके आणि महत्त्व सांगण्यासाठी कार्यक्रम, महिला तसेच मातांना मार्गदर्शन कार्यक्रम, प्रसूतीपूर्व आरोग्य दिन कार्यक्रम, गर्भवती लाभार्थी महिलांची ओटी भरणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती, मातृपूर्ण योजनेतील लाभार्थींना पौष्टिक भोजन, बालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, चित्रकला स्पर्धेद्वारे अंगणवाडी केंद्रातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागृती करणे, बालविवाहाबद्दल जागृती, मातृवंदना योजनेतील लाभार्थींच्या घरे भेट देणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, मातेकडून बालकांना पौष्टिक आहार देण्याबाबत माहिती देणे आदी कार्यक्रम अण्णिगेरी यांनी यशस्वीपणे राबविले होते. याची नोंद केंद्र सरकारच्या आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाने घेतली. कर्नाटकातून सुमारे साडेतीन हजारहून अधिक कार्यकर्त्यांच्या अहवालातून भारती अण्णिगेरी यांची ‘पोषण माह पुरस्कार’साठी निवड केली.\nनवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामधील सभागृहात दि. 10 ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळय़ात भारती अण्णिगेरी यांना प्रमाणपत्रासह विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण बेळगावकरांसाठी ही अभिमानास्पद अशीच कामगिरी आहे.\nकरोशीचा सुपूत्र राजस्थानमध्ये शहीद\nकेंद्र सरकार विरोधात दलितांचा एल्गार\nकित्तूरजवळील अपघातात सौंदलगा येथील फ्राचार्य ठार\nआदित्य ठाकरे यांचे सांबरा विमानतळावर स्वागत\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/agitation-support-chilgavhan-35543", "date_download": "2019-01-16T12:54:03Z", "digest": "sha1:QEOPZJ6XMWMZ5QYVBWPWLJBUDL5X5VAD", "length": 15909, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation support in chilgavhan चिलगव्हाण येथील आंदोलनाला वाढता पाठिंबा | eSakal", "raw_content": "\nचिलगव्हाण येथील आंदोलनाला वाढता पाठिंबा\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nयवतमाळ - महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या घटनेला रविवारी (ता.१९) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचे स्मरण करीत शासकीय धोरणाचा निषेध म्हणून या दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे.\nनापिकीला कंटाळून चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ ला पत्नी व मुलाबाळांसह आत्महत्या केली होती. सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केवळ आश्‍वासनच मिळत आहेत.\nयवतमाळ - महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या घटनेला रविवारी (ता.१९) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचे स्मरण करीत शासकीय धोरणाचा निषेध म्हणून या दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे.\nनापिकीला कंटाळून चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ ला पत्नी व मुलाबाळांसह आत्महत्या केली होती. सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केवळ आश्‍वासनच मिळत आहेत.\nधोरणात्मक निर्णय घेतले जात नसल्याने शेतकरी मरणाला कवटाळने पसंत करीत असल्याचे वास्तव आहे. शासनाचा निषेध नोंदवीत रविवारी (ता.१९) अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागांतूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. महागाव तालुक्‍यात शहीद भगतसिंग मंडळ, सेना, वकील संघ, सर्वपक्षीय पुढारी सहभागी होणार आह���त. पेरणीबंद आंदोलनाची हाक देणाऱ्या नेर तालुक्‍यातील सातेफळ गावात रांगोळ्या काढण्यात येणार असून, त्यात निषेध म्हणून काळ्या रंगाचा ठिपका राहणार आहे. शेतकरी युवा संघर्ष सेवा समिती, अखिल भारतीय माळी महासंघ, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.\nकर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी दीर्घकालीन उपाय आहे असे मला वाटत नाही. एखाद्याला दु:ख झाले किंवा जखम झाली की त्यावर फुंकर मारल्यासारखा हा पर्याय आहे\n- प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री\nआजवर तुम्ही या ना त्या देवासाठी उपवास केला असेल; पण अन्नदात्यांच्या वेदनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सरकारपर्यंत शेतकऱ्यांची हाक पोचवण्यासाठी ‘सकाळ’ने या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. तुम्हीही त्यात सहभागी होणार असाल तर तुमचे नाव, वय, राहण्याचे ठिकाण तसेच व्यवसायाची माहिती आम्हाला ८८८८८०९३०६ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवा. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून तुम्हीही त्यात नक्कीच सहभागी व्हाल, ही अपेक्षा\nअत्यंत कटू अशी ही आठवण आहे. दुर्दैवाने ३१ वर्षांपूर्वी एका कुटुंबावर अशी वेळ आली होती. त्यांनी स्वत:चे आयुष्यच संपवून टाकले. या घटनेला १९ मार्चला ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि गावातील लोक अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्याला माझा पाठिंबा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी आत्महत्या हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. त्यावर मात करणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थेत खूप त्रुटी आहेत. ही व्यवस्था आपणच सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे. त्यामुळे आपणच ती सुधारण्यासाठी प्रयत्न करू या.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ��ाजप आता फक्त सत्ता...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/saurav-ghokhale-in-a-role-of-sant-dyaneshwar/", "date_download": "2019-01-16T12:55:16Z", "digest": "sha1:R6LRQO2RUYYUNBB3HNARXGAVI7WB3DI5", "length": 11958, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत...", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone ‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत…\n‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत…\n‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत…तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व \nकलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. भरत जाधव यांनी साकारलेली विठ्ठलाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं दिले. आता मालिकेमध्ये नवा अध्याय सुरु झाला असून विठ्ठल –रखुमाईच्या संसारगाथेनंतर प्रेक्षकांना तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व ऐकायला मिळतं आहे. संत नामदेवांची भूमिका विक्रम गायकवाड तर परी तेलंग ही नामदेवांच्या पत्नीच्या म्हणजेच राजाईच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेमध्ये लवकरच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कलर्स मराठीवरील आवाज या मालिकेमध्ये सौरभ गोखलेने वठवलेल्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळेच पुन्हाएकदा सौरभ गोखले “तू माझा सांगाती” मालिकेमध्ये ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत दिसणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “तू माझा सांगती” – तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व सोम ते शनि संध्या. ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nसौरभ गोखले आपल्या भुमिकेविषयी बोलताना म्हणाले, “आवाज मालिकेमध्ये मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली आणि प्रेक्षकांनी माझ्या प्रयत्नांना दाद दिली. लाखो लोकांच्या हृदयात वसलेल्या या व्यक्तिमत्वाला साकारणं ही एक अत्यंत जबाबदारीची आणि अवघड कामगिरी खरतरं मी केवळ दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्यामुळे पेलू शकलो. आता पुन्हा “तू माझा सांगाती” या मालिकेत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारायला आमंत्रण येणं हे खरतरं केलेल्या कामाची पावती मिळाल्यासारखचं आहे. लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लागता पडद्यावर साकारणं हे आव्हानं जणू ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादानेच पार पाडता आलं असावं. या पुढेही त्यांची व्यक्तिरेखा साकारताना या मोठ्या जबाबदारीची जाणीव ठेऊनच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची काळजी घेईन”.\nनामदेवांचा जन्म एका शिंपी पण विठ्ठलभक्त घराण्यात झाला. नामदेवांना लहानपणापासून विठ्ठल भक्ती करणं प्रिय होते. विठ्ठलाची सेवा आणि त्यांचे नामस्मरण करतं करतचं नामदेव मोठे झाले. परंतु बघता बघता नामदेवांना त्यांच्या विठ्ठल भक्तीचा गर्व झाला. आपल्यासारखा विठ्ठल भक्त साऱ्या विश्वामध्ये नाही असा अहंकार त्यांना झाला. पण हे सगळं बघत असलेल्या विठ्ठलाला हे रुचलं नाही आणि नामदेवांना चाप बसायला हवा असं त्यांना वाटले. एक दिवस निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्यासह नामदेव संत गोरा कुंभार यांच्याकडे गेले. संत नामदेवांना कसा संत गोरा कुंभार यांनी मार्ग दाखवला कसा त्यांचा अहंकार दूर झाला कसा त्यांचा अहंकार दूर झाला हे प्��ेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.\nअशाप्रकारे विठ्ठल भक्तीमध्ये आयुष्य वेचणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेवांच्या थोरवीच्या अनेक कथा मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका “तू माझा सांगती” – तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व सोम ते शनि संध्या. ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nस्टाईल आयकॉन अंकुशचा न्यू लूक\nही आहे शिवाजी महाराजांची १४ वी युवा पिढी..या दोघांमध्ये दिसतो शिवाजी महाराजांचा अंश..\n‘बबन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_119.html", "date_download": "2019-01-16T11:48:37Z", "digest": "sha1:QGKW5UGX2L4TR2VB7XLGKXQUZGFWWSXO", "length": 6616, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआरक्षण बदलाचा विचार नाही : मोदी\nजातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.‘सब का साथ सब का विकास’, हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केले. राज्य किंवा केंद्र सरकारकडून कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं इतर समाजातील अस्वस्थता वाढतेय, रोष वाढतोय. त्यामुळे भाजपा सरकारही जातीवर आधारित आरक्षण न देता, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं अनेकदा बोललं जातं. परंतु, अशा वावड्या उठवणं हा विरोधकांचा डाव असल्याचं मोदी म्हणाले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kangana-ranaut-starring-manikarnika-faces-backslash-in-rajasthan/", "date_download": "2019-01-16T12:59:53Z", "digest": "sha1:LL3GUWPKZHXQPG25I4J3SA5DSLPDWOSO", "length": 9717, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पद्मावतनंतर आता 'मनकर्णिका' वादाच्या भोवऱ्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपद्मावतनंतर आता ‘मनकर्णिका’ वादाच्या भोवऱ्यात\nचित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याचा सर्व ब्राम्हण महासभेचा आरोप\nमुंबई : ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत सुरु झालेला वाद शमतो न शमतो, तोच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ विरोधात सर्व ब्राम्हण महासभा रान पेटवण्याच्या तयारीत आहे.\nक्रिश जगरलामुडी दिग्दर्शित मणिकर्णिका चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगनासोबतच निहार पांड्या, सोनू सूद, अंकिता लोखंडेही या चित्रपटात झळकणार आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच राजस्थानात या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्यात आलं.ऐतिहासिक तथ्यांमध्ये बदल केल्याचा आरोप करत मणिकर्णिका चित्रपटाविरोधात निदर्शनं करण्यात आली. सर्व ब्राम्हण महासभेने या चित्रपटात इतिहासाचं विद्रुपीकरण केल्याचा दावा केला आहे.\nकाय म्हणणे आहे सर्व ब्राम्हण महासभेचे \n‘विजयी भव’ : ‘मणिकर्णिका’चं पहिलं…\nदीपिका-रणवीर नोव्हेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात\n‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट 19 व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. मात्र चित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याच्या आरोपावरुन वादाची ठिणगी पडली आहे.सर्व ब्राम्हण महासभेचे अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी सोमवारी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. ‘राजस्थानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होत आहे. तिथल्या काही मित्रांनी आणि ओळखीच्या व्यक्तींनी आम्हाला ही माहिती दिली.’ असा दावा मिश्रांनी केला.निर्मात्यांना पत्र लिहून आपण सिनेमाचे लेखक, ज्या इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली त्यांची नावं आणि गाण्यांचे तपशील मागवले असल्याचंही मिश्रा म्हणाले. मात्र कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यात काळंबेरं असण्याची शंका मिश्रांनी व्यक्त केली.\nचित्रपटाची निर्मिती करणाऱ्या कमल जैन याचं काय म्हणणे आहे\nचित्रपटात कोणतेही प्रेमाचे सीन्स नसल्याची माहिती कमल जैन यांनी दिली आहे. राणी लक्ष्मीबाई अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असून आपण त्यांची कथा काळजीपूर्वक हाताळल्याचंही ते म्हणाले. कोणताही आक्षेपार्ह भाग चित्रीत केला नसल्याचा दावा जैन यांनी केला.\n‘विजयी भव’ : ‘मणिकर्णिका’चं पहिलं गाणं प्रदर्शित\nदीपिका-रणवीर नोव्हेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात\nआयपीएलच्या सामन्यांवर बंदी घाला; राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल\nपद्मावत मधील अलाउद्दीन खिलजीचं पात्र पाहून आझम खान यांची आठवण झाली- जयाप्रदा\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nपुणे : सातारा येथील भाजीविक्रेता संतोष पवार यांनी आपली कन्या वैष्णवी हिने आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे हे…\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_405.html", "date_download": "2019-01-16T11:42:21Z", "digest": "sha1:6FXXTFKLMDWD6KJ5I77RAUOLFV7OOXEA", "length": 9714, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ महत्त्वाचा -बाबासाहेब चेमटे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ महत्त्वाचा -बाबासाहेब चेमटे\nबदलत्या काळानुरुप आपल्या पाल्यास उत्तमोत्तम शिक्षण मिळावे म्हणून पालक जागृक आहेत. पण उत्तम आरोग्य व शरीर संपदा पाल्यास लाभावी म्हणून पालकात उदासिनता दिसून येते. गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्याचे शरीर व मन सुदृढ असावे लागले. ही सुदृढता खेळाने विदयार्थाच्या अंगी येते. गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ महत्त्वाचा ठरत असल्याचे राळेगणच्या श्रीराम विद्यालयाने सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा संस्थेचे संस्था निरीक्षक बाबासाहेब चेमटे यांनी केले.\nश्रीराम विद्यालयात संस्थेमार्फत आयोजीत वार्षिक शालेय तपासणी वेळी राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. विद्यालयाचा मागील 13 वर्षात 12 वेळा संस्थेत सर्वोकृष्ट निकाल, मागील सहा वर्षांपासून सलग 100 निकाल, खेळात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त कामगिरी विद्यालया मार्फत झाली आहे. त्यामुळे खेळाने विदयार्थी तंदुरुस्त राहून त्यांच्या एकाग्रतेत वाढ झाल्याने गुणवत्ता दिसून येत असल्याचे मुख्याध्यापक शिवाजी कराळे यांनी सांगितले. पथक पर्यवेक्षणातील सर्व सदस्यांचे संजय भापकर यांनी स्वागत केले. श्री राजेंद्र कोतकर यांनी क्रीडा अहवाल सादर केला. विजय जाधव यांनी शालेय उपक्रमांची माहिती करुन दिली. शाळेने आजपर्यत केलेल्या आदर्शवत कामगिरीचा लेखाजोखा बापूराव साबळे व बाळासाहेब पिंपळे यांनी मांडला.\nया पथक पर्यवेक्षणात संस्था निरीक्षक बाबासाहेब चेमटे व आप्पासाहेब सुरवसे, पांडूरंग गोरे, पोपट शिनगाण, रामभाऊ गोरे, बांगर सर, दिनकर मुळे, सुनिल म्हस्के आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजश्री जाधव, हरीभाऊ दरेकर, विशाल शेलार व सुजय झेंडे यांनी विविध ढंगी रांगोळी रेखाटून हार तोरणे व पताका लावून व वर्ग सजावट करुन मान्यवरांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. भिमाजी शिंदे, अशोक साबळे, शंकर झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेश बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_547.html", "date_download": "2019-01-16T13:00:23Z", "digest": "sha1:G4VHVRAJ5KVJBX6KCGIDM5NJ76UGJLV6", "length": 7760, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती : कळमकर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपतसंस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती : कळमकर\nपारनेर तालुक्यातील पतसंस्थांचे व्यवहार उत्तमप्रकारे सुरू असुन, पतसंस्था, सोसायट्या यांच्या माध्यमातून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करून घेत असल्याचे प्रतिपादन माजी आ. दादा कळमकर यांनी केले.\nपानोली येथील कॉ. बाबासाहेब ठुबे पतसंस्थेच्या पळवे खुर्द शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य आझाद ठुबे, युवक नेते राहुल शिंदे, सैनिक बँकेचे उपाध्यक्ष बबन सालके, युवराज पाटिल, विक्रम कळमकर, गंगाराम कळमकर, संजय तरटे, रामदास तरटे, भाऊसाहेब भोगाडे, नारायणराव गायकवाड, नाना खामकर, किसन कळमकर, तात्यासाहेब देशमुख, आंबादास तरटे, आप्पासाहेब साठे, भिवसेन मुंगसे, अरुण कळमकर, आप्पासाहेब कळमकर, डी. बी करंजुले, संतोष गायकवाड, किरण साठे उपस्थित होते.\nकळमकर म्हणाले की, पारनेर तालुक्यात पतसंस्थाचे योगदान मोठे आहे. सहकार चळवळ व सहकारी संस्था पुढे घेऊन जाण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. संस्थेने सर्व सामान्य शेतकरी व व्यवसायिक यांना कर्ज पुरवठा करून आर्थिक आधार दिला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक कॉ. संतोष खोडदे यांनी तर, आभार व्यवस्थापक संजय भगत यांनी मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पं���जाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/519264", "date_download": "2019-01-16T13:03:41Z", "digest": "sha1:SR7ICRJWS2XSSO3V4M25777ZGH6RMU22", "length": 5705, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उत्तर कोरियाला इंधन निर्यात बंद : चीन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर कोरियाला इंधन निर्यात बंद : चीन\nउत्तर कोरियाला इंधन निर्यात बंद : चीन\nउत्तर कोरियाच्या सततच्या आण्विक चाचण्यांमुळे त्याच्यावर संयुक्त राष्ट्राकडून निर्बंध लादण्यात आले. या पार्श्वभूमीवर चीनने या प्रस्तावाचे पालन करत पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात उत्तर कोरियाला करणार नाही असे स्पष्ट केले. तसेच उत्तर कोरियाकडून वत्त आणि कोळशाच्या आयातीवर देखील अंकुश लावला जाईल. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने वेबसाईटवर एक वक्तव्य प्रसिद्ध करत याची माहिती दिली.\nपेट्रोलियम उत्पादनांसह नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर चीन निर्बंध लादणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांद्वारे उत्तर कोरियाच्या उत्पन्नाचे स्रोत गोठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्बंधांमध्ये उत्तर कोरियाकडून वस्त्रांच्या निर्यातीला बंदी घालण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर उत्तर कोरिया आता निर्धारित कालावधीपर्यंतच कच्चे तेल आयात करू शकेल. निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने तयार केला असून चीन आणि रशियासमवेत 15 सदस्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.\nआता पीएफवर मिळणार 8.65 टक्के व्याज \nअकबर, बाबर घुसखोर, खरे हिरो शिवाजी महाराज : योगी आदित्यनाथ\nगुरुग्राममध्ये पतीसमोरच महिलेवर बलात्कार\nभारताचा विकासदर 7.3 टक्क्यांनी वाढणारः वर्ल्ड बँक\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/606582", "date_download": "2019-01-16T12:44:48Z", "digest": "sha1:VFAVO6YQQ73ADEWZFWQ4J2JUCS32CYAQ", "length": 5877, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पियाजीओ इंडियाकडून व्हेस्पा 125 लाँचिग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » पियाजीओ इंडियाकडून व्हेस्पा 125 लाँचिग\nपियाजीओ इंडियाकडून व्हेस्पा 125 लाँचिग\nपियाजीओ इंडियाने व्हेस्पा नोटो 125 स्पेशल आवृत्तीच्या स्कूटरचे भारतात लाँचिग करण्यात आले आहे. या स्कूटरची सुरुवातीची एक्स शोअरुम किमत 68 हजार 645 रुपये ठेवण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीकडून स्कूटर लाँचिग दरम्यान देण्यात आली आहे.\nव्हेस्पा स्कूटरला कंपनीच्या विविध विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून यांची खरेदी करत असताना 8 हजार 999 रुपयांची रक्कम भरुन या स्कूटरची खरेदी करता येणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे.\nग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या स्पेशल आवृत्तीचे बाजारात सादरीकरण करत असताना व्हस्पा व्हीएक्सएल या मॉडेलपेक्षा 4 हजार स्वस्त किमत लागू करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. भारतात लाँचकरण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून बाजारातील संशोधन करण्यात आल्याच्या नंतर या गाडीला लाँच करण्यात आले असल्याचे यावेळी सांगयात आले आहे.\nअनेक नवीन बदलासह या गाडीला बदल करुन बाजार���त उतरल्यामुळे ग्राहकांच्या विश्वासास आपण प्रात्र होणार असल्याचा दावा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाकडून करण्यात आली.\nतीन वार्षिक योजना नीति आगोगाकडून तयार\nएसबीआई आणणार 10 लाख ई-टोल टॅग\nजीएसटी रिफंड संदर्भात सरकार-निर्यातदार यांच्यात वाद\nसलग पाच सप्ताहात उत्तम कामगिरी\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmer-son-become-filmmaker-159479", "date_download": "2019-01-16T13:16:29Z", "digest": "sha1:YDRDR32463X6LGMBIJKBTAUUM77ZDYXL", "length": 16716, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer son become filmmaker शेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही \"नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आणि मराठी मातीशी ईमान राखत शेतकऱ्याच्या मुलाने \"नाळ', \"देऊळ'सारखे मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले चित्रपट \"माईलस्टोन' ठरले.\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही \"नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आणि मराठी मातीशी ईमान राखत शेतकऱ्याच्या मुलाने \"नाळ', \"देऊळ'सारखे मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले चित्रपट \"माईलस्टोन' ठरले.\nवडिलांनी शेतीसाठी गडचिरोली गाठले. मराठी येत नसूनही सुधाकरने वडिलांसोबत मिरची विकण्यापासून तर शेतीतील माल विकण्याचे काम केले. शिक्षणासाठी हैदराबाद गाठले. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात पदव्युत्तर शिक्षणासाठी एफटीआय गाठले. येथे शिकताना मराठी समजून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. नागपूरचा हर्षवर्धन वागधरेही पुण्यात सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण घेत होता. हर्षवर्धनसोबत चांगलीच गट्टी जमली आणि मराठी भाषा समजू लागली.\nसंवेदनशील सुधाकरने रस्त्यावर जगणाऱ्या फाटक्‍या माणसाला रोजंदारीतून मिळणाऱ्या पैशातून दोन सांजेला पोट भरण्याचा सातबारा जवळून बघितला. विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हिशेब हृदयावर कोरून ठेवला तर वातानुकूलित खोलीत खुर्चीवर बसून धोरण ठरवणारे व्हाइट कॉलर मराठी माणसांचा जवळून अभ्यास केला. डोंगरदऱ्यांनी भरलेल्या विदर्भाचा अभ्यास केला. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरपासून पुणे मुंबई, अमरावतीला चिखलदरा, धारणी सारख्या कुपोषित भागात फिरून मजुरी वाया गेली तर घरी संध्याकाळची भाकरी शिजणार नाही, अशा अनेक घटनांची नोंद मनाच्या कोपऱ्यात करून घेतली. हळुहळू विदर्भातील या कथा पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधाकर सांगतो.\nसुधाकरने नागराज मंजुळे, उमेश कुळकर्णी नव्हे तर आता \"झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांच्याही सोबत कॅमेरामॅनची भूमिका निभावली आहे. देऊळ या यशस्वी चित्रपटानंतर जागतिक पटलावर ऐतिहासिक यश संपादन केलेल्या मंजुळे यांच्या \"सैराट'मध्ये कॅमेरा हाताळला. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सुधारकर रेड्डी यांच्या दिग्दर्शनातील वैदर्भीय बोलीतील \"नाळ'ला अभिनयातून सजविले. अख्खा नाळ चित्रपट भंडाऱ्यात एका गावात तयार झाला. खऱ्या अर्थाने विदर्भाचा पहिला मराठी चित्रपट \"नाळ' यशस्वी झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nमराठी मुलखात मिळाली बंगाली सहचारिणी\nमराठी भाषेचे लई ऋण आहेत. \"जावू देनं वं...' य�� गाण्याने मराठी माणसांच्या मनामनात घर मिळाले. याच मराठी मुलखात आयुष्यातील सहचारिणी संचिता दास मिळाली. ती बंगाली आहे. तीही चित्रपटसृष्टीसोबत जुळली आहे. \"नाळ'चे एडिटिंग संचितानेच केले, असे सुधाकर अभिमानाने सांगतो. तसेच तक्षशीला वागधरे, कमल वागधरे यांच्याकडून मराठीचे धडे मिळत असल्यानेच मराठी चित्रपट करण्याचा आत्मविश्‍वास मिळाल्याचे सुधाकर बोलून जातो.\nपाटण्यात 'फॉर्मेलिन'युक्त माशांची विक्री\nपाटणा : बिहारमध्ये विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलिन या घातक रासायनिक पदार्थाचे अंश आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nपत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक\nपिंपरी (पुणे) : दारू पिऊ नको, कामावर जा, असे सांगितल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मोशी येथे गुरुवारी...\nआद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश\nवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी...\nमहाराष्ट्र सर्वांना सामावून घेते आणि आपले मानते\nअक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,...\nबॅंक ग्राहकांवर पाळत ठेवणारे तीन परप्रांतीय ताब्यात\nजळगाव - शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बॅंकांच्या बाहेर पाळत ठेवून बॅगसह रोकड लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील तिघांना डीबी पथकाने संशयित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/27/Maratha-empire.html", "date_download": "2019-01-16T11:43:59Z", "digest": "sha1:DBOSBCXN4W5YZHH2PCXRZCEHQJLAJJJ6", "length": 25488, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " मराठा साम्राज्य पूर्वार्ध मराठा साम्राज्य पूर्वार्ध", "raw_content": "\nसन १६२७ मध्ये जवळजवळ भारतभर मुघलांचे साम्राज्य पसरले होते. उत्तरेत शहाजहाँ, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्यात कुतुबशहा यांचे साम्राज्य होते. दख्खनचे सुलतान सेनेकरिता मुस्लीम अधिकार्‍यांनाच प्राधान्य देत असत. बंदरांवर पोर्तुगालांचे राज्य, तर थळमार्गावर मुघलांचा अधिकार. त्यामुळे उत्तर-आफ्रिका आणि मध्य आशियातून मुस्लीम अधिकारी आणणं मुश्कील होत असे. त्यामुळे सुलतानांना हिंदू अधिकारी सैन्यात नियुक्त करावे लागत असत. आदिलशहाच्या सैन्यात असाच एक पराक्रमी हिंदू अधिकारी सेनाध्यक्ष होता. त्याचे नाव शहाजी भोसले. ते सेनेत उच्च पदावर होते. इ. स. १६३० मध्ये शिवनेरीवर शहाजी भोसलेंची पत्नी जिजाबाई यांनी पुत्ररत्नास जन्म दिला. शिवनेरीवर शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. याच शिवाजीने पुढे मुघलांना जेरीस आणून आपले स्वतंत्र मराठा ‘स्वराज्य’ निर्माण केले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाने विश्वविख्यात झाले. शहाजी महाराज आपल्या मोहिमांमुळे बाल शिवाजीला वेळ देऊ शकत नसत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत दादोजी कोंडदेव यांनी शिवबाला युद्धकलेत तसेच नीतीशास्त्रात निपुण केले, तर जिजाबाईंनी धार्मिक गोष्टी सांगून त्याच्यावर चांगले संस्कार केले. शिवाजीचे साहस पाहून तोही आपल्या वडिलांप्रमाणेच सुलतानाच्या सैन्यात मोठ्या पदावर नियुक्त होईल, असे दादोजी कोंडदेव यांना वाटत असे. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. १६४६ मध्ये हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे, यासाठी तीन गोष्टींची गरज होती. त्या म्हणजे हे स्वतंत्र राज्य या शक्तिशाली साम्राज्यांपासून दूर असावे. तिथली जमीन शेतीकरिता निरूपयोगी असावी आणि जंगलाने घेरलेली असावी. दुर्गम जागा असल्यामुळे शत्रूला आपल्यापर्यंत पोहोचणे कठीण जाईल आणि शत्रू आपल्यापर्यंत पोहोचलाच, तर गनिमी कावा वापरून त्याला जेरीस आणता येईल. असे आपले साम्राज्य उभारले जावे आणि मुघल सल्तनतपासून वेगळे असे आपले स्वराज्य निर्माण व्हावे, अशी शिवबाची इच्छा होती.\nस्वराज्याकरिता गडांचे किती महत्त्व आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले होते. त्यामुळे स्थानिक शेतकर्‍यांना आपल्याबरोबर घेऊन मावळ्यांचे सैन्य त्यांनी उभे केले. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी आदिलशहाच्या अधिकार्‍यांशी झुंज देऊन तोरणा, चाकण, कोंढाणा किल्ला हस्तगत केला. त्याचबरोबर आबाजी सोनदेव यांच्या मदतीने ठाणा, भिवंडी, कल्याण येथील किल्ले जिंकून घेतले. यामुळे आदिलशाहीत खळबळ माजली. शिवाजीच्या कारवाया रोखण्यासाठी शहाजी भोसलेंना बंदीवासात ठेवण्यात आले. त्यानंतर जवळजवळ सात वर्षे शिवबाने आदिलशहावर थेट हल्ला केला नाही. मात्र, हा कालावधी त्यांनी आपले सैन्य बळकट करण्यासाठी तसेच प्रभावशाली अशा देशमुखांना आपल्याकडे वळविण्यासाठी वापरला. हळूहळू त्याने आपले सैन्य वाढवले. त्याच्या घोडदळाचे नेतृत्व नेताजी पालकरकडे, तर पायदळाचे नेतृत्व येसाजी कंक यांच्याकडे होते. शिवाजींच्या वाढत्या उपद्रवाने वैतागून १६५९ मध्ये विजापूरची बडी साहिबाँने अफजलखानाला पाठवले, त्यानंतर आझमखान, सिद्दी जोहर, शाहिस्तेखान यासारख्या बलाढ्य आणि तितक्याच कू्रर, कपटी शत्रूंनाही शिवाजींनी कधी सरळसरळ युद्ध करून तर कधी चतुराईने जशास तसे उत्तर दिले.\n१६६४ मध्ये मुघलांचे व्यावसायिक केंद्र सूरत शिवरायांनी लुटले. त्यामुळे प्रचंड संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याला दीड लाख सैन्यासह शिवरायांना पकडण्यासाठी पाठवलं. या महाकाय सैन्यासमोर शिवरायांचा पराभव झाला आणि त्यानंतर झालेल्या तहाअंतर्गत त्यांना २३ किल्ले आणि चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश द्यावा लागला. तसेच त्यांना औरंगजेबाला भेटावयास आग्य्राला जावे लागले. तिथून त्यांनी औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका केली, हा इतिहास सर्वज्ञात आहेच. १६७० मध्ये शिवरायांनी बर्‍याच युद्धमोहिमा जिंकून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत आपला बराचसा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त केला. १६ जून, १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. काही शतकांनंतर हिंदू रितीरिवाजांनुसार, शास्त्रानुसार राज्याभिषेक झाला होता. रयतेला त्यांचा राजा मिळाला होता. मुघलांच्या गुलामीतून, त्यांच्या अत्याचारातून त्यांची सुटका झाली होती. शिवराय केवळ पराक्रमी राजेच नव्हते, तर ते कुशल प्रशासकही होते. राज्यकारभार नीट चालावा म्हणून ��्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. धर्माच्या नावावर त्यांनी कधीच कुणाला दुखावले नाही. त्यांच्या सैन्यात तसेच त्यांचे खाजगी अंगरक्षकही मुस्लीम होते. त्यांच्या राज्यात स्त्रियांना सन्मानाची, अदबीची वागणूक दिली जात असे. अगदी युद्धात हरलेल्या शत्रूच्या स्त्रियांनाही मानाने परत पाठवले जात असे. त्यांच्या या धोरणामुळेच ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. प्रसंगी त्यांचा जीव वाचवण्यासाठी मावळे आपले प्राण पणाला लावत असत. मार्च १६८० मध्ये तापाने आणि अतिसाराने हैराण होऊन शिवराय आजारी पडले आणि ५ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.\nइ. स. १६४६ मध्ये चार किल्ले आणि २००० सैन्य हाताशी धरून स्वराज्याचा लढा सुरू करणार्‍या शिवरायांकडे १६८० मध्ये ३०० किल्ले आणि १ लाख सैन्यबळ होते. गनिमी काव्याचा जनक मानल्या जाणार्‍या शिवरायांनी प्रचंड मुघल सैन्याचा पाडाव आपल्या साध्यासुध्या मावळ्यांना बरोबर घेऊन शिताफीने केला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संपून जाईल, असे औरंगजेबाला वाटले होते. पण, शिवाजीपुत्र संभाजी याने मराठा साम्राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शेवटपर्यंत साम्राज्याचा उत्कर्ष केला. संभाजी महाराजांना राजपद सहजासहजी मिळाले नाही. अष्टप्रधानातील अमात्य अण्णाजी दत्तो यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे अष्टप्रधान मंडळाने संभाजीराजांचे हुकूम मानणे नाकारले. १६ जानेवारी, १६८१ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना माफ केले. मात्र, त्यांनी संभाजीराजांविरुद्ध कट रचून राजारामांचा अभिषेक करण्याचा घाट घातला. तेव्हा मात्र संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने एकूण १२८ युद्धे केली. विशेष म्हणजे एकही युद्ध ते हरले नाहीत. त्यांच्या उपद्रवाला औरंगजेब पुरता कंटाळला होता, त्याने शपथ घेतली होती की जोपर्यंत संभाजी पकडला जात नाही तोपर्यंत तो आपला राजमुकुट (किमोस) परिधान करणार नाही.\nसंभाजीराजांनी बर्‍याच भाषा अवगत केल्या होत्या. ज्याचा पुढे राज्य कारभारासाठी त्यांनी उपयोग करून घेतला. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत ते ‘जनता दरबार’ ‘न्य��य दरबार’ भरवत. जनतेचा न्यायनिवाडा करत असत. १४व्या वर्षापर्यंत ते विज्ञान, अर्थशास्त्र आणि युद्धनीतीत निपुण झाले होते. १४व्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. लहान वयातच त्यांनी तीन ग्रंथ लिहिले होते. नखशिखांत, नायिकाभेद, सात शातक हे ब्रज भाषेतले ग्रंथ आजही लोकप्रिय आहे. नखशिखांतमधील गणपतीचं वर्णन याआधी क्वचितच कोणी इतकं अप्रतिम केलं असेल. त्यांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या नावाने साहित्य लिहिले. ते छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, मराठी मुलखात धनधान्याचा तुटवडा आहे. त्यांनी औरंगजेबाच्या औरंगाबाद आणि बुर्‍हाणपूर या प्रदेशांवर आक्रमण करून भरपूर प्रमाणात धन आणि जडजवाहीर लुटले. औरंगजेबाने संतापून ५ लाख सैन्य आणि ४ लाख उंट, घोडे, हत्तीचे सैन्य घेऊन निघाला. मराठ्यांचा प्राण त्यांच्या किल्ल्यांत असतो, हे जाणून त्याने गडकिल्ले घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या अवाढव्य सैन्याने संभाजीराजांच्या मावळ्यांपुढे हार पत्करली. पुढे कपटाने औरंगजेबाने संभाजीराजांना कैद करून त्यांचा अनन्वित छळ करून १६८९ मध्ये त्यांना ठार मारले. संभाजीनंतर त्यांचा लहान भाऊ राजाराम याने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धाने मुघल सैन्य पुरतं हादरून गेलं होतं. संभाजींच्या मृत्यूनंतर छत्रपती राजारामांनाही मुघलांच्या हल्ल्याला तोंड देत राज्यकारभार सांभाळावा लागला. मुघलांविरुद्धच्या यशस्वी मोहिमांच्या दरम्यान इ. स. १७०० मध्ये राजाराम यांचाही मृत्यू झाला. राजाराम यांच्या तीन पत्नींपैकी राणी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी द्वितीय याला गादीवर बसवले. जो केवळ चार वर्षांचा होता. राणी ताराबाईने मुघलांविरुद्ध मराठा साम्राज्याचे प्रतिनिधीत्व केले.\nसंभाजीचा मुलगा शाहू याला औरंगजेबाने बंदी केले होते. इ.स. १७०८ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल शासक आझमखान याने शाहूला मुक्त केले. त्याला मुक्त करण्यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा मुघलांचा कुटिल डाव होता. शाहूराजांचे महाराष्ट्रात स्वागत झाले. त्यांना दक्षिणेतील खानदेश, वराड, बीदर, औरंगाबाद, हैदराबाद, विजापूर या प्रांताच्या चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार मिळाले. मात्र, त्यांची काकी ताराबाई यांनी त्यांना विरोध केला. मुघला��च्या कैदेतून मुक्त झालेल्या शाहूने ताराबाईंबरोबर युद्ध करून सातारा जिंकले. या युद्धानंतर ताराबाई आपल्या कुटुंबासह पन्हाळ गडावर आल्या आणि आपला मुलगा शिवाजी द्वितीय यास कोल्हापूरच्या गादीवर बसवून ‘करवीर’ राज्य स्थापन केले. औरंगजेबाच्या कैदेतून मुक्त झालेल्या शाहू महाराजांबरोबर त्यांची काही विश्वासू मंडळी होती. त्यातील रघुजी भोसले, बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. छत्रपती शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे सहकारी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे म्हणून नेमले. शाहूंच्या नेतृत्वाखाली नवीन मराठा साम्राज्याचे प्रवर्तक पेशवे होते, जे शाहूंचे पंतप्रधान होते. त्यांच्याच मदतीने शाहू छत्रसाल राजा बनले.\nशाहूंच्या कारकिर्दीतच पेशव्यांचा शक्तीचा उदय झाला. त्यांच्याच शासनकाळात मराठा साम्राज्य दोन गटांमध्ये विभागले गेले. एक ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सातारा व दुसरे शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर. शाहू महाराजांनी राज्यकारभाराचे सर्व अधिकार आपले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे सोपवले होते. शाहूंनी, निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यासारख्या कट्टर शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले. शाहू महाराजांचे राहणीमान साधे होते. उदार, दयाळू शाहू महाराजांना घोडे, कुत्रे, पक्षी बाळगण्याची तसेच बागबगीच्यांची आवड होती. आपले सेनापती आणि अधिकारी यांच्याकडून योग्य ती कामगिरी घडवून आणण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यांच्याच कारकिर्दीत गुजरात, माळवा, बुंदेलखंड, बंगाल, ओडिशा, कर्नाटक, विदर्भापर्यंत मराठी राज्याचा साम्राज्यविस्तार झाला. सर्वगुणसंपन्न, धीरोदात्त, कुशल, प्रशासक, उत्तमसेनानी असलेल्या शाहू महाराजांचे ताराबाईंशी असलेले शत्रुत्व १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेच्या तहाअंतर्गत संपले. या तहानुसार वारणी नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. शाहूमहाराजांनी वृद्धापकाळात ताराबाईंचा नातू रामराजा यास दत्तक घेतले. प्रदीर्घ आजारामुळे १५ डिसेंबर, १७४९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यापुढे मराठी साम्राज्य हे पेशव्यांच्या हाती गेले. पेशव्यांची कारकीर्द आणि त्यांनी विस्तारलेले मराठा साम्राज्याविषयी जाणून घेऊ पुढील भागात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_509.html", "date_download": "2019-01-16T12:16:46Z", "digest": "sha1:CMTOLV2XQ43Y6GPEIGY4KK3YVBSEG56J", "length": 8049, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटना मालेगाव विभाग उपाध्यक्ष पदी पगार यांची निवड | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटना मालेगाव विभाग उपाध्यक्ष पदी पगार यांची निवड\nकळवण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना मालेगाव विभाग उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कळवण येथील गजानन पगार यांची निवड करण्यात आली.निवडीबद्दल नाशिक येथे महाराष्ट्र विज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने पगार यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी केंद्रीय मुख्यालय प्रतिनीधी के.वाय. बगड अध्यक्षस्थानी होते.कल्याण विभाग मुख्यालय प्रतिनीधी डि.के.जाधव ,हेमंत गादगे, कैलास सातपुते उपस्थित होते.\nमहाराष्ट्र विज तांत्रिक कामगार संघटना विज कर्मचारी यांच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असुन वैचारिक व सामाजिक भुमिकेचा झंझावात सदैव राहिल असा विश्वास उपाध्यक्ष गजानन पगार यांनी व्यक्त केला.पाच वर्ष संघटनात्मक कामांची दखल घेऊन केंद्रीय सरचिटणीस सैयद झईरऊदिन यांनी हि निवड केली. यावेळी विनोद आहेर ,सुभाष खैरणार ,मंगेश परदेशी, संजय उगले ,संजय धोरकर ,दिनेश पगारे, नारायण बहिरम ,विष्णू शिरसाठ ,मनोज ठाकुर, सि.एन.जाधव, तात्या बदादे ,मनोज देवरे, योगेश ढेरिंगे, प्रविण खडसे, शरद आगळे ,प्रविण खडसे, शरद आगळे, हेमंत गवळी ,आदि मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन चंद्रकात आहेर यांनी केले.आभार हेमंत गादगे यांनी मानले.\nLabels: नाशिक ब्���ेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jitendra-awhad-criticize-prakash-aambedkar/", "date_download": "2019-01-16T12:23:24Z", "digest": "sha1:36HBN2HFNKXF72TCB6J7CXCZMNEH3USX", "length": 6725, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमचे तोंड काय शिवलेले नाहीत ; जितेंद्र आव्हाडांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमचे तोंड काय शिवलेले नाहीत ; जितेंद्र आव्हाडांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर\nटीम महाराष्ट्र देशा: मी बोलण्यास सुरुवात केली, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी आज येथे दिला. मुंबईतील भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केल होत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्यामुळे त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, अशी जाहीर मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.\nआता यावर राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. “अठरापगड जातीचा बहूजन समाज संविधानिक छत्राखाली एकत्र येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी आडकाठी घालू नये तसच तुम्ही तोंड उघडल तर आमचे तोंड काय शिवलेले नाहीत”, अस प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना दिलंय.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपहा व्हिडीओ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-desh/union-cabinet-approves-draft-gst-bills-35962", "date_download": "2019-01-16T12:42:24Z", "digest": "sha1:NFKGSLBRDPTMKK7EGQPTHAJMQWCHHMF3", "length": 12082, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Union Cabinet approves draft GST Bills जीएसटी: 4 संवेदनशील विधेयकांस कॅबिनेटची मंजुरी | eSakal", "raw_content": "\nजीएसटी: 4 संवेदनशील विधेयकांस कॅबिनेटची मंजुरी\nसोमवार, 20 मार्च 2017\nमंत्रिमंडळाने या चारही विधेयकांना मंजुरी दिली आहे. ही चारही विधेयके संसदेमध्ये या आठवड्यात मांडण्यात येतील. किंबहुना, ही विधेयके संसदेमध्ये आजच मांडली जाण्याचीही शक्‍यता आहे\nनवी दिल्ली - वस्तु सेवा करासंदर्भातील (जीएसटी) संवेदनशील विधेयकास आधारभूत असलेल्या अन्य चार महत्त्वपूर्ण विधेयकांस केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवार) मंजुरी दिली. \"कॉम्पन्सेशन लॉ, सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि युनियन जीएसटी' ही चारही विधेयके संसदेमध्ये लवकरच \"मनी बिल' म्हणून मांडण्यात येणार आहेत.\n\"मंत्रिमंडळाने या चारही विधेयकांना मंजुरी दिली आहे. ही चारही विधेयके संसदेमध्ये या आठवड्यात मांडण्यात येतील. किंबहुना, ही विधेयके संसदेमध्ये आजच मांडली जाण्याचीही शक्‍यता आहे,'' असे सूत्रांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आ�� केवळ या विधेयकांवरच चर्चा झाली. संसदेमध्ये या विधेयकांना संमती मिळाल्यानंतर राज्यांच्या विधानसभांमध्ये जीएसटीसंदर्भातील विधेयके मांडण्यात येतील.\nजीएसटीसंदर्भातील सर्व विधेयकांस संसदेच्या याच अधिवेशनामध्ये मंजुरी मिळेल, अशी आशा सरकारला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर व्हॅट, सेवा कर, सीमा सुरक्षा कर आणि राज्यांचे इतर कर त्यामध्येच विसर्जित करण्यात येणार असून महसूलाची विभागणी केंद्र व राज्ये यांच्यामध्ये जवळजवळ समप्रमाणात केली जाणार आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ��� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/surgical-society-honor-dr-narendra-lohakare-160410", "date_download": "2019-01-16T12:27:43Z", "digest": "sha1:SNTUNAZSJGG2S647ZMK5NENQVYPYUGQD", "length": 12339, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "surgical society honor to dr narendra lohakare सर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान | eSakal", "raw_content": "\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nडी. के. वळसे पाटील\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nकेवळ तोंडात छेद घेऊन दुर्बिणीद्वारे थायरॉईडची शस्त्रक्रिया केल्यास त्वचेवर कुठलाही प्रकारचा व्रण राहत नाही आणि रुग्ण लवकर पूर्ववत होतो. अशा शस्त्रक्रियेमध्ये निष्णात असलेले डॉ. आँगकुंग अनुवॉन्ग यांच्याकडून औपचारिक शिक्षण घेतले आहे. त्याचा फायदा झाला आहे. झालेल्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.\n- डॉ. नरेंद्र लोहोकरे\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11 शस्त्रक्रिया (ट्रान्सओरल एन्डोस्कोपिक थायरोइडेक्‍टोमी-व्हेस्टिब्युलर एप्रोच) केल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल पुणे सर्जिकल सोसायटीने घेतली आहे. त्यांनी सादर केलेल्या \"द बेस्ट इनोव्हेटिव्ह व्हिडिओ'ला पुरस्कार देऊन पुणे येथे सोसायटीचे सचिव डॉ. संजय कोलते व अध्यक्ष डॉ. महेश ठोंबरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.\nडॉ. लोहकरे म्हणाले, \"\"वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्‍याने ग्रस्त कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारामुळे उद्‌भवलेली असू शकते. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना याची पुसटशी कल्पनाही नसते. थायरॉइड ग्रंथींच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे टाक्‍याची शस्त्रक्रिया म्हणजेच गळ्यावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते; परंतु अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्वचेवर व्रण दिसतात. रुग्ण पूर्ववत होण्यास जास्त काळ लागतो. रुग्णांच्या या समस्येचा विचार करून भारतात व जगात कोणते उपाय योजले जातात. याबाबतचा अभ्यास केला.''\nपारगावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द ठार\nपारगाव (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये...\nवाहतूक नियं��्रकामुळे मुलगा वडिलांच्या कुशीत\nमंचर - शाळेत जाण्यावरून घरचे रागावल्याने इयत्ता नववीतील १५ वर्षांचा मुलगा रागाने घराबाहेर पडला. तो शाळेत न जाता आलकुटीहून (ता. पारनेर) थेट...\nवाहतूक कोंडीत अडकलेल्या नवरदेवांना दुचाकीचा 'आधार'\nमंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात रविवारी (ता.३०) पहाटे तीनपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. रस्त्यात दोन...\n41 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा\nटाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना...\nपाकिस्तानी कांद्याबाबत शिवसेनेची बघ्याची भूमिका\nमंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही....\nकांद्याच्या प्रश्नाला भाजप बरोबर शिवसेनाही जबाबदार : प्रभाकर बांगर\nमंचर : \"राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news?page=4667", "date_download": "2019-01-16T13:32:21Z", "digest": "sha1:7CIBL222CJXFMOICQPGFSYQLD4NK3XR7", "length": 14504, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest News in Marathi, Marathi Latest News, ताज्या मराठी बातम्या | eSakal", "raw_content": "\nसैन्यामुळेच आपण सुरक्षित - अमिताभ बच्चन\nमुंबई - देशवासियांनी आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सीमेवर वीरमरण पत्करणाऱ्या जवानांप्रती आपण एकता दाखविणे गरजेचे आहे. सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे मत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. अमिताभ बच्चन यांचा आज (...\n..मग मी कुणालाही बाद करू शकतो : आश्‍विन\nइंदूर: 'गोलंदाजीला सुरवात केली, की सूर गवसायला मला थोडा वेळ लागत आहे. पण एकदा सूर गवसला, की जगातील कुठल्याही फलंदाजास चकवू शकतो, असा विश्‍वास मला आहे,' अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्‍विन याने आज (सोमवार) व्यक्त केली....\n'क्रोम 55' करेल ब्राऊझिंग वेगवान\nन्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार...\nपाकिस्तानचा यापुढेही काश्मीरला पाठिंबा- शरीफ\nइस्लामाबाद- आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. यापुढेही काश्मरीला आमचा पाठिंबा राहील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त...\nन्यूझीलंडचा डाव 299 धावांत संपुष्टात\nइंदूर - भारताचा प्रतिभावान फिरकीपटू आर आश्‍विन याने घेतलेल्या सहा बळींमुळे भक्कम सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा डाव आज (सोमवार) अखेर 299 धावांत संपुष्टात आला. यामुळे 258 धावांची आघाडी मिळालेल्या भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा एकदा फलंदाजी...\nश्रीलंका क्रिकेट संघावरील हल्ल्याचा सूत्रधार ठार\nपेशावर- श्रीलंका क्रिकेट संघावर मार्च 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार चकमकीत अफगणिस्तानमध्ये ठार झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली. तालिबान या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अफगाण सुरक्षा दलाचे...\n'रईस'मधून माहिरा खानची गच्छंती\nमुंबई - फवाद खान पाठोपाठ आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या रईस चित्रपटातील भूमिकेला कात्री लागण्याची शक्यता आहे. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करु देण्याच्या मागणीने जोर धरला होता....\nसॅमसंगने 'गॅलेक्सी नोट 7' चे उत्पादन थांबविले\nसोल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन्सचे उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आले आहे. कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘एपी‘ने दि��ी. काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना...\nजर्मनीचा चेक प्रजासत्ताकावर शानदार विजय\nबर्लिन - विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत विश्‍वविजेत्या जर्मनीने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला; पण इंग्लंडनेही विजयी गुण मिळवला; परंतु प्रतिस्पर्धी कमजोर असूनही त्यांना पूर्ण हुकूमत गाजवता आली नाही. थॉमस मुल्लरने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर...\nतमिळनाडूत प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास विरोध\nचेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शविला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 22 सप्टेंबरपासून जयललिता या रूग्णालयात उपचार घेत...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे....\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_930.html", "date_download": "2019-01-16T12:58:57Z", "digest": "sha1:ITHCYQ72FPUV26EVHGWXSKFGWZ45TR4E", "length": 7339, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लौकीच्या उपसरपंचपदी जयश्री भवर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nलौकीच्या उपसरपंचपदी जयश्री भवर\nकोपरगाव : तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या जयश्री रामदास भवर यांची निवड झाली आहे. मागील एप्रिल महिन्यात झालेल्या येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी कोल्हे गटाचे चांगदेव इंगळे निवडून आले होते. सदस्य पदासाठी मात्र काळे गटाचे चार तर कोल्हे गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सरपंच चांगदेव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी कोल्हे गटाकडून जयश्री भवर तर काळे गटाकडून बाळासाहेब भवर यांनी उमेदवारी दाखल केली. मुंबई व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार सरपंचास मतदानाचा हक्क बजावता येत असल्याने दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. अशावेळी सरपंचास निर्णायक मत देण्याचा अधिकार खंडपिठाने दिलेला असल्याने त्यांनी आपले निर्णायक मत कोल्हे गटाच्या पारड्यात टाकले. त्यामुळे जयश्री भवर यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार शिवाजी सुरसे यांनी जाहीर केले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्या��े सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/7/Article-on-Duryodhan.html", "date_download": "2019-01-16T11:49:31Z", "digest": "sha1:CIDQ4BR5TZECB3HGXSTOFQEPVJHFLHVY", "length": 9274, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " दुर्योधन चिंतेत दुर्योधन चिंतेत", "raw_content": "\nदुर्योधनाने भीमावर हल्ला करण्यास मगध राजाला पाठविले. तो प्रचंड हत्तीवर बसून आला आणि त्याने अभिमन्यूवर चाल केली\nआज द्धाचा चौथा दिवस. भीष्मांनी शत्रुसैन्याचा अर्धा तरी विनाश करायचा निश्चय केला होता. त्यांना साथीला द्रोण, दुर्योधन, असे अनेक वीर होते. भीष्म अर्जुनावर चाल करून गेले. अर्जुनानेही वेळीच पाहून, त्यांना अर्ध्या वाटेवरच गाठले. अर्जुनाच्या मदतीला अभिमन्यू आला. द्रोण, विव्बिन्षति, कृप, शल्य, सोमदत्त, दुर्योधन यांच्याशी तो लढला. त्याच्यावर भूरीश्रवस्, अश्वत्थामा, शल्य, चित्रसेन आणि शाल्वाचा पुत्र यांनी हल्ला केला. त्याला धृष्टद्युम्न याने मदत केली. त्रिगर्त देशाचे सैन्य अर्जुनावर चालून आले. सुशर्मा आणि त्याचा पुत्र लढत होते. धृष्टद्युम्न अर्जुनाच्या मदतीला आला. कौरवांकडून कृप, कृतवर्मा आणि शल्य त्रिगर्तांना येऊन मिळाले. शाल्वपुत्र पण सामील झाला. धृष्टद्युम्नाने क्रोधित होऊन, गदेच्या प्रहाराने शाल्वपुत्राचे डोके फोडले. मग शाल्व रागाने धृष्टद्युम्नावर चालून आला. शल्यही त्याला मदत करत होता. शल्य व धृष्टद्युम्न यांच्यात घनघोर युद्ध झाले, हे पाहून अभिमन्यू धृष्टद्युम्नाच्या मदतीस आला. आता दुर्योधनाचे अनेक भाऊ युद्धात उतरले. भीम हे सर्व पाहत होता. ही लढाई समान ताकदीच्या योद्ध्यांमध्ये नाही हे त्याला कळले. तो धावत तिथे आला, कारण दुर्योधनाचे अनेक भाऊ त्याला एकत्र हवेच होते. दुर्योधनाला पाहून तर त्याने आपली गदा उंचावली. त्याला पाहून दुर्योधनाचे भाऊ भयभीत झाले. . अभिमन्यूने त्याच्या हत्तीला ठार केले. भीम तर सिंहासारखा लढत होता. त्याने कौरवांचे कित्येक हत्ती मारले. तांडव नृत्य करणार्‍या शंकरासारखा तो दिसत होता.\nअचानक भीमाला जाणवले की आपण भीष्मांच्या समोर आलो आहोत. सात्यकी भीमाच्या मदतीला आला. कौरव राजपुत्रांना अलाम्बुश नावाचा राक्षस येऊन मिळाला, पण सात्यकीने त्याचा पराभव केला. भीम त्वेषाने लढत होता, त्याने गदेच्या फटक्याने दुर्योधनाचा एक भाऊ ठार केला. तो मनात म्हणाला, आता फक्त नव्याण्णव नं���र एकामागून एक असे दुर्योधनाचे आठ भाऊ भीमाने काही क्षणात ठार केले. भीष्म सारे पाहत होते. ते म्हणाले, ”भीम आज खूप संतापला आहे. त्याने आणखी नुकसान करण्याआधी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नंतर एकामागून एक असे दुर्योधनाचे आठ भाऊ भीमाने काही क्षणात ठार केले. भीष्म सारे पाहत होते. ते म्हणाले, ”भीम आज खूप संतापला आहे. त्याने आणखी नुकसान करण्याआधी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांनी भगदत्ताला पाठविले. तो खूप कसलेला योद्धा होता. इतक्यस्स्व पर्ग्ज्योतीश राजाने फेकलेला एक भाला भीमाला लागून, तो मूर्च्छित झाला. आपला पिता पडला हे घटोत्काचाने पाहिले. तो धावून आला. भगदत्ताला घटोत्कच भारी पडला. भीष्म मग म्हणाले, आता भगदत्ताची सुटका करून घेणे भाग आहे. घटोत्कच तर बेभान होऊन कौरवांचे सैन्य नष्ट करत होता. भीष्म म्हणाले हा घटोत्कच इतका संतापला आहे, की त्याला आता रुद्र किंवा इंद्र पण पराभूत करू शकत नाही. सूर पण मावळतीस आला आहे आपण आपले सैन्य मागे घेण्यात आता शहाणपणा आहे. आपण उद्या पाहू. नेहमीपेक्षा कौरवांनी अगोदरच सैन्य मागे घेतले हे पांडवांच्या लक्षात आले. आजचा वीर घटोत्कच ठरला त्यांनी भगदत्ताला पाठविले. तो खूप कसलेला योद्धा होता. इतक्यस्स्व पर्ग्ज्योतीश राजाने फेकलेला एक भाला भीमाला लागून, तो मूर्च्छित झाला. आपला पिता पडला हे घटोत्काचाने पाहिले. तो धावून आला. भगदत्ताला घटोत्कच भारी पडला. भीष्म मग म्हणाले, आता भगदत्ताची सुटका करून घेणे भाग आहे. घटोत्कच तर बेभान होऊन कौरवांचे सैन्य नष्ट करत होता. भीष्म म्हणाले हा घटोत्कच इतका संतापला आहे, की त्याला आता रुद्र किंवा इंद्र पण पराभूत करू शकत नाही. सूर पण मावळतीस आला आहे आपण आपले सैन्य मागे घेण्यात आता शहाणपणा आहे. आपण उद्या पाहू. नेहमीपेक्षा कौरवांनी अगोदरच सैन्य मागे घेतले हे पांडवांच्या लक्षात आले. आजचा वीर घटोत्कच ठरला त्याला युधिष्ठिराने आलिंगन दिले.\nइकडे दुर्योधनाला काही केल्या झोप येईना. त्याचे आठ भाऊ त्याच्या डोळ्यांदेखत मारले गेले होते. त्याला भविष्यची चिंता लागली होती. त्याला दु:शासनाचा मृत्यू दिसू लागला न राहवून तो भीष्मांच्या तंबूत गेला आणि म्हणाला, ”आजोबा मी खूप दु:खी आहे. तुम्ही, द्रोण, अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा, भूरीश्रवस्, भगदत्त आणि विकर्ण एवढे सारे असताना माझे आठ भाऊ मारले गेले न राहवून तो भीष्मांच्या तंबूत गेला आणि म्हणाला, ”आजोबा मी खूप दु:खी आहे. तुम्ही, द्रोण, अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा, भूरीश्रवस्, भगदत्त आणि विकर्ण एवढे सारे असताना माझे आठ भाऊ मारले गेले तुम्ही ते टाळू शकत होता तुम्ही ते टाळू शकत होता रोज रोज पांडव कसे जिंकतात\nभीष्म हसून म्हणाले, ”इतके दिवस मी तुला हेच सांगत आलोय, आताही सांगतो, मनावर दगड ठेवून, युधिष्ठिराशी सलोखा कर पांडवांना आता हरविणे शक्य नाही. अरे प्रत्यक्ष कृष्ण त्यांच्या बाजूने आहे. म्हणून पांडव अजिंक्य आहेत. तो विष्णूचा अवतार आहे आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी त्याने हा अवतार घेतला आहे. जोवर कृष्ण त्यांच्या बाजूला आहे, तोवर तेच जिंकणार पांडवांना आता हरविणे शक्य नाही. अरे प्रत्यक्ष कृष्ण त्यांच्या बाजूने आहे. म्हणून पांडव अजिंक्य आहेत. तो विष्णूचा अवतार आहे आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी त्याने हा अवतार घेतला आहे. जोवर कृष्ण त्यांच्या बाजूला आहे, तोवर तेच जिंकणार पण दुर्योधनाने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि तो तिथून निघून गेला. हे पाहून भीष्मांना वाईट वाटले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/return-2-million-97-thousand-minivans-called-fca-53141", "date_download": "2019-01-16T12:46:54Z", "digest": "sha1:NRHU6Q4B3MXZ7C53KPV2ICK77R5VDJ3E", "length": 11577, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The return of 2 million 97 thousand minivans called FCA फियाट ख्रायसलरने बोलाविल्या 2 लाख 97 हजार मिनीव्हॅन परत | eSakal", "raw_content": "\nफियाट ख्रायसलरने बोलाविल्या 2 लाख 97 हजार मिनीव्हॅन परत\nशुक्रवार, 16 जून 2017\nन्यूयॉर्क : फियाट ख्रायसलर ऑटोमोबाईल्सने उत्तर अमेरिकेत विक्री केलेल्या दोन लाख 97 हजार मिनीव्हॅन वायरींगची समस्या असल्याने परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. वायरींग समस्येमुळे मिनीव्हॅनमधील एअरबॅग अचानकपणे उघडत असल्याचे निदर्शनास आले होते.\nन्यूयॉर्क : फियाट ख्रायसलर ऑटोमोबाईल्सने उत्तर अमेरिकेत विक्री केलेल्या दोन लाख 97 हजार मिनीव्हॅन वायरींगची समस्या असल्याने परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. वायरींग समस्येमुळे मिनीव्हॅनमधील एअरबॅग अचानकपणे उघडत असल्याचे निदर्शनास आले होते.\nकंपनीने डॉज ग्रॅंड कॅरव्हान या 2011-12 मध्ये उत्पादित मिनीव्हॅन परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या मिनीव्हॅनमधील एअरबॅग अचानकपणे उघडून आतापर्यंत 13 जण जखमी झाले आहेत. चालकाच्या बाजूची एअरबॅग कोण��्याही सूचनेविना उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. वायरींगच्या समस्येमुळे हे घडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलैमध्ये कंपनी मिनीव्हॅन परत बोलाविण्यास सुरवात करणार आहे. अमेरिकेतील दोन लाख 9 हजार आणि कॅनडातील 88 हजार मिनीव्हॅन परत बोलाविण्यात येणार आहेत. या मिनीव्हॅनमधील वायरींग बदलून सुरक्षात्मक उपाययोजना कंपनीचे वितरक त्यामध्ये बसविणार आहेत.\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\nदेव ज्याचा मित्र... (सम्राट फडणीस)\n‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय...\nदहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म\nन्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे...\nप्रेमाच्या वेडापायी तिने पाठवले लाखो मेसेज\nन्यूयॉर्क: एकतर्फी प्रेम... महिलेने प्रेमापोटी त्याला प्रपोज केले. पण, त्याने ते प्रपोज नाकारले. तिला राहवेना... मग तिने आधार घेतला तो मेसेजचा....\nडिसले ठरले संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत\nकरकंब : परितेवाडी (ता. माढा) येथील सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांची संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत (Teach...\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85/", "date_download": "2019-01-16T11:41:49Z", "digest": "sha1:CBUJE7RVJWHQBMYHLX776PLSJNPE2BN2", "length": 12713, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उदयनराजेंकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउदयनराजेंकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी\nआरोग्य सेवा चांगली न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा\nसातारा – शासनाचे सार्वजनिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांसाठी फार महत्वाची आहे अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन चांगले पैसे मोजत असतानाही, वैद्यकीय अधिकारी वेळेवर आणि जागेवर उपस्थित नसतील तर त्यांनी सरळ घरी बसलेले केव्हाही चांगले, अश्‍या शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी खरडपट्‌टी काढली.आरोग्य सेवा पुरवताना उपकाराची नव्हे तर सेवेची भावना ठेवा, सर्वसामान्यांना जी काही उपलब्ध असेल ती आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने द्या अन्यथा तुमच्यावर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडू अशा शब्दात त्यांनी रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधीताना चांगलेच फैलावर घेतले.\nपुसेगांव येथील रथोत्सवानिमित्त खासदार उदयनराजे भोसले हे पुसेगांवमध्ये आले होते. त्यानंतर ते रहिमतपूर येथे जाणार होते. मार्गावर अंभेरी घाटात एक आजारी वयस्कर आजी मदतीच्या प्रतिक्षेत होती. त्यांना तात्काळ उदयनराजेंनी गाडीत घेवून रहिमतपूर प्रा. आरोग्य केंद्रावर घेवून आले. रहिमतपूर येथे आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्यांना गर्दी दिसली. त्या अनोळखी आजींना प्रा.आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचाराकरता पाठविले.\nप्राथमिक आरोग्य केंद्रावर झालेली गर्दी आणि खासदार उदयनराजेंना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहुन, केंद्रावर उपस्थित असणाऱ्या स्टाफची चांगलीच तारांबळ उडाली, अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावून बोलावण्यात आले.\nतोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे त्या ठिकाणी गर्दीने उपस्थित असलेल्या आजारी व्यक्‍तींची आस्थेवायिकपणे चौकशी करीत होते. या चौकशीत प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वारंवार अनुपस्थित असतात, वेळेवर कधीच आरोग्य सेवा मिळत नाही, अश्‍या तक्रारी करीत होते. तक्रारी अक्षम्य असल्याने, खासदार उदयनराजेंनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्���ांना बोलावण्याच्या सूचना केल्या.\nसहावा वेतन आयोग पाहिजे, सातवा वेतन आयोग पाहिजे, मात्र आरोग्यसेवेचे महत्व कळत नाही का वैद्यकीय शिक्षण घेताना पहिल्याच वर्षी जी शपथ घेतली जाते ती शपथ विसरलात का अश्‍या कठोर शब्दात कान उघाडणी करताना, जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर आणि योग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही का, आणि लक्ष नसेल तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडले जाईल अश्‍या खरमरीत शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधितांची चांगलीच कान उघाडणी केली.\nदरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आस्थेवाईक चौकशीमुळे उपस्थित आजारी व्यक्‍ती व त्यांचे नातेवाईक भारावून गेले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अचानक एन्ट्रीमुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बोबडी वळाली तर कामचुकार व्यक्‍तींची गाळण उडाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2019-01-16T12:21:19Z", "digest": "sha1:SO525QQSNFWC2YXRRZNMN7ZCXR4LETKF", "length": 9647, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर\nपुणे: सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर्सने किसान, पुणे एक्‍सपोमध्ये सोनालिका ट्रॅक्‍टर्सची हेवी ड्यूटी श्रेणी सादर केली.\nकंपनीने आज तांत्रिकदृष्ट्य्‌ा प्रगत ट्रॅक्‍टर्स असलेल्या 28एचपी श्रेणीमध्ये जीटी 28 आणि 50एचपी श्रेणीमध्ये आएक्‍स 47 सिकंदर 4डब्ल्यूडी अशाप्रकारे भिन्न एजपी श्रेणीमध्ये दोन मॉडेल्स सुरू केली, त्यासोबतच कंपनीने 50एचपी श्रेणीमध्ये आरएक्‍स47 सिकंदर 2डब्ल्यूडी व इतर श्रेणीचे सादरीकरण केले.\nसोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमन मित्तल म्हणाले की, हे एक अत्यंत प्रतिष्ठित प्रदर्शन होते जेथे आम्ही 28 पासून ते 90 एचपीपर्यंत आमच्या हेवी ड्यूटी उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित, श्री. विवेक गोएल, वरिष्ठ उपाध्यक्ष, सोनालिका ग्रुप म्हणाले, किसान पुणे सारखा कृषी मेळावा, हा आमच्यासाठी शेतकऱ्यांसोबत जोडले जाण्याचा आणि ट्रॅक्‍टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रांबद्दल त्यांना शिक्षित करण्याचा महत्त्वाचा मंच आहे, ज्याद्वारे त्यांना तसेच एकंदर समाजाला मदत होते. आम्ही महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या लाभासाठी विविध मॉडल्सवर जवळपासच्या अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. आता या 2 नव्या आरंभांसह, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण उत्पादन श्रेणी ऑफर करणारी आम्ही एकमेव कंपनी बनलो आहोत. विक्री/सेवा केंद्रामुळे महाराष्ट्रामधील आमची अस्तीत्व वाढले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nहिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/510051", "date_download": "2019-01-16T12:36:05Z", "digest": "sha1:KGARY5IPR5AUSAEPI62AZVGWVKOTU232", "length": 5847, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » वाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले\nवाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले\nवाळु व्यवसायामध्ये भागीदार करून घेतो म्हणून आगाऊ पैसे घेऊन एकाला 11 लाख रूपयांना फसविले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. विक्रांत श्रीकांत पाटील (रा. जुनी लक्ष्मी चाळ, डोणगांव रोड) असे फसविलेल्या आरोपीचे नाव आहे. मुगेश दिगंबर जगताप (वय 27) याने फिर्याद दिली आहे.\nविक्रांत आणि मुगेश जगताप हे दोघे मित्र आहेत. विक्रांत याने मुगेश जगताप आणि दिपक गुमटे यांना विश्वासात घेऊन वाळू व्यवसायामध्ये मोठा नफा मिळतो. तुम्ही पैसे गुंतविल्यास दोघांनाही टक्केवारी देतो असे सांगितले. त्यामुळे हे दोघे भागीदार होण्यासाठी 17 लाख रूपये दिले. हे पैसे वाळू व्यवसायामध्ये न गुंतविता आरोपीने स्वतःच पैसे वापरला. याबाबत फिर्यादीने विचारपूस केले असता आरोपीने केवळ सहा लाख रूपये परत केले.\nशिल्लक रक्कमेबाबत विचारले असता पैसे देण्यास टाळाटाळ केला. त्यानंतर सतत पाठपुरावा करूनही उर्वरित पैसे न दिल्याने आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.\nदेशातील पहिले महसूल संग्रहालय सांगलीत\nमनपा निवडणुकीत भाजपाकडून नवीन चेहरे मैदानात\n‘वाल्मिकी आवास’मधील घरकुलाची 50 हजारात विक्री\nमिरजेत बंगला फोडून 54 हजारांचा ऐवज लंपास\nएमआयएमच्या नगरस���वकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-defense-budget-rises-slowest-pace-decades-33886", "date_download": "2019-01-16T12:26:44Z", "digest": "sha1:QECDOL6VJXM75ZXVJ2DAC6T4IX4VQALN", "length": 14892, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "China defense budget rises at slowest pace in decades चीनचा संरक्षण खर्च भारताच्या तीनपट | eSakal", "raw_content": "\nचीनचा संरक्षण खर्च भारताच्या तीनपट\nमंगळवार, 7 मार्च 2017\nचीनने संरक्षण खर्चात वाढ केल्यामुळे इतर कुठल्याही देशांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात तब्बल दहा टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यातुलनेत चीनचा संरक्षणावरील खर्च कमीच आहे.\n- फू यिंग, \"एनसीपी'च्या प्रवक्‍त्या\nबीजिंग - भारताशी सीमाप्रश्‍नांवरून सुरू असलेले वाद आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या मालकी हक्कावरून अमेरिकेसह इतर अनेक देशांशी असलेल्या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला असताना चीनच्या संरक्षण खर्चाचे आकडे आकाशाला भिडताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. सात टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आल्यामुळे चीनचा संरक्षण क्षेत्राचा अर्थसंकल्प तब्बल 152 अब्ज डॉलरवर पोचला आहे. विशेष म्हणजे चीनचा संरक्षण खर्च आता भारताच्या तीनपट झाला आहे. संरक्षण खर्चात मोठी वाढ करून चीनने एकप्रकारे अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे जाणकारांचे मत आहे.\n2016च्या तुलनेत चीनच्या संरक्षण खर्चात सात टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली असून, ते आता 1.04 ट्रिलियन युआन (म्हणजेच 152 अब्ज डॉलर) वर पोचला असल्याचे आज अधिकृतरीत्या सांगण्यात आले. पंतप्रधान ली केकियांग यांनी रविवारी सादर केलेल्या अहवालात संरक्षण खर्चाबाबतची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली नव्हती. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती आज जाहीर केली. संरक्षणावरील एकूण खर्चापैकी 1.02 ट्रिलियन युआन हे केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. चीनच्या संरक्षण खर्चाच्या आकडेवारीने प्रथमच ट्रिलियन युआनचा टप्पा पार केला आहे. चीनच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) 1.3 टक्के भाग हा संरक्षणावर खर्च केला जाणार आहे.\nचीनच्या पंतप्रधानांनी रविवारी नॅशनल पीपल्स कॉंग्रेससमोर (एनपीसी) सादर केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात संरक्षण खर्चाच्या आकडेवारीचा उल्लेख का केला नाही, याबाबत अधिकृतरीत्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.\nअलीकडील काळात सीमावाद वाढल्याने चीनने नौदलाच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, अर्थसंकल्पातील मोठा भाग नौदलासाठी वापरला जाणार आहे.\nचीनने संरक्षण खर्चात वाढ केल्यामुळे इतर कुठल्याही देशांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात तब्बल दहा टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यातुलनेत चीनचा संरक्षणावरील खर्च कमीच आहे.\n- फू यिंग, \"एनसीपी'च्या प्रवक्‍त्या\n152 अब्ज डॉलर ः चीनचा एकूण संरक्षण खर्च\n53.5 अब्ज डॉलर ः भारताचा एकूण संरक्षण खर्च\n654 अब्ज डॉलर ः अमेरिकेचा प्रस्तावित एकूण संरक्षण खर्च\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासना��ा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-austrolia-super-series-badminton-competition-54214", "date_download": "2019-01-16T12:33:50Z", "digest": "sha1:MN6CQDE4KNABFA656RQN43XNDSXE5FOP", "length": 12064, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news austrolia super series badminton competition कश्‍यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत | eSakal", "raw_content": "\nकश्‍यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत\nबुधवार, 21 जून 2017\nसिडनी - भारताच्या चारपैकी तीन बिगरमानांकित खेळाडूंनी पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये पी. कश्‍यप, सिरील वर्मा आणि ऋत्विका गड्डे यांचा समावेश आहे.\nपुरुष एकेरीत भारताच्या पी. कश्‍यप याने प्रथम चीनच्या हाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेत्या काझुमसा साकाई याचे आव्हान २१-५, २१-१६ असे संपुष्टात आणले.\nसिडनी - भारताच्या चारपैकी तीन बिगरमानांकित खेळाडूंनी पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये पी. कश्‍यप, सिरील वर्मा आणि ऋत्विका गड्डे यांचा समावेश आहे.\nपुरुष एकेरीत भारताच्या पी. कश्‍यप याने प्रथम चीनच्या हाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेत्या काझुमसा साकाई याचे आव्हान २१-५, २१-१६ असे संपुष्टात आणले.\nत्याच्या पाठोपाठ युवा सिरील वर्मा यानेही मुख्य फेरी गाठली. त्याने इंडोनेशियाच्या येहेझकिएल मेनाकी (२१-९, २१-९) आणि श्रेयश जैस्वाल (२१-१६, २१-१४) यांचा पराभव केला. महिला एकेरीत ऋत्विका शिवानी गड्डे हिने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिल्विना कुर्निवानचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिने आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या रुविंडी सेरासिंघे हिच्यावर २१-९, २१-७ अशी सहज मात केली.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/problem-face-getting-handicapped-certificate-160717", "date_download": "2019-01-16T13:09:48Z", "digest": "sha1:4I6NXLZBUMY4BD4AVPXFSRPDRRUQCIPB", "length": 14793, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Problem face for getting handicapped certificate दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी वणवण | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एसएडीएम ऐवजी स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्याचा सोयीचा अर्थ काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील 64 हजारजण प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असल्याचे अपंग आयुक्‍त कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एसएडीएम ऐवजी स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्याचा सोयीचा अर्थ काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील 64 हजारजण प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असल्याचे अपंग आयुक्‍त कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.\nराज्यातील दिव्यांग व्यक्‍तीला कोणत्याही जिल्ह्यातून प्रमाणपत्र काढता यावे, या उद्देशाने सरकारने स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची जबाबदारी जिल्हा अथवा उपजिल्हा रुग्णालयांकडे तर महापालिका क्षेत्रातील जबाबदारी तेथील संबंधित रुग्णालयाकडे देण्यात आली आहे. शहरातील काही भागातील दाखले देण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयच नाही तर महापालिकेच्या एकाही दवाखान्यात दिव्या��गत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या तज्ज्ञांची पदे मंजूर नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा अथवा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणि महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्‍टारांची पदे मंजूर नाहीत तर प्रमाणपत्र द्यायचे कसे, असा प्रश्‍न संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nसोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, करमाळा व अकलूज येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. परंतु, त्याठिकाणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांच्या जागाचा मंजूर नाहीत. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयदेखील नाही. आता नव्या शासन निर्णयामुळे अपंग व्यक्‍तींना प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.\n- डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक\nजिल्हा ग्रामीण रुग्णालये - 34\nउपजिल्हा ग्रामीण रुग्णालये - 90\nविशेष तज्ज्ञांची रिक्‍तपदे - 3,926\nअपंग प्रमाणपत्रासाठी वेटिंग- 63,953\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला ���िसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-16T13:11:30Z", "digest": "sha1:O7U4F34VIVLOXABYIX7BKHLFSIH4O7V3", "length": 8610, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तृतीयपंथी, दिव्यांगांसाठी कृती आराखडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतृतीयपंथी, दिव्यांगांसाठी कृती आराखडा\nपिंपरी – शहरातील वंचित असलेले तृतीयपंथी, दिव्यांग व गरीब व्यक्‍तिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसामावेशक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. याकरिता 20 लाख रुपये खर्च येणार असून, स्थायी समितीच्या मान्यतेकरिता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nतृतीयपंथीयांचे अस्तित्व मान्य करुन, त्यांना माणूस जगण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. मतदार यादीत खास या घटकासाठी तिसरा पर्याय उपलब्ध करुन देत, त्यांची मतदार यादीत अण्य अशी नोंद केली जात आहे. आतापर्यंत अन्य राज्यात एक तृतीयपंथी आमदार, न्यायाधीश ही पदे भूषवत आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंचपद तृथीयपंथी व्यक्‍ती भूषवत आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातही अनेक तृतीयपंथीयांचे वास्तव्य आहे. त्यांना समाजाच्या वाईट नजरांबरोबरच हालअपेष्टा सहन करत जीवन जगावे लागत आहे. या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या अपंग कल्याणकारी योजना लेखाशिर्षावर 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता 20 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. या कामाकरिता 19 लाख 32 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याकरिता समाजिक कार्यकर्ते समीर घोष यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्‍��ी करण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शहरातील तृथीयपंथीयांबरोबरच दिव्यांग व गरीब व्यक्‍तींसाठी देखील या तरतुदीमधून खर्च केला जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5-5/", "date_download": "2019-01-16T12:36:06Z", "digest": "sha1:5KGJJAAHB5VOVXF57S723QVVY7MVHF45", "length": 9576, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धार्मिक स्थळांवरील कारवाई गुंडाळली? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधार्मिक स्थळांवरील कारवाई गुंडाळली\nपुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून शहरातील रस्त्याच्या कडेला असलेला धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्यात आली आहे. या कारवाईत दुजाभाव करण्यासह चुकीच्या पद्धतीने ही कारवाई होत असल्याची जोरदार टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत प्रशासनावर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत अतिक्रमण विभागाने ही कारवाई थांबविल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.\nन्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत महापालिकेकडून मागील आठवड्यापासून अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने यापूर्वीच सर्वेक्षण केले होते. प्रामुख्याने कोणतीही मान्यता न घेता बांधलेली तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवर रात्रीच्या वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईवेळी आसपासच्या घरांना कड्या लावल्या जातात आणि गुपचूपणे ही कारवाई केली जाते. यावरून नगरसेवकांनी प्र���ासनास धारेवर धरले. मात्र, प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवत ही कारवाई होणार असल्याचे थेट मुख्यसभेत स्पष्ट केले असले, तरी पोलीस बंदोबस्त आणि पंतप्रधान दौऱ्याचे कारण देत ही कारवाई काही दिवस थांबविण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/7794-a-man-took-help-of-google-for-medical-treatment-lost-his-life", "date_download": "2019-01-16T11:43:43Z", "digest": "sha1:HBSRROG72QPF6A7HWIZQSQ6XXCH2ICBY", "length": 9772, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वजन कमी करण्यासाठी त्याने केलं 'गूगल सर्च', आणि गमावले प्राण! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवजन कमी करण्यासाठी त्याने केलं 'गूगल सर्च', आणि गमावले प्राण\nतुषार कोहळे, जय महाराष्ट्र वेब न्यूज, नागपूर\t 05 September 2018\nकोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी हल्ली सगळ्यात पहिली धाव घेतली जाते ती 'गूगल'कडेच. मात्र गुगलवर सगळ्याच गोष्टींची माहिती मिळत असली, तरी ती योग्यच असेल, असं नव्हे. डॉक्टरांचा सल्ला न घेता गुगलवर सर्च करून स्वतःवर उपचार करणं आणि त्यात सांगितलेली औषधं घेणं हे रुग्णाच्या जीवावर कसं बेतू शकतं, याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला. वजन कमी करण्याच्या नादात एका 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला.\nताप आला, अंगदुखी किंवा साधं डोकं जरी दुखलं तरी आपण डॉक्टरांकडे न जाता स्वतः पेनकिलर घेऊन गप्प बसतो. इतकंच काय तर गोळी माहीत नसेल तर एका क्लिकवर गूगल करून औषधांची माहिती घेतो. जर तुम्ही असे करत असाल तर थांबा कारण ही गोष्ट तुमच्या जीवावरही उठू शकते. नागपूरमधील 27 वर्षीय पारितोष चिखलकर याने आपल्या लठ्ठपणावर गूगलद्वारे उपचार करण्यास सुरूवात केली. यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे न जाता स्वतःच औषध घेऊ लागला, आणि हेच उपचार त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारितोषचा मृतदेह 8 एप्रिल 2017 ला सापडला होता. मात्र त्यावेळी त्याच्या मृतदेहावर कोणतीही जखम नव्हती. शिवाय त्यावेळी केलेल्या तपासणीवेळी त्याने विष घेतलं असल्याची देखील माहिती मिळाली नव्हती. ज्यावेळी सौरभचा मृतदेह सापडला होता, त्यावेळी त्याठिकाणी अनेक औषधंही मिळाली होती. फॉरेन्सिक सायन्स, टेक्निकल एव्हिडन्स आणि व्हीसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण विष घेऊन आत्महत्या केल्याचं नव्हतं असं स्पष्ट झालं.\nत्यानंतर पोलिसांनी परितोषच्या मोबाईलची तपासणी केली. यामध्ये परितोषने गूगलवर वजन कमी करण्याची औषधं सर्च केल्याची माहिती पुढे आली. गूगलवर सर्च करून त्यावर दिसणारी औषधं, त्यांचं प्रमाण, त्यांचे परिणाम इत्यादी गोष्टी विचारात न घेता तसंच आपल्या शरीराला ती कितपत योग्य आहेत, याची खातरजमाही करून घेता वापरल्याने परितोषवर प्राण गमावण्याची वेळ आली.\nया घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात देखील खळबळ माजली. इंडियन मेडिकल कॉउंसिल च्या डॉक्टरांनी 'गुगल'वरचे उपचार घातक असून सर्वांनीच यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने वैद्यकीय कायद्याची नीट अंबलबजावणी करावी अशी मागणीदेखील केली. तर वजन कमी करण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांना जिम ट्रेनरने गुगलवर दिसणारी औषधं टाळण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. नागपूरची ही घटना इंटरनेटच्या दुष्परिणामांची एक बाजू आहे ... त्यामुळे सर्वांनीच आता याचा दुसऱ्या बाजूने विचार करण्याची गरज आहे.\n‘ते’ धक्कादायक इंजेक्शन आणि पृथ्वीराज चव्हाण\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/10/sarangkheda-chetak-mahotsav-article-by-jaydeep-dabholkar-.html", "date_download": "2019-01-16T12:09:24Z", "digest": "sha1:XNCVH3FMPRAXHTQLJGUGEQIEWPG4I3EL", "length": 20073, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " सारंगखेडा चेतक महोत्सव - महाराष्ट्राच्या पर्यटनाचा अश्वमेध सारंगखेडा चेतक महोत्सव - महाराष्ट्राच्या पर्यटनाचा अश्वमेध", "raw_content": "\nसारंगखेडा चेतक महोत्सव - महाराष्ट्राच्या पर्यटनाचा अश्वमेध\n(चेतक महोत्सव प्रतिकृती )\nपर्यटन म्हटल्यानंतर समुद्रकिनारे, देवळे किंवा थंड हवेची ठिकाणे अशी काहीशी चौकट समजली जाते. पर्यटनाला हवी तितकी चालना देण्यातही महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर होता. यातच जुन्या बाबींना मागे सारून सारंगखेड्यातील अश्वांची खरेदी विक्रीसाठी भरणारी जत्रा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर नेण्यासाठी महोत्सवाच्या रूपात साकारण्याची अभिनव कल्पना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने प्रत्यक्षात साकारली आहे. तापी नदीच्या तिरावर वसलेल्या सारंगखेड्यात पर्यटन हा विषय दूर दूरपर्यंत नव्हता आणि असला तरी तो एका भागापुरता मर्यादित होता. मात्र या जत्रेला नव्या संकल्पनेची जोड देऊन पर्यटकांसाठी आणि प्रामुख्याने गावातील लोकांसाठी रोजगाराच्या रूपातून नवे माध्यमचेतक महोत्सवाच्या रूपातून निर्माण झाले आहे. तुलनेने पर्यटनाच्या दृष्टीने पूर्वीपासून विकसित असलेल्या किंवा पर्यटकांच्या परिचयाच्या असलेल्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार देऊन समांतर अर्थव्यवस्थेची पायाभरणी होणे अधिक सोपे असते. मात्र, नंदुरबारसारख्या एका टोकाला असलेल्या अतिदुर्गमभागात भरवल्या जाणार्‍या जत्रेचे पर्यटन महोत्सवात रूपांतर करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे तितकेच कठीण. मात्र, चेतक महोत्सवाच्या रूपाने सारंगखेड्यातील गावकर्‍यांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.\nनंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग समजल्या जाणार्‍या सारंगखेडा या गावाने आपली परंपरा जपली आहे. याच गावात एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. त्यामुळे दरवर्षी दत्तजयंतीपासून साधारणत: महिनाभर तापी नदीकिनारी अश्व जत्रा भरते. अश्व जत्रेला आता ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. भारतीय उपखंडातून उत्तमप्रतीच्या घोड्यांची खरेदी विक्री होणारा आणि जगातील सर्वाधिक घोड्यांची खरेदी विक्री केला जाणारा महोत्सव म्हणून ’चेतक महोत्सव’ ओळखला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या जत्रेला महोत्सवाचे रूप देत परंपरेचे जतन करत पर्यटनाचा एक नवा आयामघालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच माध्यमातून हा महोत्सव जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनेदेखील पावले उचलण्यात येत आहेत.\n( राहण्यासाठी चेतक व्हिलेजमध्ये उभारण्यात आलेले तंबू )\n( राहण्यासाठी चेतक व्हिलेजमध्ये उभारण्यात आलेले तंबू )\nशहरांमध्ये एखाद्या ब्रँडच्या नावाखाली योग्य नियोजन करून वस्तूंची खरेदी-विक्री होत असली तरी गावांमध्ये भरणार्‍या अशा जत्रांमधून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री होत असताना दिसते. आज अनेक गावांमध्ये अशाप्रकारे भरणारे पारंपरिक बाजार भरत असल्याचे दिसून येते. सारंगखेड्यात भरविण्यात येणार्‍या घोडेबाजारात मोठ्या प्रमाणात होणारी अश्वांची खरेदी-विक्री या बाजाराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त करून देते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली होता. मात्र त्याचा फारसा परिणाम या चेतक महोत्सवातील उलाढालीवर झालेला दिसला नाही. त्यावर्षीही तब्बल २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांवर या जत्रेत उलाढाल झाली होती तर यावर्षीही ही उलाढाल काही दिवसांमध्ये लाखोंच्या घरात गेली आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ’ऑस्कर’ नावाच्या घोड्याला तब्बल एक कोटीच्या वर तर धिप्पाड अशा बाहुबली नावाच्या घोड्याला ५५ लाखांची बोली लागल्याचे त्यांच्या मालकांनी सांगितले. तब्बल २५० प्रजातींचे ३ हजारपेक्षा अधिक घोडे पाहण्यासाठी आज देशातूनच काय तर परदेशातूनही पर्यटक गर्दी करत आहेत. काही देशातील पर्यटक या ठिकाणी येऊन या महोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत तर काही अश्वप्रेमी दूरवरून येऊन घोड्यांची खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे गावातील प्रत्येक छोट्यात छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत सर्वांनाच रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे. याशिवाय या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांना राहण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त तंबूंची व्यवस्थादेखील चेतक व्हिलेजमध्ये करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी तापी नदीपात्रात पाण्यावरील खेळांचा आनंद लुटण्यासाठीही नव्या व्यवस्था उभारण्यास सुरुवात झाली आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि पर्यटन विभागाने कंबर कसली आहे. रावल यांचे युवा व्यक्तिमत्त्व, व्यवस्थापनाचे शिक्षण आणि योग्य दृष्टिकोन यामुळेच त्यांना महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर नियोजन करणे शक्य झाले आहे. केवळ घोड्यांची खरेदी विक्री होणार्‍या या जत्रेला महोत्सवाचे रूप देऊन गावात पर्यटन सुरू करण्याची पायाभरणी त्यांनी केली. आज सर्वाधिक रोजगार हा पर्यटनामधून निर्माण होत असला तरी केवळ कागदी घोडे नाचवून ते शक्य होत नाही. आपली संकल्पना प्रत्यक्षात साकार करून गावातील प्रत्येकाला सोबत घेऊन महोत्सवाच्या रूपाने समोर आलेला हा घोडेबाजार जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.\n( चेतक महोत्सवमधील राहण्याच्या ठिकाणाकडील गेट )\n(विक्रीसाठी असलेले घोडे )\nयावर्षी या घोडेमहोत्सवातील आकर्षण ठरले म्हणजे ऑस्कर आणि बाहुबली हे घोडे. ऑस्कर या घोड्याचा बांधा आणि रंग पाहून मन मोहून टाकत असल्याने त्याला सर्वाधिक एक कोटीच्या वर बोली लागली. त्याने आजवर निरनिराळ्या स्पर्धांमध्ये पाच पारितोषिके पटकावली आहेत तर बाहुबली हा घोडा त्याच्या उंचीमुळे सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. केवळ ४१ महिन्यांमध्ये त्याची उंची ६५ इंचांच्यावर गेली आहे. त्याचा रंग या महोत्सवाला येणार्‍या सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडत आहे. त्यालाही या ठिकाणी ५५ लाखांची बोली लावण्यात आली. मात्र, हे दोन्ही घोडे केवळ प्रदर्शनासाठी आणण्यात आले असून ते विकण्यासाठी नसल्याचे त्यांच्या मालकांनी स्पष्ट केले. याच महोत्सवात मोठ्या घोड्यांप्रमाणेच लहानखुरे खेचरही अगदी पाच हजारांपर्यंत विकले जातात.\n(सर्वाधिक उंच असलेला घोडा बाहुबली )\nपूर्णपण�� वाढ झालेल्या एका घोड्याला दिवसाला १० लिटर दूध, पाच ते सहा किलो चणे, पाच ते सहा किलो गहू असा खुराक द्यावा लागतो. त्यातच त्यांना सांभाळण्यासाठी लागणारी किमान दोन माणसे मिळून दिवसाला प्रत्येक घोड्यावर चार ते पाच हजारांचा खर्च होतोे. घोडा सांभाळणे म्हणजेच पांढरा हत्ती पोसण्यासारखेच आहे.\nआजही कच्छचे रण असो किंवा पुष्करसारखे ठिकाण असो या ठिकाणीही घोडे बाजार भरले जातात. मात्र या ठिकाणी स्थानिक जातीच्या घोड्यांची विक्री केली जाते. मात्र सारंगखेड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गुजराती, काठेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा प्रांतातील विविध जातीच्या घोड्यांचीही विक्री करण्यात येते.त्यातच या ठिकाणी देशातील पहिले भव्य असे अश्व संग्रहालय उभारण्यात येणार असून शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले.\n( सर्वाधिक बोली लागलेला घोडा आॅस्कर )\nपर्यटनाच्या माध्यमातून सारंगखेड्यासारख्या आदिवासीबहुल भागात विकासाची गंगा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू करण्यात येत आहेत. येत्या काळात देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अधिकाधिक पर्यटक या महोत्सवाकडे आकर्षित होतील यात काही शंका नाही.महोत्सवाला पर्यटनाचे रूप लाभून काहीच अवधी उलटला असल्याने नियोजनात काही कमतरता राहिल्या होत्या. मात्र, प्रत्येक माणूस काही चुकांमधून सुधारत पुढे जात असतो. मोठ्या प्रमाणात येऊ शकणार्‍या पर्यटकांसाठी येत्या काळात सुविधा तोकड्या पडणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, अशी आशा व्यक्त करता येईल. येत्या काळात पर्यटक वाढून गावकर्‍यांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर हा अनोख प्रयत्न सार्थकी लागला, असे समजले तरी वावगे ठरू नये.\nदरवर्षी या ठिकाणी अनेक घोडे येत असल्याने त्यांच्यासाठी सुसज्ज असे रुग्णालय उभारावे आणि घोड्यांची पैदास करण्यासाठी गावात अश्व पैदास केंद्रांची उभारणी करण्याची विनंती महोत्सवाचे अध्यक्ष जयपालसिंग रावल यांनी केली. तसेच अश्व शर्यतीसाठी भारतीय जातीचे घोडे हे बाहेरील घोड्यांपेक्षा सरस आहेत. मात्र इंग्रजांनी आपला हेतू साधण्यासाठी त्याच्या येथील घोड्यांना प्रसिद्धी दिली आणि तीच परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे देशी घ��ड्यांना या शर्यतीत परवानगी मिळत नाही. त्यामुळे ही परंपरा मोडून देशी घोड्यांना यात स्थान मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी, असेही ते म्हणाले.\nमुंबईवरून एसटीने धुळे आणि धुळ्यावरून पुन्हा सारंगखेड्याकडे जाणार्‍या एसटीने या ठिकाणी पोहोचता येऊ शकते. किंवा स्वत:चे वाहन असल्यास मुंबई, नाशिक महामार्गावरून मालेगाव, धुळेमार्गे सारंगखेड्याला पोहोचता येते. किंवा रेल्वेमार्गे मुंबईवरून धुळे आणि धुळ्याहून एसटीने सारंगखेड्याला पोहोचता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/article-on-homeopathy-by-rajendra-nilkanth-pingle-.html", "date_download": "2019-01-16T13:06:36Z", "digest": "sha1:FNIOUHNBAMIHHNSKQVXCXCZEQ7RUDAD3", "length": 16106, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन", "raw_content": "\nहोमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन\n‘होमिओपॅथी’ या उपचार पध्दतीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांचा हा जीवन परिचय...\nअवघ्या २४ व्या वर्षी एम.डी.\nडॉ. हॅनिमन १० ऑगस्ट १७७९ रोजी, वयाच्या अवघ्या अवघ्या २४ व्या वर्षी एम.डी.झाले आणि लगेच ड्रेस्डेड येथे त्यांची जनरल सर्जन म्हणून नेमणूक झाली. रिकाम्या वेळेत चांगल्या पुस्तकांची भाषांतरे करायची या अभ्यासातून त्यांनी रसायनशास्त्रात नवीन प्रक्रिया शोधून काढल्या. शास्त्रामध्ये लागणार्‍या भट्टीत अनेक सुधारणा त्यांनी सुचवल्या. १७८६ मध्ये त्यांनी ‘सोमल विषबाधा’ (झेळीेपळपस ईीशीळल) यावर स्वतंत्र पुस्तक लिहिले. निरनिराळ्या भाषेतील वेगवेगळ्या काळातील ३८९ लेखकांचे ८६१ आधार या पुस्तकात आहे असे ते महान पुस्तक आजही अभ्यासनीय आहे.\nरुग्णांना मोफत औषधी, अनेक विषयांचा अभ्यास\nहोमिओपॅथीचा गुण आणि महत्त्व लोकांना पटू लागल्यामुळे हॅनिमन कित्येकदा रुग्णांना मोफत औषधी देत. समकालीन डॉक्टर मंडळींनी त्यांचा छळच केला. पुस्तकांची जाळपोळ, औषधांचा नाश, विद्यार्थीवर्गाला तुुरुंगाची कोठडी असे प्रकार केले. वैद्यकीय ज्ञानाशिवाय रसायन, ज्योतिष, भूगोल, कीटक इत्यादी अनेक विषयांचा त्यांचा जसा अभ्यास होता तसाच सर्व युरोपीय आणि पौर्वात्य भाषा त्यांना अवगत होत्या.\nजर्मनीतील सक्सेनी या प्रांतात मेसिनी या गावी १० एप्रिल १७५५ रोजी डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्म झाला. या गावाला मायसेन नावा���ेेही संबोधले जाते. माईस नदीच्या काठी हे लहानसे खेडे होते. गावाचा परिसर निसर्गरम्य होता. गावात चिनी मातीची भांडी तयार करणारे लहान-मोठे कारखाने व कापड विक्रेते होते. डॉ. हॅनिमन यांच्या वडिलांची गावात एक कुशल चितारी, उत्तम चित्रकार अशी कीर्ती होती. गावात लहानशी शाळा होती. डॉ. मल्लर नावाचे शिक्षक होते. ते प्रत्येक मुलाला आपला मुलगा समजून शिकवायचे. अशा शिक्षकाच्या हाताखाली हॅनिमन यांचे शिक्षण सुरु होते. त्यांनी ग्रीक भाषा दुसर्‍या मुलांना शिकण्याची संधी दिली. शिक्षणात गोडी वाढत असतानाच त्यांच्या वडिलांना वाटायचे की, आपल्या मुलाने आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळावा, परंतु शिक्षकांनी तसे न होवू देता हॅनिमन यांना वयाच्या १६ व्या वर्षीच ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. त्या त्यांना चांगल्याच अवगत झाल्या. इ.स.१७७५ ला वयाच्या २०व्या वर्षी लीपाझीक येथे वैद्यकीय विद्यालयात शिक्षण घ्यायचे ठरले. पण घरची परिस्थिती गरिबीची होती. शिक्षणाचा खर्च जास्तच होता. थोडेफार पैसे घरून येत, त्यात खर्च भागत नव्हता. हॅनिमन दिवसा विद्यालयात जायचे आणि उरलेल्या वेळात खासगी शिकवण्या घेऊ लागले.\nरात्री पुस्तके वाचून चांगल्या पुस्तकांची जर्मनमध्ये भाषांतरे करू लागले. कविता लिहू लागले. वैद्यकशास्त्रातील स्टीडमनचे निबंध असलेले दोन खंड, काही उत्कृष्ट निबंध, बॅट यांचे फिजिक्सचे खंड यांचे जर्मन भाषेत भाषांतर करुन उदरनिर्वाह व शिक्षणाचा खर्च करु लागलेे. १७७७ ला हॅनिमन व्हिएन्ना येथे गेले. तेथे वैद्यकशास्त्राचे उच्च शिक्षण मिळावे, चांगले नावारुपाला यावे असे सारखे वाटे. त्यांना व्हिएन्ना येथे ग्रंथालयात नोकरी मिळाली. ते रिकाम्या वेळेत ग्रंथालयातील पुस्तके वाचायचे.\nयावेळी त्यांनी ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, इटालियन, हिब्रू, सिरीआक, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन अशा अनेकविध भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॅनिमन एरलेन्जेन येथे गेले. तेथे ‘आझेपकाची कारणे व चिकित्सा’ हा निबंध लिहिला.\nवैद्यकीय व्यवसाय करीत असताना रुग्णांवर ऍलोपॅथी उपचार पध्दतीद्वारे औषधांचा अतिरेक होत आहे असे त्यांना वाटू लागले. रुग्ण बरा झाला पण कोणत्या औषधाने बरा झाला असेल, याचे उत्तर मिळत नव्हते. १७९० मध्ये डॉ.हॅनिमन लिपझीक येथे होते. विश्‍वविद्यालयात डॉ.कलेन यांच्या निघंटूचे पुस्तक होते. इंग्रजी भाषेतील अशा निघंटूचे जर्मन भाषांतर डॉ.हॅनिमन करीत होते. निघंटूच्या दुसर्‍या भागात सिंकोनाविषयी माहिती आहे. ती त्यांना गुढ वाटली. थंडी वाजून ताप येतो, अंगात सपाटून ताप भरतो. अशावेळी सिंकोना नावाची औषधी गुणकारी समजली जायची. सिंकोना तापावर प्रचारात होती. पण रोग का बरा होतो याचे स्पष्टीकरण होत नव्हते. त्यावर प्रयोग करण्याचे डॉ. हॅनिमन यांनी ठरविले. डॉ. हॅनिमन यांची प्रकृती ठणठणीत होती, तरी सुद्धा औषधाचे प्रयोग स्वत:वर करण्याचे त्यांनी ठरविले. निरोगी प्रकृती असताना सिंकोनाचे औषध स्वत: घेतले आणि मोठा चमत्कार झाला. डोके दुखणे, हातापायास मुंग्या येणे, नाडी मंद होणे, तहान, कमजोरी इत्यादी तक्रारी होवू लागल्या. तेव्हा त्यांनी औषध घेणे बंद केले. व्याधीतून हॅनिमन हळूहळू मुक्त झाले. असेच प्रयोग यांनी आपल्या निरोगी मित्रांवर केले. सर्वांचे उत्तर एकच येवू लागले. हा अनुभव सहा वर्षे प्रत्येक औषधांच्या बाबतीत सुरु होता. यात त्यांनी औेषध कोणते घेतले, किती प्रमाणात दिले, केव्हा, कशा परिस्थितीत घेतले. क्रमवार कोणकोणती लक्षणे कशी उद्भवली याचे टिपण डॉ.हॅनिमन त्यांनी सविस्तरपणे केले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, सिंकोनामुळे एक प्रकारचा ताप येतो. मात्र असा ताप थंडी वाजून येणार्‍या तापास मारक आहे. अशी औषधे देवून होणार्‍या लक्षण निर्मितीस औषधीचे प्रत्ययन असे नाव त्यांनी दिले, आणि ‘समलक्षण चिकित्सा’ शोधून काढली.\nसन १७९५ ते १८१२ या काळात या नवीन समलक्षण चिकित्सा पद्धतीवर सखोल संशोधन करुन अनेक उत्तमोत्तम ग्रंथ लिहिले. व्यावसायिक स्पर्धेमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात जावे लागले. त्यापूर्वी १८१२ ते १८१३ या काळात लिपझीक येथे त्यांनी स्वत:चे विद्यालय सुुरु केले. त्यावेळी वैद्यकीय विद्यालयाच्या पदवीधरांनाच प्रवेश देण्यात आला. आठवड्यात दोन तास असे सहा महिने संपले की होमिओपॅथीचा विषय संपत असे. डॉ. हॅनिमन यांनीच स्वत:च्या पद्धतीस ‘होमिओपॅथी’ हे नाव दिले. यालाच मराठीत ‘समात्मपद्धती किंवा समचिकित्सा पध्दती’ म्हणतात. १८१३ मध्ये रशियातून नेपोलियनचे सैन्य माघारी आले. तेव्हा जर्मनीत टायफस नावाचा साथीचा रोग फैलावला. तेव्हा ब्रायोनिया व र्‍हसटॉक्स ही औषधे डॉ. हॅनिमन यांनी वापरली. सैनिक आणि अनेक देशबांधव ज्वरमुक्त झाले. डॉ.हॅनिमन यांनी निघंटूचे एकूण सहा खंड प्रसिद्ध केले. निघंटूत निरोगी मनुष्यावर होणार्‍या औषधीच्या लक्षणाचा समावेश केला आहे. १८२१ मध्ये कोथेन येथील ड्यूक आजारी होता. हरतर्‍हेचा उपचार करून प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे ड्यूकला डॉ. हॅनिमन यांचे औषध घ्यावेसे वाटले. होमिओपॅथिक औषधाने ड्यूकची प्रकृती सुधारली. परिणामी, डॉ. हॅनिमन यांची ‘राजवैद्य’ म्हणून नेमणूक झाली. त्यांनी पुन्हा लेखनाचे काम सुरू केले. ‘जीर्ण व्याधी’ या अपूर्व ग्रंथाचे प्रकाशन केले. सर्व जीर्ण व्याधींचे मूळ खरुज , उपदंश आणि प्रमेह यात आहे, अशी माहिती या ग्रंथात त्यांनी दिली आहे. २ जुलै १८४३ रोजी डॉ.हॅनिमन यांनी जगाचा निरोप घेतला पण होमिओपॅथीचे तत्त्वज्ञान जगापुढे ठेवून. डॉ. हॅनिमन यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने, अटळ निष्ठेने आणि लोकोपकाराच्या कर्तव्यबुद्धीने लोकनिंदेवर मात केली. होमिओपॅथीशास्त्राच्या या थोर जनकाला भावपूर्ण श्रध्दांजली \n-डॉ. राजेंद्र नीळकंठ पिंगळे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/33.html", "date_download": "2019-01-16T11:57:41Z", "digest": "sha1:PL4CC6TI7YRDMFFA5UMQ6BJCIQUVIGQY", "length": 11109, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचा समावेश ; आंबेनळी घाटातील दुर्घटना | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचा समावेश ; आंबेनळी घाटातील दुर्घटना\nसातारा : महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍य��ंची मिनी बस शनिवारी प्रतापगड घाटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 प्रवासी ठार झाले आहेत. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्‍वर येथे फिरायला निघाले होते. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर घाटात त्यांची मिनी बस खोल दरीत कोसळली. या घटनेची पोलादपूर व महाबळेश्‍वर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या मदतीने बचावकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत दरीतून आठ मृतदेह काढण्यात यश आले आहे. अपघाताची गांभीर्यता लक्षात घेऊन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत कि मान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. प्रकाश ठाकूर-देसाई असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सक ाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्‍वर येथील पोलीस अन् ट्रॅक र्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nसध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्‍वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणार्‍या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील आहे.\nकेवळ एक प्रवासी बचावला\nअपघातातील प्रकाश नारायण देसाई हा एकमेव प्रवासी सुखरूप बाहेर पडला आहे, अशी माहिती पोलादपूर (जि. रायगड) येथील पोलिसांनी दिली आहे. बसमधील सर्वजण दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. ते महाबेश्‍वरला निघाले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची बस दरीत कोसळली. अपघातानंतर वर आलेल्या प्रकाश देसाई या कर्मचार्‍याने विद्यापीठाला ही बातमी कळविल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या. अपघात झाला, तेव्हा त्या भागात पाऊस पडत होता. आता पाऊस थांबल्याने आणि त्या भागातील धुकेही कमी झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. अपघातग्रस्त बसचा चेंदामेंदा झाला असून मृतदेहही छिन्नविच्छिन्न झाले आहेत.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641445.html", "date_download": "2019-01-16T13:08:14Z", "digest": "sha1:FGXULWXXQSRA3N6CQGBAHAZM5XSHNXUO", "length": 1720, "nlines": 28, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nनाही कळत अजूनही हि संध्याकाळ एवढी बैचेन का करते\nतुझ्यापासून दूर जाताच पुन्हा जवळ का आणून सोडते\nदिवस वेड्या सावल्यांचा आडून पाहत असताना तुझे नसणे स्वीकारता येत नाही\nडोंगराच्या आडून निघणाऱ्या किरणांमधून सोनेरी क्षण लपवता येत नाही\nगार वाहणारा वारा स्पर्शसुखाचा एक वेगळाच अनुभव जागवताना दिसतो\nतुझ्या स्पर्शातुनी फुलणाऱ्या त्या सुगंधित फुलांची आठवण करून देतो\nकाळोख दाटण्याआधी परतीला निघालेले पक्षांचे थवे सुंदर स्वप्नातून सत्यात आणतात\nअंधारलेल्या दाही दिशा कल्पनेच्या गावातून परतीची वाट शोधतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/26/Honor-of-Maharashtra-Kesari-.html", "date_download": "2019-01-16T12:22:19Z", "digest": "sha1:RYITRSLVPI5UDDU5YGW2OE5BX36NZ3YF", "length": 7868, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी", "raw_content": "\nतेरी अकड की रस्सी जल जाएगी\nपकड मे इसकी आग हैं\nऐसी धाकड हैं, धाकड हैं\n‘दंगल’ सिनेमातलं हे गाजलेलं गाणं आणि परवा याच गाण्याच्या शब्द अन् शब्दाचा प्रत्यय ‘महाराष्ट्र केसरी’च्या अटीतटीच्या रांगड्या खेळात आला. पुणे जिल्ह्यातील भुगाव येथे ’महाराष्ट्र केसरी’चा अविस्मरण��य सामना पार पडला आणि पुण्याच्याच अभिजीत कटकेने ’महाराष्ट्र केसरी’चा बहुमान पटकावला. धाकड अभिजीतची या खेळातील आणि कालच्या स्पर्धेतील आगीसारखी पकड पाहता, त्यामागच्या अभिजीतच्या अविरत परिश्रमाचा परिचय येतो. गेल्याच वर्षी विजय चौधरीने अभिजीत कटकेवर मात करून सलग तिसर्‍यांदा ’महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकाविला होता. त्यामुळे अभिजीतला गेल्या वर्षी विजेता पदाला मुकावे लागले होते. मात्र, यावर्षी त्याने अटळ जिद्दीने आणि अंगमेहनतीने ‘महाराष्ट्र केसरी’वर आपले नाव कोरले. अभिजीत हा पुण्याच्या गणेशपेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान. सध्याचे त्याचे वजन १२२ किलो. त्याला पैलवानीच्या या प्रवासात अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभिजीतने २०१५ साली ’युवा महाराष्ट्र केसरी’चा मान मिळविला होता. त्यानंतर २०१६ साली त्याने ’ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती’त कांस्यपदक मिळविले. त्यानंतर अभिजीतला ‘महाराष्ट्र केसरी’ सोबतच ‘हिंद केसरी’च्या सामन्यात उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, जमखिंडीतल्या ’भारत केसरी’ किताबाने त्याच्यात वेगळाच जोश निर्माण केला.\nलहान वयातच अभिजीतने कुस्तीत फार चांगली पकड मिळवली. कटके घराण्यामध्येच पैलवानीची परंपरा असल्याने कुस्ती तशी अभिजीतच्या रक्तातच. त्याच्या रूपाने कुस्तीच्या मैदानात उतरणारी कटकेंची ही पाचवी पिढी. या वर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या स्पर्धेत उपविजेता ठरलेला किरण भगत हा अभिजीतचा जरी प्रतिस्पर्धी होता, तरी ते दोघे खूप चांगले मित्रही आहेत. अभिजीत गादी (मॅट) तर किरण कुस्तीच्या माती विभागात सरस आहे. अंतिम सामन्यात अभिजीत आधीपासूनच आघाडीवर होता. मात्र, तरीही किरणनेही चांगली लढत दिली. यावेळी अभिजीतची अंतिम सामन्यापर्यंत लढतीची दुसरी वेळ होती, तर किरणची पहिली वेळ होती. असे असूनही दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली आणि अभिजीतने १०-७ अशा फरकाने हा सामना पदरात पाडला.\nअभिजीत आर्मी स्पोट्‌र्समध्येदेखील सराव करतो. त्याचबरोबर अभिजीत इयत्ता १२ वीची परीक्षा देत आहे. प्रत्येक खेळामध्ये अव्वल राहण्यासाठी योग्य असलेला व्यायाम, दैनंदिन सराव, पैलवानांचा खास खुराक हे सर्व अभिजीत नित्यनेमाने करतो. प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य खेळी करणे हे अभिजीतला खास जमते. ज्यूस, बदाम, थंडाई, तूप, आठवड्यातून चार वेळा मांसाहार असा त्याचा आहार आहे. रोज २ ते ३ हजार आणि महिन्याचा ६० ते ७० हजार रुपये इतका अभिजीतच्या खुराकीचा खर्च आहे. ’महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ठरलेल्या अभिजीतला चांदीची गदा व गाडी देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या किरण भगतला बुलेट बाईकची भेट मिळाली. अभिजीतला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ’महाराष्ट्र केसरी’ हा किताब देण्यात आला. सगळ्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्राच्या ’धाकड पुत्रा’चे त्याच्या कामगिरीबद्दल खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या ताकदवान शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/three-hundred-medical-examination-center-district-checking-35101", "date_download": "2019-01-16T12:28:37Z", "digest": "sha1:5TZ2LHYE4FVS7JSDCYC4RDQMJZA34NAJ", "length": 13475, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three hundred medical examination center in the district checking जिल्ह्यातील तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी\nबुधवार, 15 मार्च 2017\nसांगली - राज्य सरकारने आज सोनोग्राफी मशीन यांची तपासणी करण्याचा नवा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील केंद्रांची तपासणी करण्याबाबत उद्या (ता. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, म्हैसाळ येथील भ्रूणहत्याकांडानंतर आरोग्य विभागाच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय केंद्र तपासणी मोहिमेत आतापर्यंत तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी पूर्ण झाली आहे.\nसांगली - राज्य सरकारने आज सोनोग्राफी मशीन यांची तपासणी करण्याचा नवा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील केंद्रांची तपासणी करण्याबाबत उद्या (ता. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, म्हैसाळ येथील भ्रूणहत्याकांडानंतर आरोग्य विभागाच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय केंद्र तपासणी मोहिमेत आतापर्यंत तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी पूर्ण झाली आहे.\nम्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे यांच्या रुग्णालयात स्वाती जमदाडे या विवाहितेचा बेकायदा गर्भपात करतान�� मृत्यू झाला होता. यानंतर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी रुग्णालये तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनोंदणीकृत रुग्णालये, नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्र यांची तपासणी करण्यात येत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर एक याप्रमाणे जिल्ह्यात दहा आणि महापालिका क्षेत्रात एक अशी एकूण अकरा पथके स्थापन करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभाग, महसूल, पोलिस यांचे प्रतिनिधी आहेत.\nजिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्राची तपासणी करून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे बंधन समितीवर आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून वैद्यकीय केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. आजवर तीनशे केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&filter=model&sort=edit&date=201608&list=pages", "date_download": "2019-01-16T12:39:20Z", "digest": "sha1:WZ2AIIZRDYTZW32ZSIDRE7EJLEW665NS", "length": 4727, "nlines": 61, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "August 2016 - Templates - Wikiscan", "raw_content": "\n13 1 6 7 k 6.9 k 6.9 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n11 2 5 1.2 k 1.2 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट अ गुणफलक\n7 1 5 -10 40 3 k साचा:विद्यमान भारतीय मुख्यमंत्री\n14 1 4 1.3 k 1.5 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट ई गुणफलक\n12 1 4 1.2 k 1.2 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट क गुणफलक\n8 2 3 -18 54 2.5 k साचा:युरोपीय प्रमाणवेळा\n10 1 3 1.3 k 1.5 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट फ गुणफलक\n13 1 3 1.2 k 1.2 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट ब गुणफलक\n7 1 3 1.3 k 1.5 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट ग गुणफलक\n8 1 3 1.2 k 1.2 k 1.2 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल गट ड गुणफलक\n8 1 3 0 0 36 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिक वेळापत्रक\n8 1 2 2.1 k 2.1 k 2.1 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंग\n5 1 2 1.2 k 1.5 k 1.1 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल महिला बादफेरी\n1 2 375 401 5.6 k साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\n3 1 2 1.1 k 1 k 1.7 k साचा:भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\n2 1 2 95 95 95 साचा:एआएडीएमके/रंग\n2 1 1 1.3 k 1.3 k 1.3 k साचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल पुरुष बादफेरी\n1 1 298 298 1.6 k साचा:भारत क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे\n1 1 165 165 165 साचा:भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे\n1 1 118 118 118 साचा:देश माहिती वेस्ट इंडिज\n1 1 86 86 86 साचा:द्रविड मुन्नेट्र कळगम/meta/color\n1 1 -1 1 748 साचा:देश माहिती न्यू झीलंड\n3 1 1 -122 122 6.3 k साचा:भारतीय राजकीय पक्ष\n2 1 1 95 95 95 साचा:अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम/meta/color\n5 1 1 0 0 12 k साचा:माहितीचौकट अवकाश दुर्बिण\n2 1 1 0 0 2.9 k साचा:आंतरराष्ट्रीय हॉकी\n999 0 0 साचा:परवाना अद्ययावत करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/7359-google-aatach-new-feature-to-google-maps", "date_download": "2019-01-16T12:40:19Z", "digest": "sha1:TNSSPCW7KJN3NX3EGCIBDCCFFJDCHV5K", "length": 9042, "nlines": 153, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Google Mapsवर लोकेशनसह आता फोनची बॅटरीही करता येणार शेअर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nGoogle Mapsवर लोकेशनसह आता फोनची बॅटरीही करता येणार शेअर...\nगुगलच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती सहजरीत्या मिळवता येते तसेच आपल्याबाबतची माहितीदेखील आपल्या माणसांना देता येते.\nत्याचप्रमाणे गुगलने एक नवीन खास फीचर आणलं आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या लोकेशनसह फोनमधील बॅटरीचे प्रमाणही शेअर करता येणार आहे.\nगुगल मॅप्सने 2017 च्या सुरुवातीला एक फीचर तयार केले होते ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुंटुंबासह मित्रांना तुमचं रियल टाइम लोकोशन शेअर करु शकत होता.\nत्याचप्रमाणे आता गुगल मॅप्समध्ये आणखी एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. ज्यामध्ये तुमच्या फोनची बॅटरी किती आहे याची माहीती इतरांना देता येणार आहे.\nजाणून घ्या गुगल मॅप्सच्या या नवीन फिचरबद्दल\nया फिचरच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना तुमचं रियल टाइम लोकेशन शेअर करत आहात तर त्यासोबतचं तुमच्या फोनचे बॅटरी पर्सेटेंजदेखील शेअर होईल.\nयामुळे तुमच्या रियल टाइम लोकेशनसह फोनमील बॅटरीचे प्रमाण किती आहे याची माहितीदेखील समोरच्या व्यक्तीला मिळेल.\nत्यामुळे आता जर तुमच्या मित्रमैत्रीणींचा किंवा कुटुंबियांचा फोन लोकेशन शेअर करत असताना मध्येच बंद झाला तर चिंता करण्याची काही गरज नाही.\nयाशिवाय भारतीय गुगल यूजर्ससाठी गुगल लवकरचं टू-व्हीलर मोड हे एक खास फिचर घेऊन येणार आहे.\nज्यामुळे बाईक चालवणाऱ्यांना शार्टकट रस्ता सांगितला जाणार आहे.\nतसेच हा फिचर यूजर्सना ट्रॅफिक आणि अराइवल टाइमदेखील सांगणार आहे.\nमात्र हा फिचर गाडी किंवा बससाठी नसून फक्त बाईक चालकांसाठीचं उपलब्ध केला जाणार आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर ध��म\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\n विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का\nमुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7202-at-pune-spiritual-leader-dada-jp-vaswani-passed-away", "date_download": "2019-01-16T11:44:57Z", "digest": "sha1:KJSB62HALAVOYM6NAI5LXGA6XVJNOHSO", "length": 6938, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच निधन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच निधन...\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nसाधु वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. दादांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nगुरू दादा जे.पी.वासवानी यांनी कायम शाकाहार आणि प्राणी हक्कांना प्रोत्साहन दिले. धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती.\nत्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी साधु वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला.\nत्यांचे पुर्ण नाव जनश पहलराज वासवानी होते वासवानी हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. पुण्यात त्यांच्या साधू वासवानी मिशनचे मुख्यालय असून जगभर त्यांचे आध्यात्मिक केंद्रदेखील आहे.\nदादा वासवानी 2 ऑगस्ट रोजी आपल्या वयाची शंभरी पूर्ण करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाल्याने मिशन आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजा���वानी\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_275.html", "date_download": "2019-01-16T12:55:01Z", "digest": "sha1:6OTSTQB4JWEWSB7KMI2ED546D3QPDAY4", "length": 6416, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘गौतम’च्या उपाध्यक्षपदी साहेबलाल शेख | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n‘गौतम’च्या उपाध्यक्षपदी साहेबलाल शेख\nकोपरगाव : तालुक्यातील गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे विद्यमान संचालक साहेबलाल शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते उपाध्यक्ष अनिल महाले यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर शेख यांची निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627876", "date_download": "2019-01-16T12:39:55Z", "digest": "sha1:U57GO4WDEWGGC6XGCKW2YMJOQD6P5KDR", "length": 8750, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘अरुणा’ प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘अरुणा’ प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार\n‘अरुणा’ प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार\nमुंबई : माधव भंडारी यांच्या उपस्थितीत चर्चा करतांना अरुणा खोरे प्रकल्पग्रस्त.\nमुंबईतील बैठकीत सकारात्मक चर्चा : आंदोलन थांबविण्याचे संकेत\nअरुण खोरे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी कोकण भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सहानुभूतीपर्वक विचार करून त्यांना न्याय देण्यात येईल, असे शासनाकडून आश्वासित केल्याने गेले महिनाभर आखवणे सुरू असलेले उपोषण, ठिय्या आंदोलन थांबणार आहे.\nआखवणे येथे अरुणा खोरे मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी अरुणा खोरे संघर्ष समितीने मागील महिनाभर उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मध्यस्थीने मागील 15 दिवसांपूर्वी उपोषण मागे घेण्यात आले. 15 ऑक्टोबरला कोकण भवन येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन आपले प्रश्न सोडविण्यात येथील, असे आश्वासन भंडारी यांनी दिले होते. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 15 ऑक्टोबरला कोकण भवनात पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी मंगेश जोशी, पुनर्���सन अधिकारी डावरी, प्रांताधिकारी नीता सावंत, रंगनाथ नागप, संजय नागप, शिवाजी बोंद्रे, भाई कदम, विकास चव्हाण यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.\nयावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विवरण पत्रातील त्रुटींचा अहवाल लवकरात लवकर तयार करणे, प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात शेतजमीन देण्याचा प्रस्ताव तयार करणे, प्रकल्पग्रस्तांच्या घरांचे फेरमूल्यांकन करणे, याचा अहवाल तात्काळ सादर करणे, पुनर्वसन गावठणातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणे, बोगस प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकारी व लाभार्थी यांच्यावर कारवाई करणे, शासकीय नोकरी किंवा दहा लाख देणे, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणे, याबाबत अधिकाऱयांसोबत चर्चा घडवून आणली. अधिकाऱयांच्या या भूमिकेमुळे संघर्ष समिती पदाधिकाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी संघर्ष समितीचे रंगनाथ नागप म्हणाले, मुंबईहून गावी येऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांना झालेल्या चर्चेसंबंधी सर्व माहिती देण्यात येईल. त्यानंतर गेले महिनाभर सुरू असलेले उपोषण थांबणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.\nक्रांती मोर्चासाठी प्रत्येक पं.स. मतदारसंघातून बस सोडणार\nकोकिसरे ग्रामस्थांचे उपोषण सुरुच\nअकार्यक्षम अधिकाऱयांमुळे निधी अखर्चित\nएसटी संपात सहभागी 160 कर्मचाऱयांची सेवासमाप्ती\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/tuzya-chahuli-marathi-album-on-universal-music/", "date_download": "2019-01-16T12:57:20Z", "digest": "sha1:624I5MKHPNM43OTMN52CRAC4YESXAGBV", "length": 10993, "nlines": 92, "source_domain": "megamarathi.in", "title": "युनिव्हर्सल म्युझिक वर \"तुझ्या चाहुली\"", "raw_content": "\nHome News युनिव्हर्सल म्युझिक वर “तुझ्या चाहुली”\nयुनिव्हर्सल म्युझिक वर “तुझ्या चाहुली”\nयुनिव्हर्सल म्युझिक वर “तुझ्या चाहुली”\nजेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रकाशन\nऋषिकेश रानडे, मंगेश बोरगावकर, अनिरुद्ध जोशी, रणजीत पराडकर, प्रसाद इनामदार आणि मंदार जोशी या तरुण गीतकार, गायक, संगीतकारांनी मिळून “तुझ्या चाहुली” या अल्बमची संगीतमय भेट तरुणाईला दिली आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय असलेल्या “युनिव्हर्सल म्युझिक कंपनी”ने आपला डिजिटल प्लॅटफॉर्म या आठ गीतांच्या अल्बमसाठी उपलब्ध करून दिला आहे.\n“तुझ्या चाहुली” हा अल्बम जागतिक पातळीवर पोहचविण्याचा मनसुबा बांधत युनिव्हर्सलच्या राजन प्रभू यांनी ही गीते जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा निश्चय करीत “युनिव्हर्सल डिजिटल”वर प्रकाशित केली आहेत. या अल्बमची निर्मिती नव संगीतकार मंदार जोशी यांनी केली आहे. त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या या अल्बमला जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत संयोजन लाभले असून पत्कींच्या हस्ते हा अल्बम तरुणाईला बहाल करण्यात आला आहे. अतिशय मेलोडिअस असलेला हा अल्बम खास १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून प्रदर्शित केला असला तरीही तो ३६५ दिवस दररोज ताजा तजेला देणारा असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.\n“तुझ्या चाहुली” या अल्बममध्ये एकूण आठ गाणी आहेत. ‘जाणवाव्या कितीदा’, ‘आठवांची आठवांशी भेट’, ‘मी कधीच झालो नाही’, ‘कसा आज माझा ठोका चुकावा’ ही गीते ऋषिकेश रानडे यांनी स्वरबद्ध केली आहेत. ‘आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला’ हे गीत अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजातील गीत रणजीत पराडकर यांनी लिहिले आहे. तर ‘हळुवारशा क्षणांना’ आपल्या मखमली स्वरांचे कोंदण मंगेश बोरगावकर या आघाडीच्या गायकाने दिले असून गीतकार रणजीत पराडकर यांनी शब्दावली फुलवली आहे. ‘दिसताच तू प्रिये मी’ व ‘सारीच आसवे ही’ ह्या गीतांना ऋषिकेश रानडे यांचा स्वर लाभला असून गीतकार प्रसाद इनामदार यांच्या लेखणीतून यांची निर्मिती झाली आहे. ह्या अल्बम मधील आठही गीतांना संगीतकार म��दार जोशी यांनी संगीतसाज चढवला आहे. जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी या आल्बमसाठी संगीतसंयोजन करून नव्या तरुणाई तील हिऱ्यांना नवे पैलू पाडण्याची किमया साधली आहे.\nआपल्या पहिल्या अल्बमला जेष्ठ संगीतकार अशोक पत्कीकाकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे हा अल्बम अधिक मेलोडिअस झाल्याचे सांगत गाण्यांची लहानपणापासून आवड होती. तबला आणि हार्मोनियम चे ज्ञान होते पण कधी संगीतकार होईल असा विचार केला नव्हता. २०१५ च्या शांघाय मधील गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात ज्येष्ट संगीतकार अशोक पत्की यांच्या सोबत गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पत्की काकांना whatsApp वरून माझ्या रचना पाठवत गेलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हा अल्बम आज रसिकांसाठी उपलब्ध करू शकलो आहे.\nही गाणी विनामुल्य ऐकण्यासाठी https://www.youtube.com/user/universalmusicindia या पेजवर भेट द्या \nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nफजिती ” फन-जीवन आणि “ती ” नावाची वेब-सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला.\nझी टॅाकीजवर ‘कान्हा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nमराठी चित्रपट ‘प्रेमाय नमः’ मद्धे प्रथमच ‘अंडरवॉटर सॉंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR095.HTM", "date_download": "2019-01-16T12:12:40Z", "digest": "sha1:WEBSJS56OOMYCHDMVTUTZ73NEIURD3LA", "length": 3753, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "युरोपियन युनियनची भाषा", "raw_content": "\nआज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, अजून काही देशांचा समावेश होईल युरोप मध्ये. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांनचा मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही... Esperanto सारख्या कृत्रिम भाषाही एकतर काम करत नाहीत. कारण देशाची संस्कृती नेहमी भाषेत प्रतिबिंबित होते. त्यामुळे कोणताही देश त्याची भाषा त्याग करण्यास इच्छूक नसतो. भाषा म्हणजे देशांच्या ओळखिंचा एक भाग आहे. भाषा धोरणा, युरोपियन युनियनच्या विषया मधील एक महत्त्वाचा कलम आहे. अगदी बहुभाषिकत्वा साठी आयुक्त असतो. युरोपियन युनियन मध्ये जगभरात सर्वात जास्त अनुवादक आणि दुभाषे आहेत. सुमारे 3,500 लोक करार शक्य करण्यासाठी काम करतात. तरीसुद्धा, सर्वच कागदपत्रे नेहमी अनुवादित होत. त्याचा साठी बराच वेळ आणि खूप पैसा खर्च होईल. सर्वाधिक दस्तऐवज केवळ काही भाषेत भाषांतरीत केल जातात. अनेक भाषा युरोपियन युनियनमध्ये आव्हानास्पद आहेत. युरोप त्याच्या अनेक ओळखी न घालविता संघटित झाले पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/blogs", "date_download": "2019-01-16T12:17:36Z", "digest": "sha1:KRPQZIU3QMQDMJ6YJEBICLN5JSKPS3UR", "length": 12928, "nlines": 141, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ब्लॉगर्स पार्क News in Marathi, ब्लॉगर्स पार्क Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nडिअर जिंदगी : भूतकाळाचे धागे\nतेथे एक धागा जरी चुकीचा विणला गेला, तरी अनेक वेळा असं होतं होतं की, स्वेटर विनण्याचं काम आई, काकी, किंवा ताईला पुन्हा नव्याने करावं लागत होतं.\nडिअर जिंदगी : सोबत राहतानाही एकटेपणाचं स्वातंत्र्य\nपारंपरिक विवाह, परिवारासाठी मोठी समस्या आहे. यात घर चालवण्याची जबाबदारी महिलेवरच आहे. पुरूषांना काही प्रमाणात आर्थिक जबाबदारीशी जोडण्यात आले आहे.\nडिअर जिंदगी : पती, पत्‍नी आणि घरकाम\nदोन्ही एकाच प्रोफेशनमध्ये आहेत. एक सारख्या स्थितीचा सामना करतात. तरी देखील घरातील सर्वकामं महिला सद���्यांनी करावीत असं न सांगता ठरलेलं असतं. घर\nभारत हा एक उदारमतवादी देश आहे असं मला वाटत.\nडिअर जिंदगी : मुलांना रस्ता नाही, यशाचा मार्ग निवडण्यात मदत करा\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग ज्यांना आपण 'जुरासिक पार्क'साठी आठवणीत ठेवतो, ते आपल्या भाषणात नेहमी एक मजेदार किस्सा सांगत असत.\nडिअर जिंदगी : तुम्ही आईला माझ्याकडे का पाठवून दिलं\n या आंटीचं नाव आम्हाला माहित नाही, प्रेमाने सर्व जण त्यांना अंटी या नावानेच बोलवत होते.\nडिअर जिंदगी : 'गंभीर' पालनपोषण\nहे जरा आठवून पाहा, लहानपणी शाळेत त्या मुलाला चांगला मुलगा मानलं जात नव्हतं, जेव्हा त्याच्यात चंचलता, बालसुलभ विनोद दिसत होते. शिक्षकांची वाह वा त्यांना मिळत होती, जे\nडिअर जिंदगी : माफीचा अधिकार वापरला असता तर बरं झालं असतं\nमाफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका\n5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल\nकाय आहे 5 राज्यांमधील राजकीय स्थिती\nडिअर जिंदगी : आनंदी राहण्याचं स्वप्न आणि वाळवंट\nजीवनातील ताण-तणाव कमी होते. म्हणजे, औषध नव्हतं, तर दुखणंही नव्हतं. औषध घरात आलं आणि सोबत दुखणंही आलं.\nडिअर जिंदगी : बाबांचं मुलाला पत्र\nमहाराष्ट्रातील नागपूरहून 'डिअर जिंदगी'ला एक ई-मेल आला आहे. तणावाचा सामना त्यांनी कसा केला, याचा खूप चांगला अनुभव त्यांनी यात सांगितला आहे.\nडिअर जिंदगी : आत्‍महत्येने काहीच बदलत नाही\nडिअर जिंदगीचं हे सदर ज्या ठिकाणाहून लिहिलं जात आहे, तेथून समुद्र अतिशय सुंदर, 'गोड' आणि आपलासा वाटतोय. एवढा जवळचा की तो जवळ जाऊनही कधी एवढा आपलासा वाटला नव्हता.\nबाल ठाकरे का लडका आ रहा है.......\nअयोध्येत शरयूतीरी होणाऱ्या शिवसेनेच्या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...\nडिअर जिंदगी : 'होम मिनिस्टर' तुमच्या 'परफेक्ट सूनबाई'चं मन आतल्या आत रडतंय\nसासरी सर्वश्रेष्ठ आचरण, सर्वांचं मन जिंकण्याची जणू घुट्टीचं पाजली जाते. सुशिक्षित मुली देखील या चक्रव्‍यूहमधून बाहेर पडू शकत नाहीत.\nडिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं\nमुलं कसे शिकतात. याबाबतीत आपण नेहमी बोलत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की ते कोणत्या ग्रहावरून या गोष्टी शिकून येतात. पण नेमक्या कुठून, कशा ते या गोष्टी शिकून येतात, आणि असं करू लागतात, ज्याच��� आपल्याला सुतराम शक्यता नसते.\nकशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात\nपु.ल. जर आज आपल्यात असते तर...\n'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा'\nअभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा सिनेमा, 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोचं सर्वकाही सांगतोय.\nमशहूँर मेरे इश्क की कहाँनी हो गई....\nएका चाहतीच्या नजरेतून दीपिका-रणवीरसाठीचं हे पत्र...\nव्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात\nभविष्यात येणाऱ्या नव्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतोय का \nडिअर जिंदगी : लावा असा प्रेमाचा 'दीप'\nजीवन योग्य रस्ता निवडत असतं, फक्त वादळातही नाविकासारखं तुमची वाट सोडू नका.\nडिअर जिंदगी : दुसऱ्याच्या वाटेला 'उजेड'\nज्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं, एवढंच नाहीतर आपण एक कठोर, हिंसक जग बनवण्यात सहभागी होतो.\nडिअर जिंदगी : किती 'नवीन' आहोत आपण\nआपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.\nया कर्मचाऱ्यांना लागू होणार सातवा वेतन आयोग, ४ वर्षांचा फरकही मिळणार\nडेली सोपमधील अभिनेत्रीला मंत्रीपद देता, मी काय वाईट होतो\nयूट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोगाने मुलीचा मृत्यू\nजालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत\nव्हिडिओ : मुंबईत तीन कोटींचं घर खरेदी केलं आणि पदरी हे पडलं...\nआजचे राशीभविष्य | बुधवार | 16 जानेवारी 2019\nपाहा १ फेब्रुवारीपासून कोणत्या चॅनेलसाठी किती पैसे मोजावे लागणार\nमला विराट आणि सचिन ऑस्ट्रेलिया संघात हवे होते - जस्टिन लँगर\n१ फेब्रुवारीला मोदी सरकार देणार मोठी खूशखबर \nबेस्ट कामगारांना संपविण्याचा 'मातोश्री'चा डाव - शशांक राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/dutch-test-mhanje-kay-xyz", "date_download": "2019-01-16T13:28:45Z", "digest": "sha1:KMJ2J23D2XGPTHUN4CVNZJUXWXNI7SY7", "length": 9421, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हांला DUTCH या तपासणी बद्दल माहिती आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्हांला DUTCH या तपासणी बद्दल माहिती आहे का \nडीयूटीसीएच किंवा डच तपासणी म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. डीयूटीसीएच किंवा डच तपासणीस सध्या शब्दात आपण शरीरात असलेल्या संप्रेरकांच्या पातळी व���षयी माहिती देणारी तपासणी म्हणू शकतो. त्याद्वारे आपण स्त्रीच्या त्यावेळच्या आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेऊ शकतो. तसेच संप्रेरकांची त्यावेळची पातळी स्त्रीच्या आरोग्यावर काय परिणाम करू शकते हे देखील या तपासणीद्वारे कळते\nडीयूटीसीएच किंवा डच तपासणी\nDUTCH म्हणजे ‘ ड्राय युरीन टोटल कम्प्लिट हार्मोन्स. तशी ही खूप सोप्पी तपासणी असते. जी आपल्या असंतुलित संप्रेरकांना (हार्मोन्स) ना कोणत्या उपचारांद्वारे संतुलित करता येईल हे निदर्शनास आणून देते\nही तपासणी कशी करतात\n१.या तपासणी मध्ये रुग्णाला आपल्या लघवीचे ४ नमुने द्यावे लागतात.\n२.या तपासणीची रिपोर्ट हा तुम्हांला साधारण १४ तासानंतर मिळतो.\n३.लाळेपेक्षा लघवीच्या तपासणीमध्ये संप्रेरकाच्या पातळी विषयक सखोल माहिती मिळते\nजर तुमच्या शरीरात अचानक काही बदल घडले असती आणि त्याची कारणे जर तुम्हांला कळत नसतील त्यावेळी ही तपासणी तुम्हांला उपयुक्त ठरेल. तसेच संप्रेरकांच्या असंतुलनमुळे निर्माण झालेल्या समस्यांविषयी माहिती मिळेल आणि त्याद्वारे त्यावरील उपचार पद्धतीची माहिती मिळू शकते. तसेच स्त्रीच्या संपूर्ण आरोग्य विषयी संपूर्ण माहिती मिळू शकते.\nतुम्हांला हे माहिती आहे का\nया तपासणीद्वारे तुम्हांला थायरॉड आहे की नाही याची माहिती मिळते\nमी हि तपासणी का करावी\n१) तुमच्या संप्रेकांची योग्य पातळी जाणून घेण्यासाठी\n२) तुम्हांला जर काही समस्या अचानक निर्माण झाल्या असतील तर त्याचे कारण जाणून घेण्यासाठी.\n३) संप्रेरकांच्या असंतुलनामुळे निर्मण झालेल्या समस्यविषयक माहिती मिळवून त्यावर उपचार करण्यासाठी\n४) तुमच्या आरोग्य विषयक संपूर्णात माहिती मिळवण्यासाठी\n५) तसेच ही तपासणी इतर संप्रेरकीय समस्यविषयक तपासणीपेक्षा सोयीस्कर असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती अ���णे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/sai-tamahnkar-bags-role-in-an-international-film-love-sonia/", "date_download": "2019-01-16T11:49:48Z", "digest": "sha1:RFJ3IMCTE322IJVHBMRUNXJGY5WD5PIV", "length": 7050, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "बोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी", "raw_content": "\nHome News बोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी\nबोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी\nबोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी\nमराठी सिनेसृष्टीतील टॉपची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ‘हंटर’ सिनेमाद्वारे बोल्ड सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. आता मराठमोळी सई चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत सई ‘लव्ह सोनिया’ ह्या आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकणार आहे.\n‘स्लमडॉग मिल्यिनिअर’फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. ‘स्लमडॉग मिल्यिनिअर’ सिनेमाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.\n‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीने नक्कीच मोठी झेप घेतलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सईच्या सर्व चाहत्यांसाठी हि आनंदाची आणि त्याहून हि जास्त अभिमानाची गोष्ट आहे.सई सध्या जयपूर येथे ‘लव्ह सोनिया’च्या चित्रीकरणातव्यस्त आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nझी टॉकीजवर ‘टपाल’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nसावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन व्हिला”\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘हलाल’ चा गौरव\nपडद्या मागची वजनदार सई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:25:30Z", "digest": "sha1:NOPH3SHBXJW3HNM3BNFUYLJNI7N7R5QA", "length": 10319, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बरड गोळीबाराची नि:पक्षपाती चौकशी करावी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबरड गोळीबाराची नि:पक्षपाती चौकशी करावी\nगुणवरे ग्रामस्थांची मागणी : गावडे कुटुंबीयांवरील आरोप खोटे\nफलटण – बरड गोळीबार प्रकरणात विजय गावडे व त्यांच्या कुटुंबियांवर केलेले आरोप खोटे असून त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे गुणवरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना केली आहे.\nगुणवरे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बरड येथे झालेल्या गोळीबारात विजय सदाशिव गावडे यांचा काहीही संबंध नसताना त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.\nवास्तविक गुलाब भंडलकर उर्फ गोट्या हाच गुन्हेवारी प्रवृत्तीचा असून त्याने व अन्य आठ-दहा जणांनी मे 2017 मध्ये भैरवनाथ यात्रेच्या कालावधीत पोलीस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. अनेक वर्षांपासून जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेणे, संबंधीत शेतकऱ्यांना वेठीस धरणे व पैशांची लुबाडणुक करणे हे\nत्याचे धंदे आजही सुरू आहेत. फलटण शहर, पिंपरद, निंबळक, बरड, गुणवरे व इतर गावांमध्ये तो हस्तकामार्फत बेकायदेशीर सावकारी करत आहे.\nसावकारी करून शेतकऱ्यांची शेतजमीन स्वतःचे नावावर करुन त्याच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतल्याची कित्येक उदाहरणे आहेत. भंडलकर याच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत विजय गावडे व त्यांचे कुटुंबीय यांचा कोणत्याही प्रकारचा काडीमात्र संबंध नाही. केवळ गावडे कुटूंबियांना बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटा आरोप करीत आहे. भंडलकर सारख्या गुन्हेगारी वृत्तीला पाठीशी घा���ू नये. बरड गोळीबारप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. सखोल चौकशी न करता विजय गावडे यांना अटक करणे हे या कुटुंबावर अन्याय केल्यासारखे होणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/5437-shivaji-maharaj-rangoli", "date_download": "2019-01-16T11:44:44Z", "digest": "sha1:BD7J43RPVMGDWXF7VYHUKI6AXKSYJSJ4", "length": 5967, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "लातूरमध्ये दीड एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलातूरमध्ये दीड एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा\nजय महाराष्ट्र न्यूज, लातूर\nशिवजयंतीनिमित्त लातूरकरांनी छत्रपती शिवजी महाराजांची प्रतिमा रांगोळीच्या रुपात उभारली. यात नवल म्हणजे ही प्रतिमा छोटी नसून चक्क दीड एकर परिसरात शिवरायांची भव्यदिव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे.\nही भव्यदिव्य प्रतिमा निर्माण करण्यासाठी शंभर पेक्षा जास्त कलाकारांनी सहभाग घेतला असून यासाठी तब्बल 50 हजार किलो रांगोळी वापरली गेली आहे. इतकेच नव्हे तर या रांगोळीची नोंद लवकरच गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल असा विश्वास देखील आयोजकांनी व्यक्त केला आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nकृषी पंपाच्या बिलाने हैराण शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nनव्या संकल्पनेचा नवा सामूहिक विवाह सोहळा\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/9.html", "date_download": "2019-01-16T11:58:08Z", "digest": "sha1:NNU6MWYHNZAWNM4IL6PZ2TJFNBUTQ2ED", "length": 6722, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक\nनवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणूक होणार आहेत. सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेत याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, यासाठी बुधवारी 8 ��गस्टला 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करु शकता. सभापतींनी पुढे म्हटले की, 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कागदपत्र सभागृहापुढे ठेवल्यानंतर उपसभापतीपदाची निवड केली जाणार आहे. मागचे उपसभापती पी. जे कुरियन यांचा कार्यकाळ मागच्या महिन्यातच संपला आहे. भाजपकडून उपाध्यक्ष आणि राज्यसभेत पक्षाचे नेते प्रसन्ना आचार्य यांना उपसभापती पदासाठी मैदानात उतरले जावू शकते. राज्यसभेत 245 सदस्य आहेत. राज्यसभेत उपसभापतीची निवडणूक जिंकण्यासाठी 122 जणांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/balasaheb-thackeray-birth-anniversary-drawing-competition-by-bmc/", "date_download": "2019-01-16T11:58:30Z", "digest": "sha1:Y3KAGER5D5PNGPDSQY6IRQAB44S7AEUA", "length": 18063, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनानिमित्त हजारो विद्यार्थी रेखाटणार ‘माझी मुंबई’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nघ्या… आता मॅरेज घोट��ळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनानिमित्त हजारो विद्यार्थी रेखाटणार ‘माझी मुंबई’\nप्लॅस्टिकमुक्त मुंबई, पेंग्विनची मुंबई, गणेशोत्सव, मेट्रोची सफर अशी स्वप्नातील ‘माझी मुंबई’ रेखाटण्याची संधी लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निमित्त आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या वतीने रविवार 13 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या बाल चित्रकला स्पर्धेचे. सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान पालिकेची उद्याने-मैदानांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.\nज���गतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रातील सर्वभाषिक महापालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणाऱया पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना कला सादर करण्यास व्यासपीठ मिळवून देणाऱया स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे.\nस्पर्धेचे गट व विषय\n– गट क्रमांक 1 – इयत्ता 1 ली ते 2 री, विषय – माझी मुंबई, माझे आवडते खेळणे, मी व माझे कुटुंब.\n– गट 2 – इयत्ता 3 री ते 5 वी, विषय – मुंबईतील जत्रा, आम्ही गणपती बनवतो, मेट्रोची सफर\n– गट क्रमांक 3 – इयत्ता 6 वी ते 8 वी, विषय – मुंबईतील पेंग्निविनची भेट, कचरामुक्त मुंबई, माझ्या स्वप्नातील मुंबई\n– गट क्रमांक 4 – इयत्ता 9 वी ते 10 वी, विषय – मुंबईचे डबेवाले, प्लॅस्टिकमुक्त मुंबई, माझी सुरक्षित मुंबई\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसाहित्य संमेलनात नयनतारा आल्याच\nपुढीलसीमेवर पाकड्यांचा हल्ला, एका मेजरसह दोन जवान शहीद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळ��ने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ram-rahim-guilty-in-murder-of-journalist-ramchandra-chhatrapati/", "date_download": "2019-01-16T13:17:07Z", "digest": "sha1:J2NCYKRIPUN4MESCHF64I74GFZRQVGUA", "length": 18187, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पत्रकार हत्या प्रकरणात रामरहीम दोषी, 17 जानेवारीला शिक्षा सुनावणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपत्रकार हत्या प्रकरणात रामरहीम दोषी, 17 जानेवारीला शिक्षा सुनावणार\nपत्रकार रामचंद्र छत्रपती यांना तब्बल 16 वर्षांनंतर न्याय मिळाला. छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख रामरहीम याच्यासह चारजणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या चौघांना 17 जानेवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाने दोषी ठरवताच तीन आरोपींची अंबाला कारागृहात रवानगी करण्यात आली. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुला न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामहीम याचा पर्दाफाश करण्याचे काम पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी केले होते. 24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. गोळय़ा घालणारे कुलदीप व निर्मल या दोघांना लोकांनी घटनास्थळावरच पकडले होते. नंतर किशनलाल यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणात बाबा रामरहीम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.\n31 जुलै 2007 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर 12 डिसेंबर 2008 रोजी आरोप निश्चित करण्यात आले. बचाव पक्षाच्या वतीने 21 साक्षीदार सादर करण्यात आले, तर सरकार पक्षाने 46 साक्षीदार सादर केले. 2 जानेवारी 2019 रोजी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. आज न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले.\n– रामचंद्र छत्रपती यांचा मुलगा अंशुल याने 16 वर्षे ही न्यायालयीन लढाई लढवली. पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयात हा खटला चालला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्��ाइब करा\nमागीलहार्दिक, राहुल निलंबित; ‘कॉफी विथ करण’ या शोमधील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद\nपुढीलसंप थांबवा; हायकोर्टाने आंदोलकांना खडसावले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4093/", "date_download": "2019-01-16T12:22:02Z", "digest": "sha1:CCTPNWTTACB5MW7GL5DZDSKS5A3YZI3J", "length": 4835, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-काही तरी हरवले आहे", "raw_content": "\nकाही तरी हरवले आहे\nकाही तरी हरवले आहे\nकाही तरी हरवले आहे त्याचे..\nपण रोज काहीतरी धुंडाळत असतो...\nविस्कटण्यासाठी आत्तातर घरी काहीच नाही राहिले...\nकाय शोधतो ते त्याला तरी ठाऊक आहे का असे कधी तरी प्रश्न पडतो...\nकाही तरी हरवले आहे त्याचे..\nपण रोज काहीतरी धुंडाळत असतो...\nहल्ली एकटाच बाहेर हिंडताना दिसतो...\nमित्रही विचारतात...हल्ली हा कोण��्या जगात रमतो...\nवेळ-काळ विसरून..एकटक कोठेतरी पहात असतो...\nविचारले काही...कि...पुन्हा शोधा-शोध सुरु करतो..\nकाही तरी हरवले आहे त्याचे..\nपण रोज काहीतरी धुंडाळत असतो...\nकधी तरी प्रश्न पडतो...\nप्रेमात तर पडला नसेल\nकि...काल जो अंधारात रडत होता...ते...\nनकार मिळाला म्हणून तर...रडला नसेल...\nविचारावे म्हणू काही कि....पिंजऱ्यातून पक्ष्याप्रमाणे ....निसटतो....\nकाही तरी हरवले आहे त्याचे..\nपण रोज काहीतरी धुंडाळत असतो...\nज हरवले असेल...ते लवकर सापडावे..\nजर...घाव मनावर...झाला असेल ...तर...लवकर...सुखूदे....\nकाही तरी हरवले आहे त्याचे..\nपण लवकर त्याला सापडूदे...\nकाही तरी हरवले आहे\nRe: काही तरी हरवले आहे\nRe: काही तरी हरवले आहे\nRe: काही तरी हरवले आहे\nRe: काही तरी हरवले आहे\nRe: काही तरी हरवले आहे\nकाही तरी हरवले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/video/7492-atal-bihari-vajpayee-last-rites-video", "date_download": "2019-01-16T11:43:08Z", "digest": "sha1:H6WWQMAOUL4QDW4DRRNTVZCKWN6UXP4O", "length": 7104, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "निरोप एका युगाला... ► - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनिरोप एका युगाला... ►\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nसोशल मीडियावर आता नव्या चॅलेंजची धूम... #10yearchallege मुळे सगळे ठेवतायत 10 वर्षं जुने फोटो… https://t.co/AYmVIz1KsP\nअखेर बेस्टचा संप 'संप'ला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/under19-cricket-world-cup-final/", "date_download": "2019-01-16T12:00:46Z", "digest": "sha1:GILAXP4CWYEG5LNYB3ZYFLFS2JL7ZIEZ", "length": 13720, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "U19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/U19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nडावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.\n0 1,232 एका मिनिटापेक्षा कमी\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. कालराने ऑस्ट्रेलिय�� गोलंदाजांना अजिबात दाद न देता चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. देसाईने नाबाद 47 धावा केल्या.\nभारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले.\nखेळाच्या एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मेरलोने सर्वाधिक 76 धावा केल्या. उप्पलने 34 आणि सलामीवीर एडवर्डसने 28 धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून पोरेल, शिवा सिंह, नागरकोटी, रॉयने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.\nपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा\nसरकारच्या घोषणा या लबाडाच्या घरंच अवताण; शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक प��स्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-about-jijaujayanti-sindkhedraja/", "date_download": "2019-01-16T13:14:02Z", "digest": "sha1:2CUH3EJRJM75HW6GF64YNFRTLJH5P776", "length": 6801, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "''जय जिजाऊ, जय शिवराय'' च्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ;", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n”जय जिजाऊ, जय शिवराय” च्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ;\nजिजाऊंच्या जन्मगावी अलोट गर्दी\nसिंदखेडराजा-राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मगावी जिजाऊ भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळाली. डोक्यावर भगवा फेटा अन हातात स्वराज्याचे प्रतीक भगवा झेंडा घेऊन दाखल झालेले मावळ्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ;…\n”जय जिजाऊ जय शिवराय”, ”तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर असलेल्या जिजामाता यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन ही गर्दी जिजाऊ सृष्टी कडे वळली. याठिकाणी जिजाऊ भक्तांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ भक्तांसाठी सोयीसाठी मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेड यांनी या ठिकाणी नियोजनाची चोख व्यवस्था केली होती.\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी\nराजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी\nसंभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा निवडणुका लढवणार\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळ��च्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/technical-problems-when-filling-the-application-of-the-net/", "date_download": "2019-01-16T12:24:23Z", "digest": "sha1:CQPG7MV2GECUDP7FMAMHC5ECP2Z62OHX", "length": 8117, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेटपरीक्षेचा अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी ; विद्यार्थी त्रस्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनेटपरीक्षेचा अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी ; विद्यार्थी त्रस्त\nपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (नेट) अर्ज ११ तारखेला सी बी एस सी च्या वेबसाईटवर बोर्डाकडून उपलब्ध करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणी मुळे विद्यार्थाना अर्ज भरण्यास मानसिक त्रास होत आहे.\nराष्ट्रीय पात्रता परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थांनी गर्दी केली आहे. ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर अर्ज भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. अर्ज भारतानां विद्यार्थांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. १२ तास प्रयत्न करूनही अर्ज भरता येत नसल्याने. विद्यार्थांनी सी बी एस सी बोर्ड वर रोष व्यक्त केला आहे. सदर वेब साईटवरील तक्रार क्रमांकावर फोन केल्यास कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. तसेच आज १३ दिवसानंतर काही विद्यार्थांना अर्ज भरता आले आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी अर्ज भरण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे…\nमी ११ तारखेपासून ‘नेट’ परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी ‘स्टेट’ या पहिल्याच ऑप्शन वर क्लिक केल की ‘साईट टेम्पररी आऊट ऑफ सर्व्हिस’ अशी सूचना दाखवत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास त्रास होत आहे. अर्ज येऊन १३ दिवस झाले आहे. तरी अर्ज भरता येत नाही आहे. अर्ज भरण्यास विद्यार्थांची संख्या जास्त असल्यामुळे बोर्डाने कालावधी वाढवावा.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nभगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ :…\nसरकारच्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्याला फायदा नाही – अजित पवार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nऔरंगाबाद : नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री,…\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t5880/", "date_download": "2019-01-16T11:57:11Z", "digest": "sha1:5BFAAWJ2O2DQF3DZ7KLTW6JYMGH254PV", "length": 7216, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-ऋण गाण्याचे", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वी लोकसत्ताने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. \"ऋण गाण्याचे\" हा निबंधाचा विषय होता. एखाद्या गाण्याने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल झाला असेल तर त्या विषयीचा आपला अनुभव त्यात लिहायचा होता. विषय खरच खूप छान आणि वेगळा होता. मलाही माझा अनुभव त्यात मांडायचा होता पण काही कारणांमुळे (माझ्या आळशीपणामुळे) ते राहून गेलं.\nमी तेव्हा SSC ला होते. फारशी स्कॉलर नव्हते पण ७०/७२% पर्यंत नक्कीच मजल मारायची. अन त्यात क्लास-बीस ला जाणं मला आवडायचं नाही. स्वताचा अभ्यास स्वतः करायचा. Final exam चे दिवस जवळ आले होते अन इतर मुलांप्रमाणे माझीही धडधड वाढायला लागली होती. एक तर बोर्डाची exam त्यात स्वताची शाळा सोडून दुसरीकडे जाउन पेपर लिहायचं टेन्शन. आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी मोठा भयंकर इवेंट असल्या सारखी केलेली वातावरण निर्मिती त्यामुळे सॉलिड टेन्शन आलं होतं. नशीब त्यातल्या त्यात शाळा(सेंटर) तरी जवळ आणि चांगली आली होती.\nशेवटी तो दिवस उगवला ज्या दिवशी माझा पहिला पेपर होता. रात्री तर झोप आलीच नाही. घरच्यांच्या आणि देवाच्या पाया पडून मी परीक्षेला निघाले. एकटी कसली जातेय सहकुटुंब. बिग इव्हेंट होता बॉस एकटं जाउन कसं चालेल सहकुटुंब. बिग इव्हेंट होता बॉस एकटं जाउन कसं चालेल हातपाय चांगलेच कापत होते. जेव्हा Examination Hall मध्ये जायची वेळ आली तेव्हा माझ्या आई बाबांची \"कन्या सासुराशी जाये\" अशी परिस्थिति, तर मला लहान मुलं पहिल्यांदाच आईचा हात सोडून शाळेत जातात तसं झालं होतं.\nExamination Hall मध्ये बरीच नवीन मुलं होती, माझ्या वर्गातल्या जेमतेम दोघी तिघी होत्या. नवीन शाळा, नवीन क्लासरूम काही केल्या मन शांतच होत नव्हतं. शेवटची बेल झाली तशी examiner पेपर घेवून वर्गात आली. प्रार्थनेची वेळ झाली आणि...\n\"इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर होना\nहम चाले नेक रस्तेपे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना\"\nकेवढी विलक्षण ताकद होती त्या शब्दांमध्ये. माझं टेन्शन कुठल्या कुठे विरघळून गेलं. मन आता शांत झालं होतं आणि पेपर कसा हि येवो त्याला उभं आडवं फाडून खायला मी सज्ज झाले होते. दर दिवशी त्या शाळेत नवीन प्रार्थना व्ह्यायच्या जशा \"हमको मनकी शक्ती देना\" वगैरे पण पहिल्या दिवशीच्या प्रार्थनेने जी positive energy दिली होती ती मला अजूनही पुरतेय. आजही काही प्रॉब्लेम्स असतील तेव्हा मी ते गाणं आठवते.\nमाहित नाही त्या दिवशी जर ती प्रार्थना नसती तर काय झालं असत पण एक मात्र नक्की कि शब्दांमध्ये आणि गाण्यामध्ये नक्कीच प्रचंड ताकद असते तुम्हाला बदलायची.\nअस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....\nअगदी बरोबर......प्रेमात आणि गाण्यात खूप ताकद असते....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/will-parag-and-purva-will-reunite/", "date_download": "2019-01-16T11:50:20Z", "digest": "sha1:OX5XH6Q2VSINLAZ66HJX24RGZHDDJ6RM", "length": 7494, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "पराग आणि पूर्वा एकत्र येणार का?", "raw_content": "\nHome News पराग आणि पूर्वा एकत्र येणार का\nपराग आणि पूर्वा एकत्र येणार का\nझी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाचीआणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट ‘कट्टी बट्टी’ प्रेक्षकांच्या भेटीस आणली. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या कट्टी बट्टी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली.\nमालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि लग्न मोडल्यानंतर पराग आणि पूर्वाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या झाल्या. सध्या अनुष्का आणि परागची लगीनघाई प्रेक्षक पाहत आहेत. दुसरीकडे पूर्वाला मात्र परागसाठी काहीतरी वाटतंय पण तीकोणालाच सांगू शकत नाहीये. पूर्वाला लग्नासाठी अनेक स्थळं येतात आणि त्यातील एका मुलासोबत पूर्वा लग्न करायचं ठरवते. पराग आणि अनुष्काच्या लग्नाच्या गोष्टी चालू असताना अनुष्का परागसमोर एक वेगळीच अट मांडते. अनुष्का परागला लग्नानंतर कुटुंबापासून वेगळं होण्याचं सांगते. हे ऐकल्यावर पराग द्विधा मनस्थितीत आहे. अनपेक्षितपणे पराग आणि पूर्वा एकमेकांसमोर येतात. पूर्वा पी.एच.डी. च्या निमित्ताने एकमेकांना पुन्हा भेटतात.\nपरागचं अनुष्काशी लग्न होणार की पूर्वा आणि पराग एकत्र येणार का हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळेल.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्र�� दातार’ची मुलाखत\nठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची ‘बेभान’ जोडी\n“दगडी चाळ”च्या यशानंतर निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांचा येतोय ‘यंटम’\nस्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे\nमोरपंखी प्रेमकहाणीला रहस्याची किनार “सख्या रे” कलर्स मराठीवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5719/", "date_download": "2019-01-16T11:55:03Z", "digest": "sha1:F5PWJXLUYDOAD5TBAQSPSRWUBP5JVQHY", "length": 3211, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-.मनोगत खुडल्या कळीचे.", "raw_content": "\nजगण्यातले आव्हान ते पेलायचे होते\nमातापित्यानो मला हे जग पहायचे होते\nझालात कसे तुम्ही एवढे कठोर\nअव्हेरले निसर्गदेणे नाकारून मम जगणे\nकाय दोष माझा कळी खुडली अवेळी\nजीवनगाणे रम्य मला ते गायचे होते\nमातापित्यानो मला हे जग पहायचे होते\nममतेचा झरा तो ह्रदयीचा कसा आटावा\nआगमनाचा माझ्या अपशकुन वाटावा\nनारी असुन स्रीजन्माचा अभिमान नसावा\nभलेबुरे जगातले या अनुभवायचे होते\nमातापित्यानो मला हे जग पहायचे होते\nमायभगिनींची महती कशी भुलले हो\nधरित्रीचा गळा तुम्ही कसा घोटला हो\nकशी आठवली नाही सावित्री जिजाई\nमानवतेचे मंदिर भव्य उभारायचे होते\nमातापित्यानो मला हे जग पहायचे होते\n...........काही असे काही तसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/paaus-a-short-story/", "date_download": "2019-01-16T12:40:46Z", "digest": "sha1:XE2VNDVCF3AEWMDAWVM3ACO54GEH5VYV", "length": 18115, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पाऊस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 10, 2018 प्राजक्ता योगीराज निकुरे कथा, साहित्य/ललित\nत्या रात्री तो धो-धो कोसळत होता. त्याच्या येण्याने सर्वजण खुप आनंदी झाले होते. तो येताना ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच , बेडकांचे डराँव डराँव , झाडांचा कुजबुजाट चालू होता. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सर्व वातावरण आनंदमय झाले होते. आपली माय धरती मातेला कधी त्याला आपल्या कुशीत घेऊ असे तिला झाले होते.पण ती माञ या आनंदमय वातावरणातही आनंदी दिसत नव्हती , तिचे डोळे आशेने खिडकीतुन सतत रस्तावर कोणाला तरी शोधत होते. ती अस्वस्थ होती, बिथरलेली होती किंब��ुना घाबरलेली होती. तिच्या हरिणासारख्या टपोरी डोळ्यातून सतत अश्रुंचे ओघळ वाहत होते. सर्व वातावरण आनंदी असताना ती एकटीच दुःखी का होती असं काय दुःख होते तिच्या आयुष्यात.\nया आनंदमय वातावरणात कोणाही तरूण स्त्रीला या पावसात चिंब चिंब भिजावेसे वाटते. मनोमुराद या पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण या सर्वात ती वेगळी होती. डोळ्यातून पाणी वाहत असताना ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. किती चांगले होते तिचे जीवन. काँलजचे शिक्षण संपल्यावर तिने L.L.B. पुर्ण केले, आणि पुण्यात ती L.L.B. ची प्रँक्टिस करू लागली. सर्व काही मजेत चालु होते. तिच्या करियरला एक नवीनच दिशा मिळाली होती. आजच्या घडीला वकिल म्हणून ती नावारूपाला आली होती. एक दिवस तिला एक स्थळ सांगून आले. घरचे सर्व सुशिक्षित , प्रेमळ , नोकरदार होते. मुलगा चांगला डाँक्टर झालेला होता. त्याचीही प्रक्टिस व्यवस्थित चालू होती. दोन्ही ठिकाणाहून होकार आला, लग्नाची बोलणी झाली. अगदी थाटामाटात लग्न झाले.\nती लग्न झाल्यावर खुप आनंदी होती. त्या परिवारात तिला कधीही आई वडिलांची उणिव जाणवली नाही. सर्वांनी तिला खुप समजून घेतली. तिला मुलीसारखे जपले , तिला तर अगदी आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. सर्वच सुख आज माझ्या झोळीत पडले आहे ,माझ्या आयुष्यात आता सुखच सुख आहे असे तिला वाटू लागले. यासाठी ती देवाचे सतत आभार मानत असे. प्रेमळ नवरा , प्रेमळ सासू-सासरे तिला मिळाले होते. तिची वकिलीची प्रँक्टिस करायलाही त्यांनी तिला परवानगी दिली. तिला सहकार्य केले , प्रोत्साहन दिले. दोन वर्षानंतर गोंडस असा मुलगा तिला झाला. यापेक्षा आणखी काय हवे होते तिला. आपल्याला सर्वच सुख मिळाले आहे , हा विचार करून ती मनोमन आनंदी होती. सहज, तिच्या सासू सासऱ्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. ते पावसाळ्याचे दिवस होते. तीर्थयात्रेला जाण्यासाठी आवश्यक ती सर्वच तयारी तिने त्यांना करून दिली. तिने त्यांच्या मुलाने व नातवाने आपल्या आजी आजोबांना तीर्थयात्रेस जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई वडिल तीर्थयात्रेस गेल्यानंतर मुलगाही लगेच हाँस्पिटलमध्ये गेला. घरी ती आणि तिचा मुलगा असे दोघेचजण होते.\nत्या रात्री खूप भयानक धोधो-धोधो वादळ वावटळासह पाऊस आला. त्या पावसाने सर्वीकडे हाहाकार माजवला . काहींची घरे वाहून गेली. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर , नंतर दुसऱ्या मजल्यावर पाणी शिरले. रस्त्यावर पाणी साचले. रस्त्याची नदी तयार झाली. रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. दरडी कोसळल्या , विजेचा संपर्क तुटला , टेलिफोनचा संपर्क तुटला. या पुरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांचा संसार तुटला. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. या सर्वात ती सुध्दा होती. तिने रंगवलेली स्वपने , तिचा संसार विखुरला. ओंजळीत तीन वर्षाचे मुल. त्याचा सांभाळ तिच्या डोक्यावर होता. त्या रात्री ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये पाणी घुसले. सुदैवाने ती चौथ्या मजल्यावर राहत होती. पहिल्या मजल्यावरील , दुसऱ्या मजल्यावरील लोक वर आले होते. तिसऱ्या दिवशी तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. दोन दिवस तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संपर्क नव्हता . सासू सासऱ्यांचा संपर्क नव्हता. अनेक विचारांनी ती घाबरलेली होती. पण जे देवाच्या मनात होते ते शेवटी घडतेच. त्यात कोणीही फेरबदल करू शकत नाही किंवा तो करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तिसऱ्या दिवशी तिला कळाले की , तिचा नवरा घरी येत असताना पुरात तो वाहून गेला. त्याने विचार केला असावा की , पूर काही येणार नाही पण क्षणार्धात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. तिच्या सासू सासऱ्यांच्या गाडीवर दरड कोसळली आणि ते तेथेच ठार झाले. तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. तिने या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल पण तिच्यासाठी ती एक काळरात्र ठरली होती.\nआजही तो दिवस आठवला की तिच्या अंगावर काटा उभा राहतो. त्या एका रात्रीने तिचा संसार उद्ध्वस्त झाला. लहान मुलाचा सांभाळ आता तिच्या डोक्यावर होता. आता ती त्याच्याकडे पाहूनच जगत होती. तिच्या मनाला झालेल्या जखमा पुसू पाहत होती पण या अशा जखमा आहेत की, त्या कधीही भरून निघू शकत नव्हत्या. आज परत पाऊस आला आणि तिच्या आठवणी जाग्या झाल्या. ती आज इतकी वर्षे त्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही ती त्या आठवणी विसरु शकत नव्हती म्हणून आज बाहेर आनंदाचे वातावरण असले तरी ती आनंदी नव्हती परत एकदा तिच्या जखमा ओल्या झाल्या होत्या.\nतेवढ्यात तिला तिच्या मुलाचा आवाज आला, ” आई, मला जेवायला वाढ ना मला खुप भूक लागली आहे” आणि ती चेहऱ्यावर हासू घेऊन तिच्या मुलाला वाढायला निघून गेली.\n— प्राजक्ता योगिराज निकुरे\nAbout प्राजक्ता योगीराज निकुरे\t1 Article\nमी प्राजक्ता निकुरे. पुण्यात राहते. मला आधी पासून लिखानाची आवड आहे. तसेच मला भटकंती करायला आवडते. नवनवीन गोष्टी शिकणे, नवनवीन पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे मला आवडते. यापूर्वी माझे साहित्य मराठी प्रतिलिपिवर प्रकाशीत झाले आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/26/Interview-of-a-Travel-blogger-Esha-Ratnaparkhi-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2019-01-16T12:34:14Z", "digest": "sha1:64RCQMQF655KUGIY3OSLYXVCSB2DRRFH", "length": 15986, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " मॉम डॅड ट्रॅव्हल्स : भरपूर भटकंती करणारा आगळा वेगळा परिवार मॉम डॅड ट्रॅव्हल्स : भरपूर भटकंती करणारा आगळा वेगळा परिवार", "raw_content": "\nमॉम डॅड ट्रॅव्हल्स : भरपूर भटकंती करणारा आगळा वेगळा परिवार\nफिरण्याची आवड कोणाला नसते रोजच्या कामाच्या धबडग्यातून, घाई गडबडीतून निवांत वेळ काढून कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आपल्या या फिरण्याच्या, पर्यटनाच्या आवडीला 'प्रायोरिटी' देत आपण स्वत:साठी किंवा परिवारासाठी नेहमीच वेळ काढू शकतो, असे होत नाही. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना पर्यटनाची केवळ आवडच नाहीये तर त्यांना याचे वेड आहे. \"पॅशन\" म्हणतात ना तसेच. यापैकी एक आहे इशा रत्नपारखी. हैदराबाद येथे राहणारी इशा इंस्टाग्रामवर \"मॉम डॅड ट्रॅव्हल्स\" या नावाने प्रसिद्ध आहे. इशा तिचे पती अनूप आणि मुलगा अर्जुन वेळ मिळेल तेव्हा, किंवा वेळ काढून भारत आणि भारताबाहेर भरपूर फिरतात. याविषयी इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट सुरु केल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न, अनेक प्रतिक्रिया आल्यात आणि त्यातूनच प्रसिद्ध झाले, \"मॉम डॅड ट्रॅव्हल्स\"..\nया बाबतीत इशा सोबत गप्पा मारल्यानंतर तिने तिच्या या \"पॅशन\" विषयी भरपूर सांगितले. या जगात अनेकांना फिरण्याची आवड आहे, वेड आहे, मात्र असे लोक कमीच असतात जे खरच आपल्या या \"पॅशन\"ला जगू शकतात. या पॅशन विषयी ती सांगते, \"आजच्या काळात जर कुणाला विचाराल तुमचे स्वप्न काय आहे तर आपल्याला उत्तर मिळतं मोठी गाडी, बंगला, पैसा इत्यादी. मात्र मला विचाराल तर संपूर्ण जग आपल्या डोळ्यांनी बघणं हेच माझं स्वप्न. पैसा कमवून त्याचा उपयोग मला आणि माझ्या नवऱ्याला जग बघण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी आम्ही आपली नोकरी सोडली नाही, घर देखील घतेलं, गाडी घेतली. मात्र पर्यटनाचा छंद आजही सर्वतोपरी आहे. जेव्हाही जमेल, वेळ मिळेल किंवा वेळ काढून आम्ही वेग वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जातो. माझ्यात हा छंद माझ्या वडीलांकडून आला, मी आजही डोळे बंद करुन माझ्या सगळ्यात आनंदाच्या क्षणांचा विचार करते तर मला लहानपणी परिवारासोबत सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणंच आठवतं. मला फिरण्याचा छंद आहे, मात्र तो मी जगू शकते माझ्या पती मुळे. एकत्र फिरण्यामुळे आम्ही एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, हे जग उलगडणं आपल्याला शाळेतल्या ज्ञानापेक्षाही जास्त खूप काही शिकवतं. तुम्ही नव्या जागेच्या संस्कृतीचा खाद्य पदार्थांचा आदर करायला शिकता. तुम्ही आणखी खुल्या मनाने विचार करायला शिकता, लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकार करायला शिकता, तसेच जगण्याचा केवळ एकच मार्ग असतो असे नाही, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. एक माणूस म्हणून आपण या भटकंतीमुळे भरपूर काही शिकतो. असंही ती सांगते.\nसमाज माध्यमे : एक महत्वाचा मार्ग\nआजच्या काळात समाज माध्यमांवर वेग वेगळ्या पर्यटनाच्या पोस्ट्स आणि भरपूर माहिती असते, असे असताना तुझा सोशल मीडियाच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली विचारले असता ती सांगते, \" खरं तर आज सगळंच काही समाज माझ्यमांवर उपलब्ध असतं, तसंच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे, हे देखील आता सम���ज माध्यमांवर आहे, माझ्या परिवारात वातावरण एकदमच वेगळं होतं. मी नेहमीच अनेक गोष्टी स्वत:पुरती आणि परिवारापुरती ठेवत आले आहे. मात्र आमच्या अनेक मित्रमैत्रिणींनी फेसबुकवरचे आमचे पर्यटनाचे फोटो बघून आम्ही सार्वजनिक आणि मोठ्या स्तरावर याविषयी काही करावे असे प्रोत्साहन दिले, अनेकांनी \"तुम्हाला बघून आम्हाला देखील पर्यटनाची प्रेरणा मिळते.\" असंही म्हटलं. आणि अचानक एकेदिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे गेल्याच वर्षी या इंस्टाग्राम खात्याची सुरुवात झाली. आणि बघता बघता याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ ८ महिन्यातच या खात्याचे ६ हजार फॉलोअर्स आहेत.\nइंस्टाग्रामवर इशाच्या खात्याचे नाव \"मॉम डॅड ट्रॅव्हल्स\" असे आहे. या आगळ्या वेगळ्या नावाबद्दल ती सांगते, \" मी माझे पती आणि अर्जुन देशातील, देशाबाहेर विविध ठिकाणी भरपूर फिरतो, त्यामुळे नावात तीघांचाही समावेश असणे आवश्यक होते, अशा प्रकारची २-३ नावे मी माझ्या पतींना सुचवली आणि अखेर अर्जुनचे आई वडील या नात्याने आम्ही या नावाची निवड केली.\"\nलहानग्याला घेवून प्रवासाचे अनुभव :\nलहानग्या अर्जुनला सोबत घेवून फिरताना आलेल्या विविध अनुभवांना यावेळी इशाने उजाळा दिला. \"पहिल्यांदाच अर्जुल केवळ १२ आठवड्यांचा असताना आम्ही त्याला घेवून प्रवास केला होता. आम्ही गोवा येथे गेलो होतो. छोट्याशा बाळाला घेवून प्रवास करणे, घरापासून लांब राहणे हे सोपे आहे, असे जर कुणी तु्म्हाला सांगितले तर त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. छोट्या बाळाला त्याच्या त्याच्या घरी, त्याच्या त्याच्या जागेवर खूप आराम मिळतो, मात्र लहान बाळासोबत किवा लहान मुलांसोबत फिरल्यामुळे त्यांना देखील अगदी लहानवयातच बाहेरच्या जगाचा अनुभव यायला लागतो. त्यांच्यासाठी हे अनुभव पुढे खूप महत्वाचे ठरतात. आणि यामुळे पालक म्हणून आम्हाला देखील भरपूर वेगवेगळे अनुभव आले. आमचे अनुभव \"मॉम डॅड ट्रॅव्हल्स\"च्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतोय, याचा मला आनंद आहे.\nआता पर्यंत इशाने गोवा, चंदीगढ, पॉण्डीचेरी, ऊटी, कुर्ग, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब मनाली, हंपी, त्याशिवाय दुबई, हाँगकाँग, मकाऊ, फुकेट, सिंगापुर, मलेशिया, लंडन, पॅरिस, अॅम्सटरडॅम आणि अशाच विविध ठिकाणी आपल्या परिवारासोबत भटकंती केली आहे.\nआयुष्य जगा, खूप फिरा मात्र ���्वत:ची काळजी घेत...\nइशाने वाचकांना या गप्पांमध्ये एक खूप छान संदेश दिला आहे, ती सांगते..\" सतत फिरण्यासाठी, ठिकठिकाणी जाण्यासाठी आपले आरोग्य उत्तम असणे अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे पती आळीपाळीने कामाची जबाबदारी वाटून घेतो, जेणेकरून आम्हाला घर आणि ऑफिस सांभाळून स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी बराच वेळ मिळतो. आम्ही आमच्या सु्ट्ट्या आणि पर्यटन वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजित करतो, जेणे करुन आम्हाला या सुट्ट्या आर्थिकदृष्ट्या जड जात नाहीत. कारण वेळेवर नियोजन केल्यामुळे आर्थिक नियोजनासही मदत मिळते. तसेच सकस आहार घेणे आणि व्यायाम करणे यामुळे आम्ही आमच्या या प्रवासांसाठी फिट असतो. शनिवार रविवारला लागून आलेल्या मोठ्या सु्ट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या अधिकांश \"ट्रिप्स\" ठरवतो, जेणेकरून आम्हाला ऑफिस मधून सुट्ट्या घ्याव्या लागत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनीच स्वत:ची काळजी घेत आपले आयुष्य भरपूर जगले पाहीजे.\" असंही ती सांगते.\nआयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्णपणे जगण्यासाठी विविध ठिकाणांना भेट देवून, फिरून, भटकंती करून, भ्रमण करुन आपण भरपूर काही शिकतो. इशा सारखे अनेक लोकं आहेत जे आपल्या दगदगीच्या आयुष्यातून स्वत:साठी, स्वत:च्या परिवारासाठी वेळ काढतात, मेहनत करून अर्थार्जन करतात, आणि त्याचा उपयोग भरपूर साऱ्या आठवणी निर्माण करण्यासाठी करतात. एकदाच मिळालेलं आयुष्य भरपूर जगण्यासाठी अशाच प्रमाणे वेळात वेळ काढून परिवारासोबत भटकंती केली पाहीजे कारण धकाधकीचं आयुष्य तर रोजचंच आहे, मात्र आयु्ष्याच्या शेवटच्या टप्प्यात या आठवणीच असतात ज्यामुळे आण खऱ्याअर्थाने जगू शकतो. शेवटी महत्वाचं काय तर परिवार, प्रेम, एकत्र घालवलेला वेळ आणि.... आठवणींचा ठेवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_661.html", "date_download": "2019-01-16T11:54:18Z", "digest": "sha1:EDEDA6GFR3NVPXXGJZV35NREGAPDAKWQ", "length": 9485, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बलशाली राष्ट्र उभारणीसाठी वसंतराव गाडेकर यांचे उपवास आंदोलन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे क��� ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबलशाली राष्ट्र उभारणीसाठी वसंतराव गाडेकर यांचे उपवास आंदोलन\nखामगाव,(प्रतिनिधी): देशबांधवांच्या मनातील संस्कृती संवर्धीत सशक्तराष्ट्र, बलशाली भारत घडविण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टींकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधले जावे, म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव गाडेकर गुरूजी यांनी धनत्रयोदशीच्या 5 दिवसांच्या लाक्षणिक उपवास आंदोलनास प्रारंभ केला. स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर सोमवारी दुपारी या अनोख्या लाक्षणिक आंदोलनाला सुरूवात झाली.\nदेशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून काही देशबांधवांच्या भावना जाणून घेतात या अनुषंगाने सशक्त राष्ट्र घडविण्यासाठी समाजसेवक वसंत गाडेकर गुरुजी यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जनहितार्थ न्याय्य मागण्यांवर प्रकाश टाकला आहे. यामध्ये शिक्षकांसंबंधी आरटीई अ‍ॅक्टमधील कठोर बाबी मागे घेऊन संस्कृती संवर्धनासाठी शिक्षकांकडे फक्त प्रभावी अध्यापनाचेच कार्य द्यावे व शिक्षक न्याय्य हक्क संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणावा, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर छापून त्यांना गौरविण्यात यावे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व माता सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, देशातील शेतक्यांच्या कल्याणासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, वयाची 60 वर्ष पूर्ण करणाजया नागरीकांना ‘वृद्धापकाळ ’ पेन्शन योजना लागू करण्यात यावी, केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचा-यांना जूनी पेन्शन योजना कायम ठेवण्यात यावी, यासह देशाच्या सीमेवर अहोरात्र लढणाजया भारतीय सैन्य दलातील शहीदांच्या कुरूंबियांकडे विशेष लक्ष देण्यात यावे आदी 12 मागण्यांचा समावेश आहे. त्यांच्या या लाक्षणिक आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/588777", "date_download": "2019-01-16T12:43:54Z", "digest": "sha1:ESEASGPSVGOYCXWBRFYRKWFRZTGT2HIR", "length": 5815, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला\nशिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला\nऑनलाईन टीम / अंबरनाथ :\nशिवसेना नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित काळे यांच्यावर जिवघेना हल्ला करण्यात आला. ही घटना काल अंबरनाथ येथे घडली आहे. या हल्ल्यात काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nप्रभाग 37 मध्ये रस्ता रूंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकाने तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी सायंकाळी छोटू काळे यांचा कार्यकर्ता तेजा यादवला मोतीराम पार्क भागात मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने छोटू काळे यांनी तिथे जाऊन विचारपूस केली. याचवेळी तिथे आलेल्या विनोद माने आणि प्रवीण माने यांनी छोटू काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोक्मयात रॉडने मारहाण केली. यात काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nअर्थक्षेत्र चार दिवस बंद राहणार ; बँकेतील कामे तात्काळ करून घ्या\nमध्य अन् पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक रद्��� ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्या रद्द\nलातूरमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक\nसीबीआय अडचणीत ; तीन राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत\nTags: शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-154833.html", "date_download": "2019-01-16T12:57:44Z", "digest": "sha1:ACPXMXANWWKZAJWFYU3GYTU76ZZ6FO4O", "length": 31940, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लढाई दिल्लीची", "raw_content": "\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत���महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\n- राजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत\nदिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत मतदान होतंय. 7 फेब्रुवारीला मतदान आणि 10 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. गेल्यावेळी जशी परिस्थिती आहे, साधारण तशीच परिस्थिती याही निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळू शकते.\nदिल्लीच्या निवडणूक मैदानात तीन प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना होताना दिसतोय. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस. प्रत्येकानं आपली जोरदार ताकद या निवडणुकीसाठी लावली आहे. देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना 'आप'नं दिल्लीत पाचारण केलंय तर भाजपनं आपले सर्व खासदार आणि मंत्र्यांना निवडणुकीतच्या मैदानात उतरवलंय. दिल्ली महापालिका निवडणुकीत जसं भाजपला यश मिळवून देण्यासाठी संघाच्या केडरनं मोठी भूमिका बजावली होती; किंबहुना सर्वच निवडणुकांमध्ये भाजप यशापर्यंत कसं पोहोचेल, यासाठी संघ जोरदार मेहनत घेताना दिसतंय. त्याचा फायदा याही वेळी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला होईल, अशी स्थिती आहे.\nदिल्लीची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, तर आम आदमी पार्टीसाठी अस्तित्वाची ठरणार आहे. भाजपनं अभिनंदन रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा घेऊन निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुकलं होतं तर तिकडे अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप करत प्रचारात सक्रिय होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिल्ली निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही प्रचारसभांमध्ये भाग घेऊन लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अस्वस्थ झालेले अरविंद केजरीवाल हे आपण त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवत असल्याचं वातावरण निर्माण करत आहेत.\nइथल्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण गेल्या निवडणुकीपासून इथं तिरंगी लढती पाहायला मिळू लागल्या. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची बनत चालली आहे. दिल्लीतली ही निवडणूक आता पूर्वीसारखी राहिली नाही, त्यामुळे प्रत्येक पक्ष वेगवेगळी रणनीती आखताना दिसतोय. आम आदमी पार्टी आपली पूर्ण ताकद इथं पणाला लावताना दिसतेय तर भाजप वेगळीच रणनीती आखून सत्ता आपल्याकडे कशी खेचून आणता येईल, याची तयारी करताना दिसतेय. कारण दिल्लीतलं राजकारण आता पूर्वीसारखं द्विपक्षीय धोरणांवर चालणारं राहिलेलं नाही. इथली राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे.\nलोकसभा निवडणुकीत जसा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, तसाच वापर याही निवडणुकीत होणार यात काहीच शंका नाही. प्रत्येक पक्ष त्याची जोरदार तयारी करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकू, याचाही विचार या निवडणुकीत होतोय. भाजपचे कार्यकर्ते आता प्रत्येकाच्या घरी पोहोचून मतदारांना आकर्षित करताहेत. त्यांच्याबरोबरीनं आम आदमी पार्टीनं तशीच तयारी केली आहे. विशेष म्हणजे भाजपनं त्यांच्या उमेदवारांना फेसबुक आणि ट्विटरचा वापर अत्यावश्यक असल्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढंच नाही तर ट्विटरवर त्या उमेदवाराचे किमान 50 हजार फॉलोअर्स असायला हवेत, असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.\nसोशल मीडियाच्या बरोबरीनंच एफएम रेडिओचाही जाहिरातीसाठी मोठा वापर केला जातोय. एफएम रेडिओवर जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसतोय. एखाद्या पक्षाची जाहिरात रेडिओवर लागली आणि ती जाहिरात संपली की लगेच विरोधी पक्षाची जाहिरात लागते आणि यापूर्वीच्या पक्षानं कशी खोटी आश्वासनं दिली आहेत, हे त्या जाहिरातीतून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जाताहेत. पण रेडिओच्या या रंजक जाहिरातींमुळे मात्र मतदारांचं मोठं मनोरंजन होतंय हेही तितकंच खरं पण अशा जाहिरातीतून प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही.\nप्रचाराच्या रणनीतीसाठी अशी सगळी आयुधं वापरली जाताहेत. पण यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा एकही ताकदीचा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात नाही. नव्या चेहर्‍याला पुढं करतच हे दोन्ही पक्ष निवडणुकीचा सामना करताना दिसत आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातले ज्येष्ठ नेते जे आतापर्यंत दिल्ली राजकीय पटलावर कायम वावरताना दिसत होते, तेच चेहरे या निवडणुकीत कुठं गायब झालेत असा प्रश्न पडतो. काँग्रेसच्याच बाबतीत सांगायचं झालं तर 15 वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित, गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर झाल्या. दरम्यानच्या काळात त्या केरळच्या राज्यपाल होत्या. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या दिल्लीत परतल्या आहेत. कदाचित आता यावेळी त्या काँग्रेसच्या प्रचारासाठी पुन्हा मैदानात उतरू शकतात. गेल्या निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार डॉ. हर्ष वर्धन आणि विजय गोएल हे लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर केंद्राच्या राजकारणात व्यस्त आहेत. या निवडणुकीत काँग्रेसकडे, ना भाजपकडे (पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून) असा कुठलाही चेहरा नाही की, ज्या जोरावर मतदार त्यांना मतं देतील. आम आदमी पार्टी तर अरविंद केजरीवाल यांच्या भरवशावर पुढची वाटचाल करते आह��. या निवडणुकीत भाजपचा थेट सामना तसा आम आदमी पार्टीशीच आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळलेली दिसतेय. तर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळीच व्यूहरचना केलेली आहे.\nगेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचा आणि जनलोकपालाचा मुद्दा मोठा केला होता. त्यानुसार सगळ्याच पक्षांनी त्यावर प्रचारात जोर दिलेला दिसला. पण यावेळी हा मुद्दा बदललेला दिसतोय. भ्रष्टाचाराचा मुद्दा जाऊन ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांभोवती फिरताना दिसतेय. या निवडणुकीत आतापर्यंतच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांना जनलोकपाल या त्यांच्याच मुद्द्याचा विसर पडलेला दिसतोय. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री असताना रान उठवलेलं होतं आणि त्यावरूनच त्यांचं सरकार कोसळलं. गेल्यावेळी जनतेनं आम आदमी पक्षावर विश्वास टाकला होता. पण सत्तेत जाऊनही त्यांना सत्ता सांभाळता आली नाही, म्हणून यावेळी आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना आमच्याकडून चूक झाली, ती यापुढे करणार नाही असं आश्वासन देत आहेत. तर भाजप विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाताना दिसतेय.\nदिल्लीतली विधानसभेची ही निवडणूक सर्व पक्षांसाठी केवळ अस्तित्वाची लढाई नाही तर बहुमताच्या जोरावर सत्ता कशी हस्तगत करता येईल, यासाठी या निवडणुकीत जोरदार संघर्ष होताना दिसतोय. केंद्रात ज्याप्रकारे आपल्याला बहुमत मिळालं, तसंच यश दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळेल असा भाजप नेत्यांना विश्‍वास आहे. पण आम आदमी पार्टीचे नेतेही पाच वर्षं दिल्लीकरांची सेवा करण्यासाठी मतदार आपल्याला बहुमत देतील अशी आशा बाळगून आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा फटका बसणार आहेच. पक्षांतर्गत विरोधकांना थोपवून ठेवणं हे सर्व पक्षांपुढे मोठं आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीपासून ते आताच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस या बंडखोरी आणि अंतर्गत धुसफुसीच्या समस्येतून बाहेर आलेली नाही. भाजपमध्ये काही प्रमाणात कुरबुरी आहेत, पण त्यांना मोठा बसण्याची शक्यता मात्र धुसर आहे. आम आदमी पार्टीच्या बाबत जर विचार सुरू केला तर गेल्या निवडणुकीपासूनच त्यांच्यामागे हे बंडखोरीचं शुक्लकाष्ठ लागलेलं आहे.\nआतापर्यंत जेवढी चर्चा आपण भाजप आणि आम आदमी पार्ट���बद्दल केली, तेवढीही चर्चा काँग्रेसच्या वाट्याला येत नाही. त्यावरूनच लक्षात येतं की, काँग्रेसचं स्थान इथं किती डळमळीत झालं आहे. दिल्लीची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल, जिथे काँग्रेसचं कुठंच प्राबल्य दिसून येत नाही. पंधरा वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार्‍या शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीत काँग्रेसकडं नेतृत्वच उरलं नाही; किंबहुना त्या तोडीचा नेताच काँग्रेसमध्ये दिसून येत नाही. काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतले नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेत कुठंच टिकत नाहीत तर आम आदमी पार्टीचीही अवस्था काही वेगळी नाही. अरविंद केजरीवाल सोडले तर त्यांच्याकडेही नेतृत्वाची वाणवाच आहे. दिल्लीतली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतल्या नेत्यांसाठी एकप्रकारची लिटमस टेस्टच आहे. यात ते यशस्वी झाले तर ठीक, नाहीतर काँग्रेसची दिल्लीतली ताकद आणखी क्षीण होताना दिसेल. दरम्यान काही निवडणूकपूर्व चाचण्यांचे निष्कर्ष पाहिले तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचं संख्याबळ आणखीनच घटेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एकेकाळी सलग पंधरा वर्षं दिल्लीवर शीला दीक्षितांच्या नेतृत्वाखाली राज्य करणारी काँग्रेस आता नवं नेतृत्व मिळत नाही म्हणून अस्तित्वाची लढाई लढतेय.\nमकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर किरण बेदी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या कारकीर्दीतलं एक नवं संक्रमण केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि अभिनेत्री जयाप्रदा याही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे किरण बेदी आणि शाझिया इल्मींच्या आरोपांना प्रचारात कसं उत्तर देतात, हे पाहणंही मोठं रंजक असणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी सहजसोपी अशी अजिबात नाही. किरण बेदी या दिल्ली भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असू शकतात, असंही म्हटलं जात आहे. एवढं असूनही बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजपला कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. पण किरण बेदींसारख्या चेहर्‍याचा त्यांना किती फायदा होतो, हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...आणि बाळासाहेबांची बात���ी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-71241.html", "date_download": "2019-01-16T11:55:54Z", "digest": "sha1:YKFBVVWSAOHZ25WFW2T36H5C22WKT7HV", "length": 14991, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आठवणी विलासरावांच्या...", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\n14 ऑगस्टसरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख यांनी आज अखेरचा निरोप घेतला. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वाना एकच मोठा धक्का बसला. आज आपल्याच विलासराव नाहीत मात्र विलासरावांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या चर्चेत गिरणी कामगार नेते दत्ता इसवलकर, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन चांदूरकर, नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, सामाजिक कार्यकर्ते अतुल देऊळगावकर सहभागी होते.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयना��� पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-6/", "date_download": "2019-01-16T11:54:40Z", "digest": "sha1:O556HY7NEERK7A74ZRWKB7RRUHJXHQLX", "length": 11804, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप ���िटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nसूर्याकडे बघून थुंकाल तर ते कुठे पडेल\n'काँग्रेस पक्षाला शरद पवार सारखे वकील लाभले आहेत, पवारांना वकिली केल्याशिवाय पर्याय नाही.'\nमहाराष्ट्र Dec 31, 2018\nYear Ender 2018 : उद्धव ठाकरेंचं वजन वाढवणारे 6 दणके\nराज नाही आता जयदेव ठाकरेंनी दिली बाळासाहेबांना व्यंगचित्रातून मानवंदना\n99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार नागपूरमध्ये\nVIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\n'उद्धव ठाकरेंना बोलण्याचं भान नाही', 'तरूण भारत'मधून सेनेवर पलटवार\n#ThackerayTrailer : 'ही वाघाची औलाद आहे', पहा मराठी ट्रेलर\n#ThackerayTrailer Launch : 'मेरा विचार लाखो लोगों के खून मे बहेगा'\nगुगलकडून 'बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे केला कार्याला सलाम\nउद्धव ठाकरे यांची मोदींवरील टीका भाजपच्या जिव्हारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी\nयुतीवरून शिवसेना नाराजच, सामनाच्या अग्रेलखातून ठाकरी शैलीत मोदींवर निशाणा\nउद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्याला मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस\nVIDEO : उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत केली चंद्रभागेची महाआरती\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/all/page-6/", "date_download": "2019-01-16T11:57:10Z", "digest": "sha1:OZAIX3MOERRTEX4XQ2SPTEHHMYCJLEXY", "length": 11257, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेस्ट- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जा��ून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nमुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवास करायची राधिका आपटे\nएक काळ असा होता की बाॅलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवायला खूप संघर्ष करावा लागला होता. राधिकाजवळ तर द्यायला घराच्या भाड्याचेही पैसे नसायचे.\nरणबीरनं करणला विचारलं,माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील, मिळालं हे उत्तर\nधावणारी 'बेस्ट' रांगायला लागली\nकाजोल आणि करणमध्ये आता आॅल इज वेल\nमाधवी जुवेकरला नागीण डान्स भोवला, बेस्टने केलं बडतर्फ\n'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर\n2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी 16 वर्षानंतर आरोपीला अटक\nचित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान\nMaratha Morcha : हातावर बाळासाहेबांचा टॅटू, तर मुखी मराठा आरक्षण \nऔरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nMumbai Band- जोगेश्वरी येथे आंदोलकांनी ट्रेन थांबवली\nMumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद \nMumbai Band: नवी मुंबईत ऐरोली ते वाशी बेस्ट बस सेवा पूर्णपणे बंद\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/actor/all/page-2/", "date_download": "2019-01-16T11:54:45Z", "digest": "sha1:SYXRU5RO26INH2H7ZNXHJJ7N4NUTRKHA", "length": 11032, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Actor- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही ���मोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nमुंबईच्या रस्त्यांवर गर्लफ्रेंडसोबत फिरतोय हा बॉलिवूड स्टार\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nकैलाश खेरच्या अडचणी वाढल्या, सोना मोहापात्रानं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\nनाना पाटेकरांची पत्रकार परिषद रद्द, तनुश्री दत्ताच्या आरोपांना देणार होते उत्तरं\nजे खोटं आहे ते खोटच,तनुश्रीच्या आरोपावर नानांची पहिली प्रतिक्रिया\nअसा आहे उमेश कामतचा फिटनेस फंडा\nफू बाई फू' फेम अभिनेता संतोष मयेकर यांचं निधन\nअक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच\nSacred Games : बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर जितू सांगतोय त्याचे ‘सॅक्रेड’ अनुभव\nअभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल\nBhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/news-18-rising-india-summit/", "date_download": "2019-01-16T12:16:46Z", "digest": "sha1:3FTH7IRZ6PKQASDV6EREDEKDD3S2ZEZH", "length": 10256, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News 18 Rising India Summit- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबा��दार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\n#News18RisingIndia Summit : राहुल गांधींनी राजकारणात जागा तयार केली -कॅप्टन अमरिंदर सिंह\n\" दिल्लीकर आता नवा पर्याय शोधत आहे. लोकं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला वैतागली आहे\"\n#News18RisingIndia : संस्कार शब्द डाग असल्यासारखा वाटतो -स्मृती इराणी\n#News18RisingIndia Summit स्पेशल व्हाॅट्सअॅप बुलेटिन\n#News18RisingIndia : रायझिंग इंडिया म्हणजे लोकांचा आत्मविश्वास वाढवणे -पंतप्रधान मोदी\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nमाझी खूप अफेअर्स झाली, माझं प्रेम शारीरिक नाही,अध्यात्मिक आहे - कंगना राणावत\nचीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन\n#News18RisingIndia : पदापेक्षा कुणी मोठा नसतो -राजनाथ सिंह\n'अॅक्ट इट, फास्ट इट'\nNEWS18 RISING INDIA SUMMIT : 'भारत लवकरच ' स्पोर्टिंग नेशन' बनेल'\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/category/news/page/35/", "date_download": "2019-01-16T12:36:27Z", "digest": "sha1:PEEGVS53GGP3GYBLUPCB5R3OGYSQEZWJ", "length": 11329, "nlines": 100, "source_domain": "megamarathi.in", "title": "News Archives - Page 35 of 36 - MegaMarathi.IN", "raw_content": "\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – २३ नोव्हेबर रोजी होणार चित्रपट प्रदर्शित\nमि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित 'मि. अँड मिसेस सदाचारी' या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्���क अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत. मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली आहे. आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी 'मि. अँड मिसेस सदाचारी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर 'तू ही रे' सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची धमाकेदार पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल. Mr & MRS Sadachari Photos :\nअभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय...\nसई आणि तेजस्विन���ला गवसला गाण्याचा सूर संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे सिनेमा प्रेमकथेवर आधारित असला त्यातील रोमॅंटिक इसेन्स हा तितकाच खास आणि प्रेक्षकांना आपलंस...\nपॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या मनमोहक सुगंधाने रंगला 'तू ही रे' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा Tu Hi Re Music Launch Photos :\nतू ही रे मध्ये दिसणार सईच्या लूकचा प्रिझम ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील...\nछोट्या मृणालची मोठी घोडदौड गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. प्रेक्षकांना भावणारी त्यांची निरागसता, प्रेमळ स्वभाव सिनेमा, मालिका आणि जाहिरातील एक महत्वाचा एलिमेंट म्हणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/news/page-3/", "date_download": "2019-01-16T12:33:21Z", "digest": "sha1:T6V33RYEHOJCMRGUSSZCLIBRZKNHKSRZ", "length": 11485, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\nधडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आलाय. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत.\nमहाराष्ट्र Nov 19, 2018\nधक्कादायक, मराठवाड्यात 11 महिन्यांत 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nएका चुकीने गेला तीन मुलींचा जीव, 15 जणांचं आयुष्य धोक्यात\nपोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू\nलग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या मुलीच्या पित्याची हत्या\n...म्हणून उद्धव ठाकरेंनी मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड - विखे पाटील\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nमहाराष्ट्र Oct 17, 2018\nदारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nइंधनानंतर ताटातलं जेवणही महागलं, घटली भाजीपाल्याची आवक\n#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर\n खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे\nऐन सणासुदीच्या काळात महागाईचा वाढता आलेख, विनाअनुदानित गॅस सिलेंडर 59 रुपयांनी महागला\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/surendra-shantaram-dighe/", "date_download": "2019-01-16T12:34:00Z", "digest": "sha1:ETRG2RNVZVD2DY5RDHPT3ERLZA64IADK", "length": 8680, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुरेंद्र शांताराम दिघे – profiles", "raw_content": "\nजिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक, शिक्षण-क्षेत्र\nसुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत.\nजिज्ञासा ट्रस्ट, ठाणे (Jidnyasa Trust, Thane) ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.\nविद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन; ज्यमध्ये प्रामुख्याने हिमालय आणि सह्याद्री साहस शिबीरे, जिज्ञासा छात्र सेना, विज्ञान केंद्र, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि इतर विज्ञान विषयक उपक्रम, शालेय जिज्ञासा हे शालेय मुलांनी, मुलांसाठी संपादित केलेले वार्षिक नियतकालिक, कला शिबीर, निसर्ग आणि पर्यावरण विषयक विशेष उपक्रम, शिक्षण सक्षमीकरण अभियान यांचा समावेश आहे.\nभारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे जिज्ञासाला २००८ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच जॉन्सन इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, श्री. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चैत्र नवरात्रोत्सव २००८ साली गौरवचिन्ह प्राप्त झाले. सौ. सुमिता दिघे आणि श्री. सुरेंद्र दिघे यांना ठाणे नगररत्न पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल नवनिर्माण गौरव पुरस्कार मिळाला.\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटक��ंच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai?start=126", "date_download": "2019-01-16T13:27:49Z", "digest": "sha1:PKDK5NIWCTZW4LL2NPFQYGSTIUI66X7G", "length": 6213, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपत्नीसाठी घेतलेलं गिफ्ट जेव्हा पती ट्रेनमध्ये विसरतो....\nमुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी\nएका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात\nआता अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर होणार दंडात्मक कारवाई\n\"कोणतीही निवडणूक लढवणार नाही\" - चंद्रकांत पाटील\nमनसेचा वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप\nचंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...\nराम कदम यांनी अखेर ट्विट करून मागितली माफी...\nगणेशोत्सव मंडप परवानगी तांत्रिक कचाट्यात...\nमुंबईत शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेप करण्यास पूर्णपणे बंदी\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल\nसोनाली बेंद्रेला राम कदमांनी वाहिली श्रद्धांजली\nएस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार\n\"भाजपने 'बेटी भगाओ' काम सुरू केलंय का\" - उद्धव ठाकरे\n��ुंबईतील ४००० फेरीवाले होणार हद्दपार...\n, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री एन्ट्री\nदहीहंडी कार्यक्रमादरम्यान राम कदम आणखी एका वादात\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/20/balanced-fund-balanced-fund.html", "date_download": "2019-01-16T12:29:34Z", "digest": "sha1:LA5OUFHACK4GOBO4ILHKZSWANJETHBRB", "length": 6922, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'अशा' गुंतवणूकदारांनी 'बॅलन्सड फंड'चा पर्याय नक्की स्वीकारावा! 'अशा' गुंतवणूकदारांनी 'बॅलन्सड फंड'चा पर्याय नक्की स्वीकारावा!", "raw_content": "\n'अशा' गुंतवणूकदारांनी 'बॅलन्सड फंड'चा पर्याय नक्की स्वीकारावा\nसातत्याने कमी होत जाणारे व्याज दर यामुळे सामान्य गुंतवणूकदार काहीसा चिंतीत झाला असून नेमकी गुंतवणूक कोठे करावी याबाबत काहीसा गोंधळून गेला आहे, अशा परिस्थितीत जर आपण पोस्ट, पीपीएफ या सारख्या पारंपारिक गुंतवणुक केली तर जेमतेम ६.५ ते ७.६ % इतका रिटर्न मिळू शकतो आणि जर शेअर मार्केट मध्ये थेट गुंतवणूक करायचे ठरविले तर नेमके कोणते शेअर घ्यायचे, कधी घ्यायचे व कधी विकायचे या बाबत फारसी माहिती नसती शियाय थेट गुंतवणुकीत जोखीमही जास्त असते यावर एक उत्तम पर्याय म्हणजे म्युचुअल फंडाच्या बॅलन्सड फंड योजनेत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. त्या दृष्टीने बॅलन्सड फंड म्हणजे काय हे आज आपण पाहू.\nबॅलन्सड फंड हा म्युचुअल फंडाच्या विविध योजनांमधील एक पर्याय आहे. ज्यांना शेअर मार्केटची जोखीम पूर्णपणे घ्यायची नाही पण काही प्रमाणात घ्यायची आहे, अशा गुंतवणूकदारांनी हा पर्याय अवश्य स्वीकारावा. यामध्ये आपल्या गुंतवणुकीच्या ६५% इतकी रक्कम शेअर्स मध्ये गुंतविली जाते तर उर्वरित ३५% रक्कम सरकारी कर्ज रोखे (बॉंड), खाजगी कंपन्याचे कर्ज रोखे (डिबेंचर), खाजगी कंपन्याच्���ा मुदत ठेवी,कमर्शियलपेपर्स, सीओडी, या सारख्या तुलनेने कमी जोखमीच्या पर्यायामध्ये गुंतविली जाते. यातील गुंतवणुकीसाठी डिव्हिडंड व ग्रोथ हे दोन पर्याय असतात, शेअर्स मधील गुंतवणूक ६५% इतकी असल्याने मिळणारा डिव्हिडंड हा करमुक्त असतो तसेच गुंतवणुकीतून होणारा भांडवली नफा (कॅपीटल गेन) हा ही करमुक्त असतो मात्र जर आपण गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अंशत: अथवा पूर्ण रक्कम काढली तर रिडीम केलेल्या युनिट्सवर जर भांडवली नफा असेल तर अशा नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपीटल गेन टॅक्स १५% दराने भरावा लागतो. यातील गुंतवणूक एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने करता येते. शेअर बाजारातील चढ उतारानुसार मिळणारा रिटर्न कमी आधी होऊ शकतो मात्र दीर्घ कालीन उद्दिष्टाने यात गुंतवणूक केल्यास सुमारे १२% ते १३% इतका रिटर्न मिळू शकतो व हा रिटर्न पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा ५% ते ६% जास्त असू शकतो असे असले तरी रिटर्न बाबत खात्री देता नाही. ४ प्रमुख बॅलन्सड फंडांनी गेल्या १० वर्षात कसे रिटर्न दिले आहेत हे खालील टेबल वरून पाहूया...\nफंडाचे नाव गेल्या १ वर्षातील % रिटर्न गेल्या ३ वर्षातील % रिटर्न गेल्या ५ वर्षातील % रिटर्न गेल्या १० वर्षातील % रिटर्न\n२५ २१ १९ १२\n२१ २१ १८ १४\n१३ १८ १८ ११\n१५ २० १८ १४\nयावरून आपल्या असे लक्षात येईल की बॅलंस फंडातील गुंतवणूक पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा निश्चितच चांगला रिटर्न देऊ शकते तरी सद्य परिस्थितीत थोडी जोखीम घेऊन बॅलंस फंडात गुंतवणूक जरूर करावी जेणे करून सध्याच्या घसरत्या व्याज दरावर मत करणे शक्य होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-about-two-daughter/", "date_download": "2019-01-16T12:46:25Z", "digest": "sha1:NV2552ITTFOECG65Z4OSPQ5L3VGP77UI", "length": 22179, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "…दोघी हव्याशा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nइ. वि. 1800 ते 2018. स्त्रीच्या शिक्षणाचा… अस्तित्वाचा… स्वत्त्वाचा… संघर्षाचा खूप मोठा पल्ला आपण साऱ्याजणींनीच पार केलाय. काट्याकुट्यांनी भरलेली… अलवणातली बिकट, अंधारली वाट पार करून कणखरपणे उभ्या आहोत अंतरंगातील तेजाने तळपत…पण… तरीही अजूनही मुलीला अ��्तित्वासाठीच संघर्ष करावा लागतो आहे. परवाच आलेली बातमी… पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगीच झाली म्हणून आईने नवजात मुलीला नख लावलं… काय हा विरोधाभास… म्हणजे ही लढाई अजूनही संपलेली नाही…ज्या आईच्या दोन्ही मुलीच आहेत आणि हव्याशा आहेत… अशा आयांची मनोगते…\nमाझ्या मुली माझा अभिमान\nअर्भकाची हत्या ही खूपच घृणास्पद गोष्ट आहे. तेही फक्त दुसरी मुलगी झाली म्हणून आज अशीही कुटुंब आहेत जी मुलीच्या प्रतिक्षेत असतात आणि मुलगी झाल्यावर आनंदोत्सव साजरा करतात. मुली झाल्यावर हत्या करणारे माता पिता विकृतच. मलाही दोन मुली आहेत. पण त्याचा मला आज अभिमानच आहे. सगळ्याच बाबतीत माझ्यासोबत त्या ढालीसारख्या असतात. घरच्यांच्या अपेक्षा होत्या दुसरा मुलगा व्हायला हवा म्हणून, पण आम्हा पतीपत्नीला दुसरी मुलगी झाल्याचा आनंदच झाला. आज मुलं जे करु शकत नाहीत त्याच्या दुप्पट मुली करतात. त्या चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेतात, अभ्यास करतात आणि आईला मदत करतात. त्यामुळे दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा तिरस्कार न करता तिलाही आपलंसं करा. तिचे पालनपोषण असे करा की उद्या तुम्हाला तिचा अभिमान वाटेल.\nमाझा विश्वास माझे सामर्थ्य\nसरकारकडून लेक वाचवा, लेक शिकवा असा जागर होत असताना अशा प्रकारच्या घटना होतात हे धक्कादायक आहे. मुळात आपल्या पोटच्या मुलीची हत्या करायला त्या आईवडिलांचं काळीजच कसं धजावलं आईवडील कसे काय एवढे निर्दयी होऊ शकतात. आज माझ्या दोन मुली आहेत. मला आनंद आहे. घरात त्यांचा चिवचिवाट सुरु असतो. दंगा, मस्ती सुरु असते. माझ्या चिमुरड्या… मी आजारी पडल्यावर त्या एवढ्याशा असूनही माझी काळजी घेतात. आई-बाबांना छोट्या-छोट्या गोष्टीत मदत करतात. त्यांच्या असण्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे. आज त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकतेय. खरंच मला वाटतं प्रत्येकाला मुलगी असावी. माझ्या मुली माझा विश्वास माझे सामर्थ्य आहेत. दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा राग करु नका. तिला आपलीशी करुन बघा, उद्याचे तुमचे उज्वल भविष्य असेल.\nपुन्हा मुलगी झाली म्हणून तिला नाहीशी करण्याचा विचार माझ्या मनात तेव्हाही नव्हता आणि कधी येईल असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने त्या बाळाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो त्यानुसारच तो घडतो. मला पहिली मुलगीच. दुसऱ्यांदा जेव्हा बाळंतपण आलं तेव्हा डॉक्टरांना आम्ही सांगितलं यापुढे आम्हाला बाळ नको. तेव्हा डॉक्टरांनी विचारलं, पहिली मुलगीच आहे ना, मुलासाठी तुम्ही विचार करणार नाही का त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलं, दुसरी मुलगी झाली तरी आम्हाला ती मुलासारखीच प्रिय असेल. झालंही तसंच… आम्हाला दुसरी मुलगीच झाली. मेघना… पण तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला मुलगा नसल्याची खंत कधी वाटली नाही. आणखी एक सांगायचं म्हणजे, मेघना आता कॉलेजला जाते. पण कॉलेजातून आल्यावर ती घरातच असते. त्यामुळे घर कसं भरलेलं वाटतं. मुलगा असता तर या वयात तो मित्रांसोबत बाहेरच असता. आम्हाला त्याचा सहवास फार कमी मिळाला असता. म्हणून दुसरीही मुलगीच झाली याचा आम्हाला केवळ आनंदच नाही, तर सार्थ अभिमानच आहे. तीच माझं जीवन आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअँपल मिशन फाउंडेशन तर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या… एकमेकांची सोबत\nनातीगोती : आम्ही समान धर्मा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-109864.html", "date_download": "2019-01-16T11:52:55Z", "digest": "sha1:FVJNHXZYNKHFCFOMYAA62PMQLYWMOYMO", "length": 13180, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाहीतर वाईट परिणाम होतील, NCPची मुख्यमंत्र्यांना धमकी?", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 ���ावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nनाहीतर वाईट परिणाम होतील, NCPची मुख्यमंत्र्यांना धमकी\n02 जानेवारी : बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल अंशत: राज्य सरकारने स्वीकारला पण यावरुन मंत्रिमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांवरचे ताशेरे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता.\nरा़ष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि सुनील तटकरेंना वगळा, त्यांच्यावरचे ताशेरे मागे घ्या, नाहीतर वाईट परिणाम होतील अशी धमकी राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना दिली अशी माहिती सूत्रांनी दिली. एका प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांचा बचाव केलाय. हिवाळी अधिवेशनात या दोन्ही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठकही झाली होती.\nया बैठकीत काय निर्णय घ्यावा याला चालना देण्यात आली. त्यामुळे आज अहवाल स्वीकारतांना टोपे आणि सुनील तटकरेंना का वगळण्यात आलं असा प्रश्न उपस्थित झालाय. एकंदरीच आघाडीचा धर्म पाळत 'आदर्श' तडजोड झाल्याची चर्चा आता रंगली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं ���हत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/12/blog-post_21.html", "date_download": "2019-01-16T12:49:59Z", "digest": "sha1:VIMCJECFVNZCUCFXDA2YQCBUQZYAHPSU", "length": 8957, "nlines": 32, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\n‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nशानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. याच पठडीतला नवनाथांच्या महात्म्यावर आधारित ‘बोला अलखनिरंजन’ हा भक्तीमय चित्रपट येत्या२८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाची शानदार झलक व संगीत अनावरण सोहळा नुकताच डॉ.जियाजी नाथ (राष्ट्रीय अध्यक्ष...अखिल भारतीय नाथपंथीय महासंघ, मुंबई) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. ‘मातृपितृ फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घनशाम येडे यांनी सांभाळली आहे.\nया प्रसंगी बोलताना दिग्दर्शक घनशाम येडे सांगतात की, नवनाथांचा हा चित्रपट माझा ध्यास होता. त्यांच्याच कृपेने माझी स्वप्नपूर्ती झाली असून वैचारिक उद्बोधन आणि रंजकता यांचा सुरेख मेळ या चित्रपटात प्रेक्षकांना पहाता येईल. प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणारा हा चित्रपट असेल असा विश्वास व्यक्त करतानाचा दिग्दर्शक घन:श्याम येडे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला दाद देत घनशाम येडे यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाला कलाकारांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.\nतीन सुरेख गीतांचा भक्तीमय नजराणा ‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटात आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे. नाथ संप्रदायाचे महात्म्य, त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहे हे सांगताना शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यच्या नवनाथांवरच्या निस्सीम श्रद्धेची किनार या चित्रपटाला जोडण्यात आली आहे. या संप्रदायाच्या शिकवणीने जीवनमान कसे चांगले होऊ शकते, विपरीत गोष्टींवर कशी मात करता येऊ ��कते हे दाखवण्यात आले आहे. अमोल कोल्हे, सिया पाटील, नागेश भोसले, दिपक शिर्के, दिपाली सय्यद, गायत्री सोहम, मिलिंद दास्ताने, प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घनशाम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.\n‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटाचे सहनिर्माते सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घनशाम येडे यांनी लिहिली आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज यांचे आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांचे आहे. वेशभूषा, कार्यकारी निर्मात्या चैत्राली डोंगरे आहेत.रंगभूषा किरण सावंत यांची आहे. नृत्यदिग्दर्शन बॉबी खान, संग्राम भालेकर यांनी केले आहे. ध्वनी संयोजनाची जबाबदारी अनिल निकम व कैलास पवार यांनी सांभाळली असून व्हि.एफ.एक्स रितेश दप्तरी यांचे आहे. सहदिग्दर्शन चार्ल्स गोम्स, संदीप शितोळे यांनी केले आहे. देवदास भंडारे, दिपक साळुंखे यांचे कलादिग्दर्शन चित्रपटाला लाभले आहे. शिवाजी दडस आणि नारायण माळशिकारे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती सहाय्यक संजय कोळी, योगेश टेंमगिरे आहेत. निर्मिती व्यवस्था अनिरुद्ध दुभाषी, श्रीकांत बडवे (महाजन) यांची आहे.\nकुटुंबासमवेत पहावा असा ‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/19/aahe-karan-mhanunhi-nagpur-artical-by-chndrashekhar-tilak-.html", "date_download": "2019-01-16T11:50:30Z", "digest": "sha1:TJTKJKPX77XNCCSILKRN2MJPALR5R4GL", "length": 18342, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " आहे कारण म्हणूनही... आहे कारण म्हणूनही...", "raw_content": "\nनोटाबंदी या शब्दाचाही कंटाळा यावा इतकी गेले काही दिवस याची चर्चा सुरू आहे. तसं पाहिले तर गेल्या वर्षी याबाबतची घोषणा झाल्यापासूनच याबाबत पराकोटीची टोकाची भूमिका, दोन्ही टोकांनी सुरू आहे. जणुकाही याला उच्चरवात विरोध केला नाही तर आपल्याला विरोधी पक्ष किंवा प्रसारमाध्यमे म्हणणार नाहीत असं या बाजूच्या मंडळींना वाटत असावे; तर उलटपक्षी याचे काहीही, कसेही समर्थन केले नाही तर काही खरे नाही असंही मानणारी मंडळी आहेत. या सार्‍या चर्चेत राजकीय मतभिन्नता जितक्या प्रकर्षाने सामोरी आली, तितकी याची आर्थिक-सामाजिक बाजू उघड झ��ली का किंवा केली का हा मात्र प्रश्नच आहे. हे सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांबाबतही खरे आहे.\nआता अगदी हेच पाहा ना प्रत्येक देश प्रत्येक काळात आपापल्या अर्थव्यवस्थेबाबत निर्णय घेतच असतो. प्रत्येक निर्णय दरवेळी क्रांतिकारक असतोच किंवा असलाच पाहिजे, असंही काही नसते. जर प्रत्येकच निर्णय असा क्रांतिकारी असला तर दोनच शक्यता असू शकतात. एक तर देशाची अर्थव्यवस्था इतकी दोलायमान आहे किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्याआधी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत वा नव्हती. अशा अर्थाने विचार केला तर अशी कोणतीच पार्श्वभूमी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झालेल्या नोटाबंदी - नोटाबदली - नोटाकोंडीच्या निर्णयाला नव्हती आणि नाही. १९९१ सालापासूनच आपल्या देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या आहेत. या गेल्या २५-२६ वर्षांत नानाविध राजकीय रंगसंगतीची सरकारे केंद्रस्थानी आपल्या देशाने अनुभवली आहेत. तरीही मागील २५ वर्षांच्या काळात आपल्या देशाच्या अर्थकारणाने आर्थिक धोरणाबाबत कोणतेही वादळी फेरबदल किंवा घूमजाव अनुभवलेले नाही. राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर कितीही उच्चरवाने घोषणाबाजी झाली असली तरी ना कोणी एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडवले ना कोणी कोणाला परदेशातून फरफटत आणले. अगदीच काही झाले असेलच तर सरकारानुरूप त्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमात बदल झाला असेल किंवा वेळोवेळी जाहीर झालेल्या योजनांचे नामाभिधान बदलले असेल. म्हणजे काँग्रेस राजवटीत योजनांना गांधी-नेहरू घराण्याची नावे दिली असली तर भाजपा राजवटीत मुखर्जी-दीनदयाळजी-अटलजी यांची नावे दिली गेली असतील. अलीकडच्या काळात प्रधानमंत्री योजना असे म्हटले गेले असेल, पण अर्थकारणाची दिशा तीच राहिली आहे आणि अर्थकारणाच्या निकषांवर ते बरोबरच आहे. या सातत्यातूनच १९९१ च्या आर्थिक संकटातून एक देश किंवा एक अर्थव्यवस्था म्हणून आपण केवळ बाहेर आलो नाही, तर आजमितीला जगातील एक नामांकित, उल्लेखनीय अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावले आहे. यात या काळातील सर्वच सरकारचा यथायोग्य सहभाग आहे.\nआज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे या २५-२६ वर्षांच्या काळातही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेलेच की पण त्यापैकी कोणत्याही निर्णयाची अशी वाजतगाजत वर्षपूर्ती केल्याचे पटकन आठवत नाही. नोटाबंदीचा निर्णय आपल्या चलनाबाबत आहे म���हणून असं केले म्हणावे तर १९९१ साली आपल्या रुपयाचे दोन हप्त्यात मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन करण्यात होतेच की पण त्यापैकी कोणत्याही निर्णयाची अशी वाजतगाजत वर्षपूर्ती केल्याचे पटकन आठवत नाही. नोटाबंदीचा निर्णय आपल्या चलनाबाबत आहे म्हणून असं केले म्हणावे तर १९९१ साली आपल्या रुपयाचे दोन हप्त्यात मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन करण्यात होतेच की पण त्या निर्णयांची अशी काही वर्षपूर्ती साजरी केली गेली नव्हती. १९९१ सालचा अवमूल्यन करण्याचा निर्णय घेणारे नरसिंह राव यांचे सरकार आधी अल्पमतातले आणि नंतरही आघाडी सरकार होते आणि आताचा नोटाबंदीचा निर्णय घेणारे मोदी सरकार तसे एका अर्थाने आघाडी सरकार असले तरी ते स्वत:च्या बळावर ही कामं करू शकते हा फरक काही वर्षपूर्ती साजरा करण्याचे कारण असू शकत नाही. १९९१ साली आपण एक अर्थव्यवस्था म्हणून अडचणीत होतो आणि २०१६-१७ साली नव्हतो हेही काही त्याचे कारण असत नाही. १९९१ साली घेतलेला अवमूल्यनाचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थांच्या दबावाखाली घेतला गेला होता, अशी त्या वेळी जर चर्चा असली तर आता नोटाबंदीचा निर्णय जागतिक बँका व क्रेडिट कार्ड कंपन्यांमुळे घेतला आहे अशी कुजबूज करणारी मंडळी आहेतच की पण त्या निर्णयांची अशी काही वर्षपूर्ती साजरी केली गेली नव्हती. १९९१ सालचा अवमूल्यन करण्याचा निर्णय घेणारे नरसिंह राव यांचे सरकार आधी अल्पमतातले आणि नंतरही आघाडी सरकार होते आणि आताचा नोटाबंदीचा निर्णय घेणारे मोदी सरकार तसे एका अर्थाने आघाडी सरकार असले तरी ते स्वत:च्या बळावर ही कामं करू शकते हा फरक काही वर्षपूर्ती साजरा करण्याचे कारण असू शकत नाही. १९९१ साली आपण एक अर्थव्यवस्था म्हणून अडचणीत होतो आणि २०१६-१७ साली नव्हतो हेही काही त्याचे कारण असत नाही. १९९१ साली घेतलेला अवमूल्यनाचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थांच्या दबावाखाली घेतला गेला होता, अशी त्या वेळी जर चर्चा असली तर आता नोटाबंदीचा निर्णय जागतिक बँका व क्रेडिट कार्ड कंपन्यांमुळे घेतला आहे अशी कुजबूज करणारी मंडळी आहेतच की बोलणारे काय, काहीही बोलतात या शंकेचा फायदा दोघांनाही द्यावा लागेलच. त्यामुळे हेही काही नोटाबंदीच्या वर्षपूर्ती साजरी करण्यामागे असणार नाही. दोन सरकारांच्या वृत्तीतला आणि कार्यपद्धतीतील फरक हेही काही त्याचे कारण ��सेल असे वाटत नाही. नोटाबंदीचा निर्णय फार जणांना माहीत नव्हता असा एक काही जणांचा आवडता मुद्दा आहे. खरं-खोटं भगवान आणि पंतप्रधान मोदीच जाणे बोलणारे काय, काहीही बोलतात या शंकेचा फायदा दोघांनाही द्यावा लागेलच. त्यामुळे हेही काही नोटाबंदीच्या वर्षपूर्ती साजरी करण्यामागे असणार नाही. दोन सरकारांच्या वृत्तीतला आणि कार्यपद्धतीतील फरक हेही काही त्याचे कारण असेल असे वाटत नाही. नोटाबंदीचा निर्णय फार जणांना माहीत नव्हता असा एक काही जणांचा आवडता मुद्दा आहे. खरं-खोटं भगवान आणि पंतप्रधान मोदीच जाणे पण हाही काही विषय असू शकत नाही.\nमग प्रश्न किंवा निदान मुद्दा, असा आहे की मग नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती अशी मोठ्या प्रमाणावर का साजरी केली गेली असेल\nत्याचे कारण आहे की, आपल्या देशाच्या अर्थव्यवथेचे बदललेले स्वरूप. गेल्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे केवळ आपल्या अर्थव्यवस्थेची प्रतिमा (परसेप्शन अशा अर्थाने) बदलली आहे असे नव्हे; तर या काळात आपल्या अर्थव्यवस्थेची संरचना (कम्पोझिशन अशा अर्थाने) बदललेली आहे. हा बदल कृषी क्षेत्राच्या वर्चस्वातून औद्योगिक क्षेत्राच्या प्राधान्याकडे आणि नंतर सेवा क्षेत्राच्या सर्वंकष प्राबल्याकडे असा आहे. असं म्हणत असताना हे लक्षात घ्यावे लागते की, हा केवळ क्षेत्र बदल नाही. कृषी-उद्योग-सेवा ही केवळ अर्थव्यवस्थेची तीन वेगवेगळी क्षेत्रे नसून ते तीन वेगवेगळे उत्पन्न - गट आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तीन स्वतंत्र वेगवेगळे वयोगट आहेत. ही तीन क्षेत्रे उत्पन्न, खर्च, गुंतवणूक अशासहीत सगळ्याच बाबतीत तीन वेगवेगळ्या वृत्ती आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला कोणी प्रखर विरोध केला, कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि कोणी उत्स्फूर्त पाठिंबा दिला हे जर इथे लक्षात घेतले तर हा मुद्दा स्पष्ट होतो. कृषी क्षेत्राकडून विरोध, उद्योग क्षेत्रातून सावध प्रतिक्रिया आणि सेवा क्षेत्रातून उत्स्फूर्त पाठिंबा अशी ती ढोबळ वर्गवारी आहे. आजमितीला आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा ५४ टक्के वाटा सेवा क्षेत्रातून येतो. त्यात कार्यरत असणार्‍यांचा सरासरी वयोगट तिशीच्या आसपास आहे. त्यांच्या उत्पन्नाचा अस्तित्व-काल (शेल्फ - लाईफ) मर्यादित आहे; त्यांच्या खर्चाचे स्वरूप हॅबिट - ट्रिगर्द आहे आणि माध्यम इलेक्ट्रॉनिक आहे. हा वर्ग संपूर्ण देशभर पसरला आहे. तो इव्हेन्ट-ओरिएंटेड आहे आणि म्हणून नोटाबंदीची वर्षपूर्ती साजरी केली गेली असावी. केवळ प्रसारमाध्यमांची सोय म्हणून नव्हे.\nया निर्णयांची वर्षपूर्ती साजरी करण्याचे अजून एक कारण कदाचित असे असेल की, हा आगळावेगळा निर्णय आक्रमक की आक्रस्ताळा हे अगदी वादाचा नसले तरी चर्चेचा विषय आपल्या देशात नक्कीच बनला होता. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन बँकसहित अनेक मान्यवर अर्थसंस्था व गुंतवणूक संस्था यांनी मात्र याचे जोरदार आणि वारंवार कौतुक केले आहे. या निर्णयाने अल्पकालात जरी काही प्रमाणात आर्थिक विकासाचा दर कमी झाला तरी मध्यम-दीर्घ काळात ते फायदेशीर ठरेल असे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले आहे. वर्षपूर्ती साजरी करण्याच्या निमित्ताने हे विश्लेषण देशभर पोहोचवणे हाही त्यामागे हेतू असू शकतो आणि त्यात काहीही गैर नाही. याच काळात वस्तू-सेवा कर (जीएसटी)च्या अंमलबजावणीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यालाही परस्पर उत्तर देण्याची संधी अनायासे साधली गेली आहे. पंतप्रधान मोदी ज्या उत्साहाने आणि तडफेने हा विषय जागतिक व्यासपीठावर मांडत आहेत ते इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगे आहे. जर हे तिथे मांडले जाते, जाऊ शकते तर देशांतर्गत मांडले जाणारच ना आधीच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे सेवा क्षेत्राच्या प्राबल्याच्या जमान्यात आर्थिक केंद्रे मोजक्याच मोठ्या शहरांत केंद्रित किंवा मर्यादित राहिलेली नाहीत. नवनवीन सेवा आणि त्यांची नवनवीन केंद्रे आता सातत्याने पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट संघात जशी हल्ली मुंबई-दिल्ली-बंगळुरूइतकीच छोट्या शहरातून देशभरातून खेळाडू येत असतात तसे हे आहे. राजकीय प्रसार इतकीच त्यालाही किनार आहे. आणि म्हणून तर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत विविध ठिकाणी हा विषय जाणीवपूर्वक मांडला गेला असावा.\nएकंदरीत काय, हे सगळे राजकीय अर्थकारण असू दे नाहीतर आर्थिक राजकारण, तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी हे विधिलिखित होते, आहे आणि राहील. म्हणजे इतकेच, हा विषय म्हणजे आहे कारण म्हणूनही... असा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:02:25Z", "digest": "sha1:T6AF3U5JCJIK2U2XPPCPWWMVYI6K2ZZF", "length": 8879, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंड तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदौंड तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात\nवरवंड- पाटस (ता. दौंड) येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे यांनी दौंड तालुक्‍यातील सदस्यांना 5 लाख रुपये अपघाती विमा संरक्षण देण्याची घोषणा केली, तसेच पाटस येथे वृक्षारोपण करण्यात आले.\nदौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (दि. 13) पाटस येथे पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे व जिल्हा संघटक अब्बास शेख हे उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना सीताराम लांडगे यांनी सर्व पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पत्रकारांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा सातपुते यांनी केले, तर आभार दौंड तालुका उपाध्यक्ष प्रशांत वाबळे यांनी मानले.\nया कार्यक्रमासाठी पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, हवालदार संतोष मदने, जिल्हा संघटक अब्बास शेख, हवेली तालुका अध्यक्ष महेश फलटणकर, पुजारी, दौंड तालुका उपाध्यक्ष प्रशांत वाबळे, सचिव अमोल होले, सहसचिव पूजा भोंडवे, संपर्क प्रमुख अतुल काळदाते, खजिनदार अलिम सय्यद, तालुका संघटक नेहा सातपुते, तसेच दीपक चौधरी सदस्य\nविनोद गायकवाड, परशुराम निखळे , योगेश रांधवण हे उपस्थित होते .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-of-kumarswamy-in-karnataka-to-collapse-on-july-5/", "date_download": "2019-01-16T12:33:41Z", "digest": "sha1:OOSS2F7PGIQWFSM4HFJL6ANO5TLERFTO", "length": 7483, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार\nटीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता आता वाढू लागली आहे. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का देण्याची तयारी काही कॉंग्रेसच्या आमदारांनी सुरु केली आहे.\nअर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. त्यांची ही नाराजी कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा गट भाजपाला जाऊन मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nकाय आहे वादाचे नेमके कारण \nशेतकरी कर्जमाफीचं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आपल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मानस आहे. परंतु, काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. कर्जमाफीच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देखील पाठिंबा नाही. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपाला साथ देतील आणि कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल, असं गणित राजकीय वर्तुळात मांडलं जातंय.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nसोपल अन ���िरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता\nबार्शी : महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळचे सहअध्यक्ष आणि भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=201601&list=pages&filter=meta&sort=diff_tot", "date_download": "2019-01-16T12:46:00Z", "digest": "sha1:R6W7FUH75D2XGAK4CX5I4JQNOVKZXWA3", "length": 5335, "nlines": 61, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "January 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n13 2 2 0 34 k 21 k विकिपीडिया:मेलिंग लिस्ट\n172 8 15 11 k 15 k 159 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n1 k 3 11 9.5 k 9.3 k 70 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n85 5 8 6.4 k 6.2 k 161 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n2 1 1 2 k 2 k 2 k विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ६ संदेश\n1 1 2 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया चर्चा:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/6\n26 1 5 1.1 k 1.1 k 1.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/6\n12 2 2 0 752 27 k विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत\n9 1 4 634 634 56 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n3.1 k 1 1 584 584 51 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n2 1 1 390 390 21 k विकिपीडिया:अशुद्धलेखन\n17 2 3 0 314 259 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन\n8 1 3 286 286 53 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n4 1 1 262 262 9 k विकिपीडिया:विकीपत्रिका/ नोंदणी\n3 1 1 140 140 3.1 k विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प\n1 1 132 132 57 k विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता\n4 1 1 103 103 6.3 k विकिपीडिया:शुद्धलेखन\n2 2 4 65 67 15 k विकिपीडिया:मराठीतील सदोष अक्षरलेखन\n11 2 2 0 56 9.2 k विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह\n2 1 1 12 12 12 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)जोशी\n166 1 1 11 11 23 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n998 1 1 -2 2 72 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14\n4 1 1 2 2 6.6 k विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प\n4.3 k 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n3.7 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n3 k 0 0 विकिपीडिया:शोध\n2.8 k 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n2.3 k 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n1.8 k 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n1.2 k 0 0 विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे\n988 0 0 विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n882 0 0 विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n870 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n605 0 0 विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून\n134 0 0 विकिपीडिया:वगळण्याविषयीचे धोरण\n83 0 0 विकिपीडिया:वर्तमानता\n4 1 1 0 0 2.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १०\n63 0 0 विकिपीडिया:शैली मार्गदर्शक\n56 0 0 विकिपीडिया:माहितीपृष्ठ\n50 0 0 विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6912-pune-grampanchayat-election-today", "date_download": "2019-01-16T12:32:05Z", "digest": "sha1:KRPIXPXSHIPRT5STPCS3FFPIBY3RJIDY", "length": 5759, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nविधान सभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे, 258 ग्रामपंचायतीमधील 456 रिक्त पदासाठी मतदान होणार असून गाव कारभाराचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.\nआज सकाळी 7.30 पासून मतदानाला सुरुवात झाली असून सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. आजची ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक निवडणूक केंद्रावर पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या मतदानाची मतमोजणी 28 मे या तारखेला होणार आहे.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=7272", "date_download": "2019-01-16T12:35:20Z", "digest": "sha1:2RSWZDQNTE22TXU3CJONDOAXLGWFNS5K", "length": 6043, "nlines": 167, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रसिद्धी मिळविण्यासाठी अजित पवारांवर टिका केली जाते; सुनिल तटकरेंचा शिवसेना-भाजपला टोला\nसदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडतील असं वाटत नाही - राजू शेट्टी\nसरकारने मोठ्या व्यक्तींची नावे वापरण्याचा धंदा बंद करावा; राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड\nराजकोटमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य\nरस्त्यांच्या दुरूस्तीसाठी परदेशी कंपनीकडून आणलेले साहित्य कधी वापरणार- संतप्त मुंबईकरांचा सवाल\nतुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू\nभुशी धरणावर जाण्याचा विकेंड प्लान करताय तर आधी ही बातमी वाचा\nशालेय वस्तू खरेदीसाठी लहनगी मुलगी मागतेय भीक\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत\nअटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर उदयनराजेंचा साताऱ्यात 6 तासांचा रोड शो, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत\nमुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमच्यावर भरोसा हाय- विद्यार्थ्यांनी दिल्या हटक्या शुभेच्छा\nनारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nकोल्हापूरात महापूर, 82 बंधारे पाण्याखाली\nबेबी डॉल सनी लिऑन बनली आई\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\nभातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/london-court-ordered-to-extradition-of-vijay-mallya/", "date_download": "2019-01-16T12:43:14Z", "digest": "sha1:D4Z6IK7MJLYK2ZHKYACGOE74Z3ZHYW72", "length": 27523, "nlines": 279, "source_domain": "www.saamana.com", "title": "विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, लंडन न्यायालयाचे आदेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिने���ा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तार���ण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, लंडन न्यायालयाचे आदेश\nहिंदुस्थानात सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळालेला लिकरकिंग विजय मल्ल्या याच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने आज मंजुरी दिली. हिंदुस्थानने दिलेल्या पुराव्यानुसार मल्ल्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे आणि मनीलाँडरिंगचा खटला भरला जाऊ शकतो, असे न्यायमूर्ती एम्मा अर्बटनॉट यांनी सांगितले. त्यामुळे मल्ल्याला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nकिंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला 62 वर्षीय मल्ल्या हा 2016 मध्ये लंडनमध्ये फरारी झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच हिंदुस्थान सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती. एप्रिल 2017 मध्ये स्कॉटलंड यार्डने मल्ल्याला अटक केली होती. परंतु तो जामिनावर सुटला होता. त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण 4 डिसेंबर 2017 पासून लंडनच्या न्यायालयात सुरू आहे. सीबीआयने वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑगस्टा वेस्टलॅन्ड खटल्यातील आरोपी ख्रिश्चियन मिशेल याचे प्रत्यार्पण करण्यात हिंदुस्थान सरकारला काही दिवसांपूर्वीच यश मिळाले.\nआपल्याविरुद्धचा खटला हा राजकीय हेतूने प्रेरीत आहे. हिंदुस्थानात मला न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. तिथे माझ्यावर आणखी आरोप लावले जाऊ शकतात.\nआपण एक रुपयाही उधार घेतलेला नाही. किंगफिशर एअरलाइन्सने कर्ज घेतले होते. व्यवसायात नुकसान झाल्याने कर्जाची रक्कम खर्च झाली. मी फक्त गॅरेंटर होतो, फ्रॉड नाही.\nकर्जाची 100 टक्के मुद्दल फेडण्यास मी तयार आहे. 2016 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातही मी ही ऑफर दिली होती. माझ्यावर विनाकारण ‘बँकडिफॉल्टर’चा शिक्का लावला गेला आहे.\n2016 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्याची मागणी केली होती. परंतु काहीच उत्तर मिळाले नाही.\nहिंदुस्थानातील तुरुंगांची अवस्था चांगली नाही.\nमल्ल्याला लवकरच हिंदुस्थानात आणू – सीबीआय\nमल्ल्याविरुद्धचा खटला आता अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला हिंदुस्थानात आणू असा विश्वास सीबीआयने व्यक्त केला आहे. मजबूत साक्षीपुराव्यांच्या आधारे आम्ही ब्रिटनच्या न्यायालयात आपली बाजू मांडली होती. मल्ल्याने बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक फेडलेले नाही. मनीलाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसारही तो आरोपी आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.\nकर्जबाजारीमुळे मार्च 2012 मध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सने युरोप आणि आशियातील आपली विमान उड्डाणे बंद केली. किंगफिशरची देशांतर्गत 340 विमान उड्डाणे होती. ती कमी करून 125 केली गेली. पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. ऑक्टोबर 2012 पासून किंगफिशरची सर्वच उड्डाणे बंद झाली. 2013-14 पर्यंत किंगफिशर एअरलाइन्सच्या घाटा वाढून 4301 कोटी रुपये झाला होता. मल्ल्याही श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकला गेला. कर्जाच्या मुद्दलीवरील व्याज वाढत गेले. 2016 पर्यंत ती रक्कम नऊ हजार कोटी रुपयांवर गेल्यानंतर मल्ल्या परदेशात पळून गेला.\nपरदेशात लपून बसलेले आरोपी\nआरोपी प्रकरण या देशात आश्रय\nविजय मल्ल्या कर्जबुडी ब्रिटन\nनीरव मोदी पीएनबी घोटाळा ब्रिटन\nमेहुल चोक्सी पीएनबी घोटाळा ब्रिटन\nसंगीतकार नदीम गुलशन कुमार हत्या ब्रिटन\nदाऊद इब्राहिम मुंबई बॉम्बस्फोट पाकिस्तान\nजगातील फक्त 48 देशांबरोबरच प्रत्यार्पण करार\nजगातील 48 देशांबरोबर हिंदुस्थानचा प्रत्यार्पण करार आहे. देशात आर्थिक घोटाळे करून त्या देशांमध्ये पळून गेलेल्या फक्त 5 आरोपींनाच 2014 पर्यंत हिंदुस्थानात परत आणण्यात यश मिळाले आहे. अद्याप 23 आरोपी परदेशामध्ये लपून बसले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी संबंधित देशांकडे विनंतीही करण्यात आली आहे.\nमल्ल्यासाठी आर्थर रोड जेल तयार\nमुंबईवरील हल्ल्यातील पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अजमल कसाब याचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातील ज्या दोन मजली इमारतीत होता त्याच इमारतीमध्ये आता कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा मुक्काम असणार आहे. त्याच्यासाठी ‘हायसिक्युरिटी सेल’ तयार करण्यात आला आहे. ‘विजय मल्ल्यासाठी विशेष ‘हायसिक्युरिटी सेल’ तयार करण्यात आला आहे. त्याला इथे आणले गेले तर त्याच्या सुरक्षा आणि संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू,’ असे आर्थर रोडमधील एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱयाने सांगितले. सुरक्षा आणि संरक्षणाबरोबरच वैद्यकीय सेवाही मल्ल्याला पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nआर्थर रोड तुरुंगातील दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या हाय सिक्युरिटी सेलमध्ये मल्ल्याला ठेवण्यात येईल. हा सेल इतर गुन्हेगारांच्या सेलपासून वेगळा आहे. मल्ल्याच्या सेलबाहेर 24 तास सीसीटीव्ही तसेच अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस तैनात असतील. आर्थर रोड तुरुंग हा देशातील सर्वोत्तम तुरुंग असल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय गृहखात्याने दिले आहे. केंद्रीय पथकाने नुकताच आर्थर रोड तुरुंगामधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्याचे व्हिडीयो रेकार्डिंग ब्रिटनच्या न्यायालयात सादर केले होते.\nब्रिटन सरकार न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी असेल तर मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश कोणत्याही क्षणी काढू शकते, असे ब्रिटनमधील कायदेतज्ञ पावनी रेड्डी यांनी सांगितले. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मल्ल्याकडे 14 दिवस आहेत. त्याने अपील केले नाही तर 28 दिवसांत त्याचे प्रत्यार्पण होऊ शकते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहापालिका रणसंग्राम, नगरमध्ये शिवसेना तर धुळ्यात भाजप\nपुढीलहा फक्त कल, 12 पर्यंत थांबा निकाल तर आम्हीच लावणार- भाजप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवा���\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503929", "date_download": "2019-01-16T12:34:23Z", "digest": "sha1:MIPU373MSL6WCACHJGMVTNUPD2AHBUT5", "length": 9127, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘शाहू’ चे विजय औताडे ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘शाहू’ चे विजय औताडे ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानीत\n‘शाहू’ चे विजय औताडे ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानीत\nपुणे: येथे शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांना ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानित करताना न्या. टी. जी. कोल्हे. शेजारी माजी न्यायमूर्ती जी. डी. इनामदार, न्या. बी. आर. पाटील, दयालसिंह पवार, विठ्ठल पवार आदी.\nग्लोबल ऍग्रो फाऊंडेशन, संपादक व पत्रकार संघ मुंबई, राष्ट्रीय किसान संघटना व शेतकऱयांचे पंचप्राण शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना यांचे मार्फत सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार छत्रपती शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांना न्या. टी. जी. कोल्हे यांच्या शुभ हस्ते व आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.\nपुरस्कार वितरण सोहळय़ास माजी न्यायमूर्ती जी. डी. इनामदार, न्या. बी. आर. पाटील, न्या. दयालसिंह पवार, शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nशरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेतर्फे सन 2004 पासून राज्यातील विविध संस्था, आय. ए. एस. आय. पी. एस. अशा मान्यवर व्यक्तींना राज्यस्तरीय ��ुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्याअनुशंगाने सहकार क्षेत्रात कार्यकारी संचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार विजय औताडे यांना देण्यात आला आहे. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या व सहकारातील आदर्श म्हणून ओळख असलेल्या ‘शाहू’ कारखान्यामध्ये औताडे गेली 18 वर्षे कार्यकारी संचालक म्हणून काम करीत आहेत. गेली 36 वर्षे त्यांचा सहकार क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राची जाण आणि अनुभव असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.\nमागील महिन्यात अविष्कार सोशल ऍण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर यांनी औताडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शाहू कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत 56 पारितोषिके मिळविलेली आहेत. याबद्दल बोलताना औताडे म्हणाले, सहकारातील अभ्यासू व्यक्तीमत्व स्व.राजे विक्रमिसंह घाटगे हे माझ्या आदर्शस्थानी आहेत. त्यांच्या अमुल्य व कुशल नेतृत्वगुणामुळे आपण सहकार क्षेत्रात उत्तम काम करु शकलो. माझे यश व जडण-घडण हे त्यांच्याच मार्गदर्शनाचे फलित आहे. औताडे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे ‘शाहू’ कारखान्याच्या नावलौकिकात आणखीन भर पडली आहे.\nकोल्हापूर रेल्वेच्या विकासाची गती वाढवा-श्रीमंत शाहू महाराज छत्रपती\nजयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला उदगावातून विरोध\nयंत्रमाग कामगारांना सहा पैसे मजुरीवाढीची घोषणा\nप्री आयएएस सेंटरचा राज्यभर बोलबाला\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-���ंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/increase-in-the-trouble-of-bjp-corporator-haridas-chawwad/", "date_download": "2019-01-16T12:50:12Z", "digest": "sha1:YJL62RTKSTVXRZZOR4OZXO2EPW7UA2ZT", "length": 7965, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ\nमुंबई उच्च न्यायालयाने दिले चरवड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश\nपुणे: प्रभाग क्रमांक ३३ चे भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमानतपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चरवड यांनी निवडणुकीवेळी कुणबी मराठा असल्याचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणून लढवलेले अक्रूर कुदळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\n२०१६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत हरिदास चरवड यांनी कुणबी मराठा असल्याचे जात प्रमाणात निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. चरवड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्रूर कुदळे यांचा पराभव केला होता. मात्र ओबीसीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर चरवड यांनी खोटे जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याचा आरोप कुदळे यांच्याकडून करण्यात आला. आज या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने चरवड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने पुढील तीन महिन्यांत यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.\nउच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हरिदास चरवड यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मागील १५ दिवसांपूर्वी चरवड हे चिट्टीद्वारे स्थायी समितीमधून देखील बाहेर पडले आहेत.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nऔरं���ाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ready-to-fight-with-pakistan-army-mns-leader-irfan-shaikh-open-letter-to-union-minister-athawale/", "date_download": "2019-01-16T12:17:19Z", "digest": "sha1:O7FRXSYGGFAE2FKBGNYY7G6AID7TNXLG", "length": 9240, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामदास आठवलेंच आव्हान मनसैनिकांनी स्वीकारलं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरामदास आठवलेंच आव्हान मनसैनिकांनी स्वीकारलं\nआठवलेंना मनसैनिकाचे खुले पत्र\nमनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण करण्याऐवजी सीमारेषेवर जाऊन लढावे, असा सल्ला देणाऱ्या रामदास आठवले यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सीमेवर जाण्यास तयार असून मला हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करुन द्यावे’ अशी मागणी मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केली आहे.मनसेच्या फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण करण्याऐवजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे, असे आठवलेंनी म्हटले होते. फेरीवाल्यांनी कुठे बसावे आणि कुठे नाही हे मनसेचे कार्यकर्ते ठरवू शकत नाही. फेरीवाल्यांना मारहाण करण्याच्या अधिकार मनसेला नाही, असे त्यांनी सुनावले होते.हे पत्र सध्या सोशल मिडीयावर वायरल झालं आहे.\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत…\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज्य सचिव श्री. इरफान शेख यांचे खुले पत्र जसेच्या तसे …\nविषय :आपण मनसे च्या सैनिकांना पाकिस्तान वर हल्ला करण्याच्या आवाहना बाबत\nआपण मनसे सैनिकांना फेरीवाल्यान सोबत लढा न देता पाकिस्तान वर हल्ला करण्याचे आवाहन केले .हे आवाहन ही मी मनसे सैनिक म्हणून स्वीकारण्यास तयार आहे.तत्पूर्वी मला आपण केंद्रीय मंत्री म्हणून सीमेवर जाण्याची परवानगी व हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करून द्यावे. आणी आपण स्वतः सीमेवर मला भारतीय जवानांन सोबत सोडण्यास यावे.\nमी ज्या धर्माचे पालन करतो त्या धर्माने ही ही हीच शिकवण दिली आहे की ज्या देशात राहता. त्या देशाच्या रक्षणासाठी लढा.तरी आपणास नम्र विनंती आहे की माझी वरील मागणी पूर्ण करावी .आणि मी सीमेवर कोणतेही मद्य घेणार नाही कारण आपण मध्यंतरी रम प्यायची असेल तर सेनेत भरती व्हा.असेही आवाहन केले होते.\nतुम्ही खरच तुमच्या खुश मस्करी स्वभावाच्या विरोधात मला या कामी\nमदत कराल ही अपेक्षा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nदिल्लीवासीयांनी केजरीवालांचे राज्यसरकार हटवावे – रामदास आठवले\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/tharaar-on-fakt-marathi/", "date_download": "2019-01-16T12:57:25Z", "digest": "sha1:XYT6OZFAJU2NLZ6MN5K44VJQFFH5Y6Y2", "length": 6226, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी", "raw_content": "\nHome News ‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी\n‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी\n‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी\n‘फक्त मराठी’ वाहिनीने अल्पावधीत रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांची पसंती लक्षात घेत फक्त मराठी वाहिनी नेहमीच वैविध्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवित असते. याच धर्तीवर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघण्याची संधी ‘फक्त मराठी’ वाहिनीने रसिकांसाठी आणली आहे. फेब्रुवारी महिन्यात दर शुक्रवारी रात्री ८:३० वा. वैविध्यपूर्ण थरारपटांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे.\n‘थरार’ चित्रपटांच्या मेजवानीत ३ फेब्रुवारीला ‘द शॅडो’, १० फेब्रुवारीला ‘७०२ दीक्षित’, १७ फेब्रुवारीला ‘काळशेकर आहेत का’ आणि २४ फेब्रुवारीला ‘लोणावळा बायपास’ सारखे थरारपट रात्री ८:३० वा. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पहाता येणार आहेत.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nछोटा ‘राजन’वर आधारित चित्रपट\n‘वजनदार’ अॅनिमेटेड लोगो चे फेसबुक पेज वर अनावरण\nविश्वास बसत नाही तर स्वतच बघा.. भारतात या तीन ठिकाणांच्या मुली असतात सर्वात सुंदर..\n‘ब्रेव्हहार्ट’ थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीवलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/illegal-liquor-party-in-mumbai-university-kalina-campus-hostel/", "date_download": "2019-01-16T12:41:26Z", "digest": "sha1:HTE24PCB6MHMBGJGXIPPZGI7YOZIZO7J", "length": 18835, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई विद्यापीठाचे वसतिगृह बनलेय दारूचा अड्डा! गैरप्रकार रोखण्याची युवासेनेची मागणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुंबई विद्यापीठाचे वसतिगृह बनलेय दारूचा अड्डा गैरप्रकार रोखण्याची युवासेनेची मागणी\nमुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह हे दारूचा अड्डा बनले आहे. तेथील कर्मचाऱयांकडूनच वसतिगृहाचा गैरवापर सुरू असून अतिशय दयनीय स्थिती झालेल्या या वसतिगृहाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि तेथील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.\nकर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह हे मुलांसाठी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची अत्यंत गरज असताना दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित ठेवले गेले आहे. दुरुस्तीचे कामही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्यांनी या वसतिगृहाची पाहणी केली.\nयुवासेना सिनेट सदस्यांनी कुलसचिव सुनील भिरूड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले. वसतिगृहातील गैरप्रकार त्वरित थांबवण्यात यावेत, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना वसतिगृह राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.\nयाप्रसंगी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, ऍड. वैभव थोरात, निखिल जाधव, मिलिंद साटम, धनराज कोहचाडे, युवासेना सदस्य कैलास पारकर आदी उपस्थित होते. वसतिगृहाच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन या वेळी कुलसचिवांनी दिले, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमयी’चा तडका\nपुढीलकुंभमेळ्यात आता तृतीयपंथीयांचा आखाडा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्���ोजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/home/all/page-7/", "date_download": "2019-01-16T11:54:57Z", "digest": "sha1:EWAYUIO4X75W3M7URCN7X6DLP26O4Q4B", "length": 11516, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Home- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्या��� करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nउन्हामुळे त्वचेच्या इन्फेक्शनच प्रमाण वाढलय. ऐरवीपेक्षा उन्हामुळे होणार्‍या त्वचेचं इन्फेक्शन, नायटा, पिंपल्सच्या पेशंटमध्ये वाढ झालीये.\nआतडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून जगतोय सीआरपीएफ जवान \nश्रीदेवीची मुलगी जान्हवीनं आपल्या वाढदिवशी काय केलं\nबाप आणि मुलीचं ना�� उलगडण्यासाठी सोनम वडिलांसोबत झळकणार सिल्व्हर स्क्रिनवर\nदिलीप कुमार यांच्या भेटीला शाहरुख खान\nफोटो गॅलरी Feb 7, 2018\nसंजय दत्तच्या आलिशान घराची एक झलक\nगृह प्रदर्शनात नागरिकांनी केली तोडफोड, भ्रमनिरास झाल्यानं गोंधळ\nलाईफस्टाईल Jan 17, 2018\nकोंड्याच्या समस्या असतील तर 'या' खास टिप्स\nअमिताभ आणि जया यांची भेट घडवणारे रमेश भाटिया वृद्धाश्रमात \nराजकारण्यांना वठणीवर आणणारे टी. एन. शेषन वृद्धाश्रमात \nदिल्लीत दाट धुक्यामुळे कार अपघातात 4 राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू\nस्टेट बँकेकडून आधारदरात ०.३० टक्क्यांची कपात\n‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परतावं- शत्रूघ्न सिन्हा\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/will-not-work-for-who-dont-vote-me-say-congress-mla-rajendra-singh-vidhudi/", "date_download": "2019-01-16T11:53:26Z", "digest": "sha1:HBLC4L3WNECRGI64Q2MEN4LP7KYJQBBR", "length": 17235, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्यांनी मतं दिली त्यांचाच विकास करू, काँग्रेस आमदाराचा अजब पवित्रा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांच��� कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nज्यांनी मतं दिली त्यांचाच विकास करू, काँग्रेस आमदाराचा अजब पवित्रा\nराजस्थानमध्ये सत्तापालट झाली असून जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. लवकरच राजस्थानमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसेल. परंतु सत्तास्थापनेपूर्वी काँग्रेसच्या एका नवनिर्वाचित आमदाराच्या डोक्यात सत्तेची हवा गेली की काय अशी शंका येत आहे. त्याचे कारण त्यांनी केलेले वक्तव्य. जिथून आपल्याला मत नाही मिळाले तिथून आपण विकास नाही करणार असे वक्त्यव्य राजेंद्र सिंह विधुडी यांनी केले आहे. चितोडगढ जिल्ह्यातील बेंगू विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले आहे.\nनिवडणूक जिंकल���यानंतर माध्यमकर्मींनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा विधुडी म्हणाले की, “आपण निवडणूक जिंकलो आहोत. तर आता विकास करू. जिथून आम्हाला मतं मिळाली नाही तिथून विकास कामे करणार नाही.” तसेच ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी मेहनत केली त्यांचीच कामे आपण करून ज्यांनी निवडणूकीत कामे केले नाहीत अशा कार्यकर्त्यांकडे आपण लक्षच देणार नसल्याचे विधुडी यांनी म्हटले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलLIVE : मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’राज, राजस्थान-छत्तीसगडचा पेच कायम\nपुढीलपाथरीत कर्जासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/category/marathi-serials/page/3/", "date_download": "2019-01-16T12:56:23Z", "digest": "sha1:XIEG63RXRT6XZEUZZAURY3ADQWXUYID5", "length": 9292, "nlines": 101, "source_domain": "megamarathi.in", "title": "Marathi Serials Zone Archives - Page 3 of 5 - MegaMarathi.IN", "raw_content": "\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \n‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\nघाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री \nसमीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला\nसमीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला सेटवर असलेल्या सहकलाकाराच्या मदतीसाठी कलाकार काय करू शकतात, याचा गमतीशीर घटना स्टार प्रवाहवरील 'गोठ' या मालिकेच्या सेटवर घडली. मालिकेतला...\n‘आम्ही दोघं राजा राणी’ १४ नोव्हेंबरपासून\n'आम्ही दोघं राजा राणी' १४ नोव्हेंबरपासून 'स्टार प्रवाह'ची नवी रोमँटिक कॉमेडी मालिका सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन अपोझिट्स अट्रॅक्ट् असं म्हटलं जातं आणि तसं झालं की होतं एक फ्रिक्शन आणि...\n‘विकता का उत्तर’च्या सेटवर कोण ठरणार वजनदार,सई की प्रिया\n'विकता का उत्तर'च्या सेटवर कोण ठरणार वजनदार,सई की प्रिया 'आता थांबायचे नाय' हे ब्रीदवाक्य घेऊन मनोरंजनाच्या प्रवाहात पुन्हा एकदा जोमात उतरलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विकता...\n‘गोठ’चा रविवारी १ तासाचा महाएपिसोड\n'गोठ'चा रविवारी १ तासाचा महाएपिसोड स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती असा वेगळा विचार मांडणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या गोठ या मालिकेत आता महत्त्वाचं वळण येणार आहे. गावातल्या...\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\nउपेंद्र लिमये राहणार लालबागमध्ये पूर्वीपासून कलाकारांच्या मुंबईतल्या निवासाची जागा ठरलेली आहे. अगदी राज कपूर यांच्यापासून ते सलमान खान, रितेश देशमुख या सगळी कलाकार मंडळींचे अलिशान...\nमराठी टेलिव्हिजनवर प्रथमच गाण्यावर आधारित एपिसोड\nमराठी टेलिव्हिजनवर प्रथमच गाण्यावर आधारित एपिसोड अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या नकुशी... तरीही हवीहवीशी या स्टार प्रवाहवरील मालिकेचा म्युझिकल एपिसोड पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा...\nनकुशीवर अल्पावधीत लोकप्रियतेची मोहोर\nनकुशीवर अल्पावधीत लोकप्रियतेची मोहोर - नकुशी प्रथेविरोधात महिला करणार एल्गार स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या नकुशी या मालिकेवर अल्पावधीतच लोकप्रियतेची मोहोर उम���ली आहे. या मालिकेमुळे नकुशी ही...\nप्रसिद्धी साकारणार ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी’\nप्रसिद्धी साकारणार ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी’ वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री ‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ‘नकुशी’ या मालिकेने अल्पावधीतच टीव्ही रसिकांच्या मनात घर केले असून,...\nझी मराठी अवॉर्ड सोहळ्यात ‘काहे दिया परदेस’ची बाजी\nझी मराठी अवॉर्ड सोहळ्यात ‘काहे दिया परदेस’ची बाजी सर्वोत्कृष्ट मालिकेसह पटकावले तब्बल ११ पुरस्कार मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या झी...\nरियान म्हणतोय, माझे बाबा लय भारी\nरियान म्हणतोय, माझे बाबा लय भारी स्टार अभिनेता रितेश देशमुखच्या छोट्या पडद्यावरील आगमनाची इंडस्ट्रीत, प्रेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तितकीच उत्सुकता रितेशच्या घरीही आहे. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या 'विकता का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/krida/page/470/", "date_download": "2019-01-16T13:04:18Z", "digest": "sha1:D6O7JLGRTO3BSB4JUFSW4T6KPE6ERZIP", "length": 19957, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 470", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांग���ेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nएमसीएच्या अध्यक्षपदी आशीष शेलार\nमुंबई - राजेंद्र लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदावरून तर दिलीप वेंगसरकरांनी उपाध्यक्ष...\nमुंबई-गुजरात लढत रोमहर्षक वळणावर\nइंदोर - मुंबईला २२८ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने १०४.३ षटकांत ३२८ धावसंख्या उभारून रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या डावात शंभर धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर...\nमुंबई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान ‘अ’ संघाने दुसऱया एकदिवसीय सराव सामन्यात इंग्लंडचा सहा गडी आणि ६२ चेंडू राखून धुव्वा उडवला. दुखापतीतून सावरलेल्या मुंबईकर...\nबडतर्फ पदाधिकाऱ्यांची पुन्हा क्रिकेट प्रशासनात लुडबूड नको\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने यंदा २ जानेवारीला हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (ब��सीसीआय) ज्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले अथवा पदावरून बडतर्फ केले त्यांनी कोणत्याही स्थितीत...\nइराणी करंडकासाठी सीसीआय सज्ज\nमुंबई - गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) आपले ब्रेबॉर्न स्टेडियम २० जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या इराणी करंडक लढतीसाठी सज्ज ठेवले आहे....\nअर्जेंटीनामध्ये मेस्सीचा पुतळा तोडला\nसामना ऑनलाईन, ब्युनोस आयर्स अर्जेंटीनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीचा ब्युनोस आयर्समध्ये उभारण्यात आलेला पुतळा अज्ञात व्यक्तींनी तोडून टाकलाय. पुतळ्याचं डोकं,हात हे भाग तोडून टाकण्यात आलेत. ही...\nसौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी\n कोलकाता हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला जीवे मारण्याची धमकी लिहलेल पत्र मिळाल आहे.याप्रकरणी सौरव याने पोलिसात तक्रार दाखल केली असून...\nसातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयांक चाफेकर प्रथम\n मालवण सातवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी मालवणच्या चिवला बीच किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेतील वेगवान जलतरण जलतरणपटू म्हणुन ठाणे येथील मयांक चाफेकर याला गौरवण्यात आले. ठाणे,...\nधोनीमुळेच मी अनेकदा वाचलो-विराट कोहली\nसामना ऑनलाईन,नवी दिल्ली विराट कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीच मी ‘टीम इंडिया’त खेळलो. धोनी केवळ...\n‘पीसीबी’ही करणार वयस्कांना ‘आऊट’\nसामना ऑनलाईन,कराची लोढा समितीच्या शिफारशीनुसार ७० वर्षांवरील अधिक वयाची व्यक्ती ‘बीसीसीआय’मध्ये कार्यरत राहू शकत नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डही (पीसीबी) आपल्या पदाधिकाऱयांसाठी ७० वर्षांची सीमारेषा...\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघा���र काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.slotjar.com/mr/mobile-casino-free-welcome-bonus/", "date_download": "2019-01-16T12:02:09Z", "digest": "sha1:CAUN3YPT2JPW26336V7SZ332FULGJ3EG", "length": 10104, "nlines": 113, "source_domain": "www.slotjar.com", "title": "Mobile Casino Free Welcome Bonus | Grab 20 Free Spins Mobile Casino Free Welcome Bonus | Grab 20 Free Spins", "raw_content": "SlotJar कॅसिनो | शीर्ष वेतन ठेवा, ऑनलाइन आणि फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत\nआज सामील व्हा, 350 + गेम,\n£ / $ / £ 200 ठेव मॅच बोनस, आता सामील व्हा\nपूर्ण अटी लागू. ही जाहिरात अधीन आहेबोनस धोरण आता खेळ\n – £ 5 मोफत बोनस आनंद घ्या\nऑनलाइन कॅसिनो स्लॉट आणि मोबाइल कॅसिनो मोफत आपले स्वागत आहे बोनस विशेष पुनरावलोकनSlotJar.com\nजमा आणि मागे एक सोपी आहे\nफोन बिल करून द्या\nआपल्या सेवा ग्राहक सेवा\nSlotjar बोनस साइट - संबंधित पोस्ट:\nमोफत ऑनलाईन कॅसिनो पण | पर्यंत £ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस, आता सामील व्हा\nऑनलाइन स्लॉट | मोफत बोनस प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nमोबाइल स्लॉट फ्री बोनस साइट | SlotJar.com £ 5 ...\nएसएमएस स्लॉट ठेव बिलिंग बोनस - आपण जिंका काय ठेवा\nमोबाइल कॅसिनो गेम | रिअल रोख नाही | £ 205 मोफत\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल ...\nपार्कर आर विजयी बिग £17030.00\nजॉर्डन एन विजयी बिग £15374.00\nऍस्टन प विजयी बिग £10500.00\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव | विन रिअल £££\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएसएमएस कॅसिनो | £ 200 ठेव बोनस | बक्षिसे £ $ € ठेवा\nस्लॉट फोन बिल करून द्या | फिरकी £ 20,000 jackpot जिंकण्यासाठी\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल रोख jackpot\nऑनलाइन कॅसिनो फोन बिल | मोफत £ 200 बोनस - विजयी ठेवा\nपद्धती जमा | कार्ड, फोन बिल आणि अधिक\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\nकॉपीराइट © SlotJar. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=105&s=india", "date_download": "2019-01-16T12:48:26Z", "digest": "sha1:ZY7B5I6LGZVGMAIAFHFUOHOTFSLWW2IW", "length": 15028, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कविता बोलतील तेच आठवले, अशी टिप्पणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर हास्यफवारे उडाले. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची ही टिपण्णी रामदास आठवले केवळ कविताच बोलतात. त्यांच्याकडे गांभिर्य नाही. असे त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचे आहे. लढाऊ असलेला हा पँथर मांजर कधी झाला हे कळलेच नाही. म्हणजेच आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन ब्राह्मणांसाठी आठवले केवळ पुतळाच कारण पुतळा हा काही बोलत नाही. तशीच भूमिका आठवलेंची राहिली आहे.\nरामदास आठवले म्हणजे एकेकाळचा लढाऊ पँथर नेता. आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. सत्तेत सहभागी झाल्याने आता ते मेणासारखे मऊ झाले आहेत. त्यामुळेच आता त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. आठवले हे संघर्षांतून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या जे पोटात असते तेच ओठात असते. मात्र लढाऊ पँथर असलेल्या या नेत्याचे मांजर कधी झाले हे समजलेच नाही. कारण सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. ज्या मुशीतून ते तयार झाले त्याची नाळ त्यांनी तोडली आणि विषमतावादी विचारधारा असलेल्या भाजपसारख्या ब्राह्मणी पक्षाचे कमळ फुलविण्यात ते मग्न झाले.\nआठवलेंनी जरुर संघर्ष केला परंतु चुकीच्या निर्णयामुळे हा संघर्ष पाण्यात गेला आहे. पँथरच्या कालखंडात पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार, रामदास आठवले यांच्यासारखे अनेक नेतृत्व पुढे आले. एससी समुदायावर झालेल्या अन्यायाविरोधात पँथर पेटून उठत होते. त्यावेळी शिवसेना आणि पँथरचा मोठा संघर्षही झाला होता. एका सघर्षशील नेतृत्वाला पुढे आणण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्यांच्या मंत्री मंडळात त्यांना समाजकल्याणमंत्री पद मिळाले. त्यानंतर आठवले यांनी मागे वळू�� पाहिलेच नाही.\nपवारांशी घरोबा असतानाच आठवले यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि शिवसेना भाजपच्या कंपुत ते कधी दाखल झाले हे कळलेच नाही. शिवसेना भाजपच्या कंपुत आणण्यात भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांचा हातभार होता. कॉंग्रेसने त्यांना मंत्रीपद नाकारले. म्हणून त्यांचा शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांकडे कल वाढला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती फिस्कटली. आठवले यांनी भाजपच्या कळपात जाणे पसंत केले. त्याची पोचपावतीम्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना समाजकल्याण राज्यमंत्री पदाचे हाडूक चघळायला दिले. तसे म्हटले तर राज्यमंत्री पदाला काहीच पॉवर नसते. हे पद केवळ नामधारी असते.\nभाजप बरोबर सत्तेचा सारीपाट मांडल्यानंतर आठवलेंचा पँथर जागचा हललाच नाही. या पँथरचा पूर्णपणे मांजर झाला. पर्याप्त प्रतिनिधित्व (आरक्षण) मोदी सरकारकडून संपविले जात नाही. त्याचबरोबर आर्थिक निकषावर आरक्षण दिले गेले पाहिजे, अशा तर्‍हेचे आठवले यांनी वक्तव्य केले. परस्परविरोधी विचारधारा असतानाही त्यांनी भाजपजवळ मांडवली केली. यातून आठवले यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते.\nआठवलेंना पंढरपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यावेळचा तो किस्सा आम्हाला फार आठवतो. त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी होते. जोशी यांनी आठवले यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यावेळी आठवले यांनी कुठलेही अभ्यासपूर्ण विचार न मांडता त्यांनी लोकसभेत कविता म्हणायला सुरुवात केली. कविता करताच आठवले यांना जोशी म्हणाले, आठवलेजी ही लोकसभा आहे. इथे कविता करु नका, असे बजावले. असा दट्टा पडूनही कविता करणे त्यांनी सोडून दिलेले नाही.\nआता तर भाजपमधील ब्राह्मणांनी आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन तुम्ही पुतळाच आहात, असा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला आहे. कारण पुतळा हा काही बोलत नाही. तो फक्त एखाद्या व्यक्तीचे अबोल प्रतिनिधित्व करतो. मेणाच्या पुतळ्यात अडकवून आठवले यांना वैचारिक दृष्टी मिळू नये म्हणून ही चाल खेळण्यात आली आहे. आठवले सत्तेच्या सारीपाटात सर्वच विसरले. महापुरुषांचा संघर्ष काय असतो याची जाणीव न ठेवता पॉवर नसलेल्या राज्यमंत्री पदासाठी एवढे व्याकूळ होताना आठवले यांना पाहिलेले आहे. सत्ता म्��णजे सर्वस्व नाही. तर आपली मानसिक गुलामगिरी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्या सत्तेला काहीही अर्थ नाही.\nधड आठवलेंचे आणि डोके ब्राह्मणांचे असेल तर ते काय कामाचे राज्यमंत्रीपद हे ब्राह्मणांनी दिले आहे. त्यामुळे ब्राह्मण सांगतील त्यानुसार आठवले यांना वागावे लागेल. कारण ते नामनिर्देशित आहेत. याचा अर्थ आठवले यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/9_67.html", "date_download": "2019-01-16T11:43:08Z", "digest": "sha1:YSMLENYXWQNO3GWMEFWTKISOB6GWUBE3", "length": 8713, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुजरातमध्ये तीन चकमकी बनावट; तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट ; 9 पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्र���स-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News देश ब्रेकिंग\nगुजरातमध्ये तीन चकमकी बनावट; तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट ; 9 पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित\nनवी दिल्ली : गुजरात राज्यात 2002 ते 2006 या चार वर्षाच्या काळात झालेल्या तीन चकमकी बनावट होत्या, असे तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी 9 पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत.\nजस्टिस एच.एस. बेदी यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने या दरम्यान झालेल्या 17 प्रकरणांचा तपास केला. तसेच आपला अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करताना त्यापैकी 3 बनावट होते असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करताना त्यांनी समीर खान, कासम जाफर आणि हाजी इस्माईल या तिघांच्या एनकाउंटरचा उल्लेख केला आहे. समितीने आपल्या अहवालात या प्रकरणांमध्ये गुजरातच्या 9 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या विरोधात आरोप निश्‍चित केले आहेत. गुजरातमध्ये 2002 ते 2006 दरम्यान झालेले अनेक एनकाउंटर वादग्रस्त ठरले. त्यापैकी 17 सर्वात कुप्रसिद्ध एनकाउंटरच्या चौकशीची जबाबदारी एका न्यायालयीन समितीकडे सोपविण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बेदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आपला अंतिम अहवाल गतवर्षी फेब्रवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सादर केला. आता यातील 9 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही आयपीएस अधिकार्‍यांवर सुद्धा आरोप झाले होते. परंतु, समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली नाही. यासंदर्भात 9 जानेवारी रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुजरात सरकारची याचिका फेटाळून लावली.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उ��ेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Government-will-take-strict-action-after-notifying-the-plastic-ban/", "date_download": "2019-01-16T12:04:36Z", "digest": "sha1:7HH5U3XLF567IJZJAOCXRFSBL4B2WS5N", "length": 4476, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक बंदीला जिल्ह्यातून बळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदीला जिल्ह्यातून बळ\nप्लास्टिक बंदीला जिल्ह्यातून बळ\nप्लास्टिक बंदीबाबत शासनाने अधिसूचना काढून आता कठोर पावले उचलली असली, तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेने मात्र पाच महिन्यांपूर्वीपासून ही मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक वापरणार नाही, असा ठराव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1,027 गावांनी गांधी जयंतीलाच केला आहे. यात कामचुकारपणा करणार्‍या गावांना कडक शासन करण्यासही जिल्हा परिषदेने मागे-पुढे पाहिलेले नाही. आतापर्यंत 112 ग्रामपंचायतींवर दंडात्मक कारवाई केली आहे.\nलोकांकडून चांगले बळ मिळत असल्याने प्लास्टिकमुक्‍त जिल्हा होण्याच्या दिशेने कोल्हापूरची वाटचाल सुरू झाली आहे. जि.प.ने शासन आदेशाची वाट न पाहता पाणी व स्वच्छता विभागाच्या नियंत्रणाखाली त्यासाठी नियोजनही सुरू केले.\nसप्टेंबरमध्ये याबाबतीत घोषणा होऊन सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून गावोगावी ठराव करण्यात आले. त्यासाठी कमिट्यांची स्थापनाही केली गेली. प्रबोधनात्मक मेळावे, फलक, स्पर्धा घेऊन प्लास्टिक न वापरण्याविषयी प्रबोधन केले गेले\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/MHADA-Mumbai-issues/", "date_download": "2019-01-16T12:04:48Z", "digest": "sha1:RUE2KYTCYFD4YUWOJU3IWZGUYG6WQU7J", "length": 5713, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थकीत भाड्याचा अहवाल मागवला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › थकीत भाड्याचा अहवाल मागवला\nथकीत भाड्याचा अहवाल मागवला\nसिद्धार्थ नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या (पत्राचाळ) पदाधिकार्‍यांसमवेत म्हाडाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत सोसायटीला 2 दिवसांत थकीत भाड्याच्या रकमेसंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिले.\nपत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे म्हाडाला सुमारे एक हजार कोटींचा चुना लावणार्‍या गुरू आशिष विकासकाकडून प्रकल्प काढून घेत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, यानंतर तात्काळ पत्राचाळ पुनर्विकासाच्या कामाचा चुकीचा अहवाल सादर करणार्‍या म्हाडातील एका अभियंत्याचे तातडीने निलंबनही करण्यात आले. यानंतर शुक्रवारी म्हाडाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.\nया बैठकीत भाडे मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सोसायटीकडे गार्‍हाणे मांडले. तसेच मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी ही बाबही मांडली होती. भाड्याची किती रक्कम ठरली होती, किती रहिवाशांना भाडे दिले, किती रहिवाशांचे भाडे थकले, कोणत्या महिन्यांपर्यंत भाडे दिले आहे, किती महिन्यांचे भाडे थकीत आहे, या संबंधीचा अहवाल सोसायटीला म्हाडाकडे सादर करायचा आहे, असे सुभाष लाखे यांनी सांगितले.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-congress/", "date_download": "2019-01-16T12:40:29Z", "digest": "sha1:TRKMLD2VEUUWHRSBVBYAUF4WXZNI4CYM", "length": 7572, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’\nलोकशासन : प्रशांत माने\nमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सध्या वरुणराजा सढळ हस्ते बरसत असल्याने अनेक धरणे तुडुंब भरली असल्याने पुढील धोका टाळण्यासाठी अनेक धरणांचे दरवाजे उघडलेले असतानाच आता आगामी निवडणुकांमधील संभाव्य धोका ओळखून पक्षातून बाहेर गेलेल्यांसाठी सोलापुरातही काँग्रेसने पक्ष प्रवेशाचे दरवाजे उघडल्यामुळे अनेकांचा ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत गेलेल्या दोन माजी महापौरांच्या घरवापसीची चर्चा सध्या जोरात सुरू असल्याने भाजप व सेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दूर असल्या तरी सोलापुरात लोकसभेसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरातील वाढते दौरे याचे उदाहरण आहे.\nगतवेळच्या निवडणुकीत अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षांशी घरोबा केला होता. काँग्रेसला महापालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. केंद्र व राज्यासह महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे गेल्या चार वर्षांच्या काळात बॅकफूटला गेलेली काँग्रेस पुन्हा उभारी धरण्याच्या प्रयत्नात आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ म्हणत काँग्रेसचे नेते शिंदे यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना साद घालत काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे सांगत अनेकांचा घरवापसीचा मार्ग मोकळा केला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या वळचणीला गेलेले काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख आणि काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा हातात घेतलेले काँग्रेसचे माजी महापौर मह��श कोठे हे घरवापसी करणार का, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कारण या दोघांच्या घरवापसीने काँग्रेसमधील अनेक समिकरणे बदलणार आहेत. काँग्रेसला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घरवापसीचा लाभ होण्याची शक्यतादेखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.\nकाँग्रेसने घरवापसीचा दिलेला नारा हा निवडणुका जवळ आल्याचेच संकेत देणारा आहे. निवडणुका दूर आहेत असे म्हटले तरी एकूणच राजकीय घडामोडी पाहता राजकीय वातावरण ढवळू लागल्याचे चित्र आहे. नुकत्याच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गट-तट व पक्षांतर्गत वाद, मतभेद, मनभेद विसरून एकत्र आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सहकारमंत्र्यांच्या गटाला धोबीपछाड दिली होती. एकत्र आल्यास काँग्रेसची ताकद मोठी असल्याचे जाणून असलेल्या काँग्रेसने दिलेल्या घरवापसीला पक्षातून बाहेर गेलेले आणि इतर पक्षांचे कोण किती प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/453938", "date_download": "2019-01-16T12:40:30Z", "digest": "sha1:2SW6VSWIOMQZ4PED6SSZDZMLUVGKRAEL", "length": 12787, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला\nदापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला\nदापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची पकड राहणार की माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची, असा प्रश्न शिवसेना नेतृत्वासमोर उभा राहिला. यावर सेना नेतृत्वाने याविषयी निर्णय घेतला असून कदम-दळवी वादात रामदास कदम यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. दुसऱया बाजूला संतप्त दळवी समर्थकांनी दिलेले राजीनामे मागे घेण्यासाठी कोणतीही सूचना न करता त्यांचे राजीनामे एकदम मंजूर करण्याची पाऊले ‘मातोश्री’वरून उचलली गेली आहेत. यामुळे दळवी समर्थकांना बाजूला सारत कदम समर्थकांना बळ देण्याचे धोरण स्पष्टपणे स्वीकारण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविणार असल्याचे दळवी यांनी जाहीर केल्याने दापोली-मंडणगडात वेगळे निवडणूक महाभारत जनतेला पहायला मिळणार आहे.\nशिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीवरून दापोली-मंडणगड तालुक्यातील शिवसेना पक्षात नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर दापोली-मंडणगड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आपल्या पदांचे जे राजीनामे मातोश्रीवर पाठवले होते. त्यामध्ये प्रामुख्याने दळवी समर्थकांचा भरणा होता. पाठवण्यात आलेले सर्व राजीमाने मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय नवीन उपजिल्हाप्रमुख म्हणून सुधीर कालेकर व तालुकाप्रमुखपदी प्रदीप सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मातोश्रीने हे राजीनामाप्रकरण गंभीरपणे घेतले असल्याचे समोर आले आहे.\nमंडणगड व दापोलीच्या पदाधिकाऱयांनी राजीनामा दिल्यावर त्यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचे म्हणणे उध्दव ठाकरे यांनी ऐकून घेतले व संपर्कप्रमुखांना या बाबत अहवाल सादर करण्यात सांगण्यात आले. यानंतर संपर्कप्रमुखांच्या सहीने सुधारित यादी जाहीर करण्यात आली. ती मान्य असल्याचे दळवी गटाकडून जाहीर करण्यात आले. या वादात संघर्ष न करता ‘मातोश्री’चे आदेश मान्य करण्याचे दळवी गटाने ठरवले. पक्षांतर्गत संघर्षात दळवी समर्थकांचे हे पांढरे निशाण असल्याचे मानण्यात येत आहे. दळवी समर्थकांनी पांढरे निशाण दाखवताच संघटना नेत्यांनी दळवींना बाजूला ठेवत शनिवारी रात्री उशिरात तिसरी सुधारित यादी विजय कदम यांनी स्वत:च्या सहीने प्रसारित केली.\nदळवी गटाला फणसे व गोवले या दोन उमेदवारांबद्दल आक्षेप होता, त्यांची नावे तिसऱया सुधारित यादीत समाविष्ट करण्यात आली होती. ही यादी आता अंतिम यादी असल्याचे संपर्क प्रमुख विजय कदम यांनी दूरध्वनीवरून बोलताना स्पष्ट केले. यामुळे दळवी गटाला जोरदार झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.\nसंपर्क प्रमुख विजय कदम यांनी शनिवारी रात्री जाहीर केलेली सुधारित यादी पुढीलप्रमाणे-\nकेळशी-रेश्मा झगडे, पालगड-श्रावणी गोलांबडे, हर्णै-विवेक भावे, जालगाव-चारूता कामतेकर, असोंड-अनंत करबेले, बुरोंडी-प्रदीप राणे. तर पंचायत समितीच्या उमेदवारांची सुधारित यादी पुढीलप्रमाणे. केळशी-अनन्या रेवाळे, अडखळ-ऐश्वर्या धाडवे, खेर्डी-स्नेहा गोरिवले, हर्णै-महेश पवार, गिम्हवणे-रूपाली बांद्रे, जालगाव-मंगेश पवार, टेटवली-भावना धामणे, उन्हवरे-मनीषा खेडेकर, बुरोंडी-दीपक घडशी, दाभोळ-संतोष आंबेकर, पालगड-राजेंद्र फणसे व असोंड-वृषाली सुर्वे आदी उमेदवारांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे.\nयामुळे दापोली तालुक्यातील शिवसेनेतील ‘गृहकलह’ विकोपाला गेला असल्याचे बोलले जात आहे. पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविण्याचे धोरण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीर केले असल्याने आगामी निवडणुकीचे महाभारत दापोली-मंडणगड तालुक्यात लक्षणीय ठरणार आह. दरम्यान दुपारी तिसऱया यादीत नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज वाजत-गाजत रॅली काढून दाखल केले.\nपक्षात राहून गद्दारांना धडा शिकवणार\nया बाबत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी सपर्क साधला असता पक्षाने आता आम्हाला विश्रांती दिली आहे, असे सूचक उद्गार काढले. तसेच आपण गेली 26 वर्ष खपून पक्ष वाढवला. त्या पक्षाला खेड तालुक्याप्रमाणे शिवसेना संपवण्याचे काम रामदास कदम यांनी हाती घेतले आहे. मात्र आपण पक्षात राहूनच या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही, अशी भूमिका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.\nचिपळुणात दीडशेहून अधिक खोकेधारकांवर ‘हातोडा’\nसमितीच्या नावाचा गैरवापर करणाऱयांची चौकशी करणार\nखेर्डीत प्रभातफेरीतच शिक्षकाचा मृत्यू\nअनैतिक संबंधातून महिलेचा खून\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/fortis-feud-singh-brothers-fight-turns-nasty-malvinder-alleges-shivinder-attacked-him", "date_download": "2019-01-16T13:24:05Z", "digest": "sha1:2VP2G5D5NEKKNIDJXGRTACHNEZLENGSM", "length": 13241, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fortis feud: Singh brothers fight turns nasty, Malvinder alleges Shivinder attacked him फोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला | eSakal", "raw_content": "\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता एकमेकांवर\nहाणामारी केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोर्टिस हेल्थकेअरमध्ये सिंग बंधूंमध्ये वाद सुरु होते. आता मात्र ते वाद अधिक चिघळल्याने कंपनीच्या कामकाजावर परिणाम होत असून गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली आहे.\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता एकमेकांवर\nहाणामारी केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोर्टिस हेल्थकेअरमध्ये सिंग बंधूंमध्ये वाद सुरु होते. आता मात्र ते वाद अधिक चिघळल्याने कंपनीच्या कामकाजावर परिणाम होत असून गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली आहे.\nमालविंदर सिंग यांनी त्यांचे बंधू शिविंदर सिंग यांच्यावर हाणामारी केल्याचा आरोप केला आहे. 5 डिसेंबरला दिल्लीतील हनुमान रोड येथील कंपनीच्या बैठकीत शिविंदर सिंग सदस्य नसताना देखील घुसला आणि मारहाण केली. या बैठकीत गुरुविंदर धिल्लोन यांना दिलेल्या 2000 कोटींच्या कर्जावर चर्चा सुरु होती. बैठकीदरम्यान दोनी बंधुंमध्ये हाणामारी झाल्याने मालविंदर यांच्या हाता-पायाला आणि गुडघ्याला मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिविंदर सिंग यांनी मालविंदरवर यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. शिविंदर म्हणाले की, 'मी नाही तर मालविंदरनेच मला मारले असून त्यामुळे मला जखमा झाल्या आहेत. मी पोलिसांत त्याची तक्रार करणार होतो. पण माझ्या नातलगांनी मला थांबवल्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही.'\nसध्या मुंबई शेअर बाजारात फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर 147.10 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानूर कंपनीचे 11 हजार 090.15 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\nकर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या\nबंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप...\nप्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/no-minister-in-madhya-pradesh-officials-will-announce-scemes-kamal-nath/", "date_download": "2019-01-16T12:57:57Z", "digest": "sha1:R67JBJ7D5R3JFSZKXOHC4OW7D2J3BHWW", "length": 8636, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्य प्रदेशात कार्यक्रमाच्या-योजनांच्या घोषणा मंत्री नाही तर अधिकारी करणार : कमलनाथ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमध्य प्रदेशात कार्यक्रमाच्या-योजनांच्या घोषणा मंत्री नाही तर अधिकारी करणार : कमलनाथ\nछिंदवाडा (मध्ये प्रदेश): मध्य प्रदेशात यापुढे कोणत्याही कार्यक्रमाच्या-योजनांच्या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री वा मंत्री नाही, तर अधिकारी करतील, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले आहे. आजवर साऱ्या घोषणा करण्याचे काम फक्त मुख्यमंत्री वा मंत्री करत असत, यापुढे मात्र सर्व घोषणा संबधित विभागाचे अधिकारी करणार आहेत.\nलोक घोषणा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्याबाबत हिशोब मागू शकतील, जाब विचारू शकतील असेही कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे पोलो मैदानावर बोलताना स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, आजवर घोषणा भरपूर झाल्या, पण त्यातील प्रत्यक्षात किती आल्या हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर कमलनाथ यांचा हा या भागात पहिलाच दौरा होता. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक घोषणा केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aishwarya-and-abhisheke-will-soon-in-new-movei/", "date_download": "2019-01-16T12:23:49Z", "digest": "sha1:K6AR5HNNQHPUOA6BORSP7M5DOOQBBY65", "length": 6006, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लवकरच ऐश्वर्या व अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलवकरच ऐश्वर्या व अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र\nवेब टीम- ऐश्वर्या व अभिषेक बच्चन बॉलीवूड मधील नेहमी चर्चेत असलेल कपल आहे गुरु ,बंटी बबली व अलीकडे आलेला रावण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसेल. प्रेक्षकांनी देखील त्यांना पसंती दिली. पण रावण नंतर मात्र दोघे एकत्र दिसले नाही.\nमात्र लवकरच ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसणार आहेत. वाशु भगनाणीच्या सुंदरकांड चित्रपटातून ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहे.या चित्रपटासाठी आधी तापसी पन्नू व इरफान खानला विचारण्यात आले होते. पण अचानक तापसिने या चित्रपटाला नकार दिला.त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्याला याबाबत विचारणा करण्यात आली. सुंदरकांड हा पोलिसांच्या आयुष्यांवरील चित्रपट असेल .\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला…\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nनव्या वर्षात सावनी रविंद्रचा नवा लूक\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nपुणे : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मो���ा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-try-holding-mic-in-maharashtra-now-amey-khopkar-challenges-mika-singh/", "date_download": "2019-01-16T12:23:37Z", "digest": "sha1:YN7T4U3XBNCAHXVTK5X6IFRCY4VOSYRR", "length": 7233, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मिका म्हणतो 'हमारा पाकिस्तान'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमिका म्हणतो ‘हमारा पाकिस्तान’\nमिका आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव ; मनसेचा इशारा\nमुंबई : गायक मिका सिंह हा नेहमीच वादात अडकत असतो , आता मिका सिंह नव्या वादात अडकला आहे. येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिका या व्हिडीओत म्हणाला. मिकाचं ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणं भारतीयांना चांगलच खटकलं आहे.\nयावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘मिका आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव’ अशी धमकी दिली आहे .\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nयापूर्वी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या प्रकरणावरून करण जोहर च्या ‘ए दिल है मुशकील’ चित्रपटाच्या प्रदर्शनात मनसेने चांगलेच अडथळे आणले होते, पण नंतर करण जोहर याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी केल्यानंतर मनसेचा विरोध मावळला होता . आता मिकाच्या या पोस्ट नंतर पुढे वातावरण अजून तापणार हे मात्र नक्की .\nपहा नक्की काय म्हणाला आहे गायक मिका सिंह\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nसोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका करणं तरुणाला पडलं महागात\n‘मिशन राम मंदिर’ : ‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….’\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t2165/", "date_download": "2019-01-16T12:00:11Z", "digest": "sha1:7MKM4T7YOBE3Y5MJLUJVCIMX4LEEUH5P", "length": 5262, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-कुणाची तरी सोबत हवी असते", "raw_content": "\nकुणाची तरी सोबत हवी असते\nकुणाची तरी सोबत हवी असते\nकुणाची तरी सोबत हवी असते\nआपल्या एकाकी विश्वात या\nकुणाची तरी साथ हवी असते.\nकितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे\nअडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे\nजळ फळीत ते उन्हाचे झोके\nआपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला\nकितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे\nवास्तव कधी त्याचे होईल का \nस्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे\nसत्यात कधी उतरेल का\nआशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे\nत्या हि संपत चाल्यात आता\nपुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे\nकुणाची तरी सोबत हवी असते\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nकुणाची तरी सोबत हवी असते\nआपल्या एकाकी विश्वात या\nकुणाची तरी साथ हवी असते.\nकितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे\nअडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे\nजळ फळीत ते उन्हाचे झोके\n..........अशा वेळी हवी असते कोणाचीतरी साथ\nपुढे चाल म्हणणारा आश्वासक हात\nआपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला\nकितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे\nवास्तव कधी त्याचे होईल का \nस्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे\nसत्यात कधी उतरेल का\nआशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे\nत्या हि संपत चाल्यात आता\nपुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे\n अशा सोबतीविना अवघे आयष्यच उणे..........\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nकुणाची तरी सोबत हवी असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/sampat-devgire-writes-about-sunil-bansal-34872", "date_download": "2019-01-16T12:55:12Z", "digest": "sha1:BS55UYUSN25CGG46G7AL3WN6HF6VL3IS", "length": 15471, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sampat devgire writes about Sunil bansal महाविजयाचा महाव्यवस्थापक (नाममुद्रा) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मार्च 2017\nजातिधर्माचे उत्तुंग किल्ले अन्‌ त्यांच्या समतोलात दडलेल्या सत्तेच्या चावीभोवती निवडणुका फिरत राहणाऱ्या उत्तर प्रदेशात यंदाही सपा-कॉंग्रेस आघाडी, बसप अन्‌ सगळ्याच पक्षांनी डाव टाकले. मात्र, ते सगळे विस्कटून भाजपने सव्वातीनशे जागांसह अभूतपूर्व विजय संपादित केला. देशाच्या राजकारणाचा नूर बदलणारा अन्‌ अगदी सगळ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांना खोटे ठरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील महाविजयाचे श्रेय जाते पडद्यामागचे नायक सुनील बन्सल यांना. प्रशांत किशोर या बहुचर्चित रणनीतीकाराला पर्याय कोण, याचे उत्तर भाजपने बन्सल यांच्यारूपाने दिले आहे.\nजातिधर्माचे उत्तुंग किल्ले अन्‌ त्यांच्या समतोलात दडलेल्या सत्तेच्या चावीभोवती निवडणुका फिरत राहणाऱ्या उत्तर प्रदेशात यंदाही सपा-कॉंग्रेस आघाडी, बसप अन्‌ सगळ्याच पक्षांनी डाव टाकले. मात्र, ते सगळे विस्कटून भाजपने सव्वातीनशे जागांसह अभूतपूर्व विजय संपादित केला. देशाच्या राजकारणाचा नूर बदलणारा अन्‌ अगदी सगळ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांना खोटे ठरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील महाविजयाचे श्रेय जाते पडद्यामागचे नायक सुनील बन्सल यांना. प्रशांत किशोर या बहुचर्चित रणनीतीकाराला पर्याय कोण, याचे उत्तर भाजपने बन्सल यांच्यारूपाने दिले आहे.\nभाजपच्या लखनौ कार्यालयातील \"वॉररूम'मधून त्यांनी निवडणुकीची सगळी सूत्रे हलवली. तसा हा त्यांचा उत्तर प्रदेशातील दुसरा अनुभव. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा व केंद्रातील सत्तेची चावी या हिंदी पट्ट्यातील अन्‌ देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील 71 जागांमुळेच भाजपला शक्‍य झाली होती. अमित शहा यांनी तिथे सहा महिने तळ ठोकला होता. तेव्हा मदतीला हेच बन्सल होते. शहा यांनी त्यांचे निवडणुकीचे व्यवस्थापन कौशल्य हेरले होते. यंदा मुलायमसिंह व अखिलेश या यादव पिता-पुत्रांमधील वाद माध्यमांच्या केंद्रस्थानी होता. वाहिन्यांचे बहुतांश फुटेज त्यावर खर्च होत असल्याने पूर्वार्धात भाजप बचावात्मक \"मोड'मध्ये असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहा यांना बन्सल आठवले. जयपूरहून बन्सल यांनी थेट लखनौ गाठले अन्‌ सूत्रे हाती घेतली.\n\"अभाविप'चे सचिव म्हणून कारकीर्दीला प्रारंभ करणारे बन्सल सध्या भाजपचे संघटन सचिव आहेत. त्यांच्या धोरणांवर प्रारंभी पक्षातील एक मोठा गट नाराज होता. हेकेखोर, उद्धट अशी टीका त्यांच्यावर झाली. मात्र, पक्षाध्यक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सतत खणखणणारा व पॉवर बॅंकेला जोडलेला मोबाईल, विविध वाहिन्यांवर लक्ष ठेवून प्रचाराची दिशा, प्रवक्‍त्याच्या प्रतिक्रिया ठरवणे, आयपॅडवरून सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि अपडेट्‌स व अभ्यासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच अन्य नेत्यांच्या सभांचे नियोजन करणे, सभेतील भाषणांना मुद्दे पुरवणे, ही कामे करणारा हा पडद्यामागचा \"इलेक्‍शन मॅनेजर' भाजपसाठी 2019 च्या निवडणुकीत काय कमाल करतो, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स��त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF", "date_download": "2019-01-16T11:54:36Z", "digest": "sha1:52RPXWQQYTOZ5ZCYEQ4IOFUUNU6HLFOU", "length": 5397, "nlines": 107, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा", "raw_content": "\nHome » Archives » पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nअॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) – ३५५३ जागा\n• मेकॅनिक (मोटार वाहन)\n• मेकॅनिक LT & केबल\nशैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)\nवयोमर्यादा – ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०१९\nइंडियन ऑइल अप्रेन्टिस भरती\nया पदासाठी वयाची अट ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे. SC/ST : ५ तर OBC : 3 वर्षे सूट आहे. […]\nपुणे महानगरपालिका – अप्रेन्टिस भरती\nपुणे महानगरपालिकेतर्फे विविध पदांची अप्रेन्टिस भरती केली जाणार आहे. यासाठी वयाची अट हि किमान १८ वर्षे पूर्ण असावेत. याचे नोकरी ठिकाण हे […]\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेअंतर्गत नर्सिंग ऑफिसर ( स्टाफ नर्स ग्रेड-II) या पदाच्या सुमारे २००० जागांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण […]\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\nPrevious post भारत संचार निगम लिमिटेड भरती\nNext post महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/an-allrounder-actor-vijay-chavan/", "date_download": "2019-01-16T12:19:13Z", "digest": "sha1:UWNFZKNRQUUWDJJHNGLHXW2ETKQZXGS2", "length": 12320, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "सहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण !", "raw_content": "\nHome News सहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण \nसहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण \nपूर्वी नाटक-चित्रपटांमधून पुरुषांनी स्त्री-पार्टी भूमिका कराव्या लागणं ही काळाची गरज होती. सामाजिक स्थिती सुधारल्यावर स्त्रिया नाटक-चित्रपटात भूमिका करू लागल्या आणि पुरुषांनी स्त्रीवेष धारण करणं हे केवळ विनोद निर्मितीपुरतं उरलं. किंबहुना काळ असा आला की पुरुषांनी स्त्रीवेषातील भूमिका करणं कमीपणाचं लेखलं जाऊ लागलं. परंतु रंगभूमीवर आलेल्या ‘मोरूची मावशी’ या नाटकाने इतिहास बदलला. त्यातील मावशी ची भूमिका करणारे विजय चव्हाण यांनी वरील समज पुसून काढला. कुठल्याही प्रकारचा ओंगळपणा न करता या नाटकात स्त्रीपार्टी भूमिका करत त्यांनी प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. स्पर्धात्मक एकांकिका आणि नाटकांतून अभिनय करत विजय चव्हाण यांनी ‘टूर टूर’ या नाटकातर्फे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. नंतरच्या मोरूची मावशी ने तर त्यांना प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनवले ते आजतागायत. त्यांनी ३००० हून अधिक या नाटकाचे प्रयोग केले यावरून त्यांच्यावरील प्रेक्षकांच्या प्रेमाची कल्पना येईल. या सुरुवातीच्या काळापासून ते अलीकडच्या ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाटकांच्या दरम्यान त्यांनी अनेक नाटकांतून सुंदर-सुंदर भूमिका साकारल्या.\nनाटकांबरोबरच विजय चव्हाण यांनी छोटा आणि मोठ्या पडद्यावर पण आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. जत्रा, नाना मामा, झपाटलेला १ आणि २, पछाडलेला, अगं बाई अरेच्चा, जबरदस्त, सांगतो ऐका, जिगर, शुभ मंगल सावधान, नो प्रॉब्लेम, बलिदान, नाथा पुरे आता, चल लवकर, सावट, मुंबईचा डबेवाला सारख्या अडीचशेहून अधिक चित्रपटांमधून काम करत त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. उस्फुर्त विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदवीर नायकांनंतर विजय चव्हाण या सहकलाकाराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्यातील सळसळत्या ऊर्जेने इतर कलाकारांच्याही उत्साह वाढायचा. त्यांन�� विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकांनाही योग्य न्याय दिला. ‘गोल गोल डब्यातल्या’, ‘वन रूम किचन’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हलाल’ याची साक्ष देतात व त्यांच्या चतुरस्रपणावर मोहोर उमटवतात. महेश कोठारेंच्या ‘शुभ मंगल सावधान’ मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या करियरला कलाटणी मिळाली आणि सहकलाकारांच्या भूमिकांना महत्व प्राप्त करून दिले. महेश कोठारेंच्या नंतरच्या प्रत्येक चित्रपटाचा ते भाग राहिले.\nप्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या विजय चव्हाण या चतुरस्त्र कलाकाराने गेली चार दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि त्यांची भूमिका असलेला एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे ‘हुंटाश’ ‘मी आजतागायत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत परंतु ‘हुंटाश’ या चित्रपटातील भूमिका करताना एक वेगळ्या धाटणीची विनोदी भूमिका करण्याचा आनंद मिळाला. दिग्दर्शक तरुण असल्यामुळे नवनवीन विचारांची देवाण घेवाण झाली व भूमिका साकारताना फायदा झाला. अपर्णा प्रमोद आणि अवधूत नावलेकर नवीन सारख्या निर्मात्यांचं कौतुक करायला हवं कारण मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी ते निर्मितीक्षेत्रात उतरत आहेत आणि आम्हा सर्व सिनियर कलाकारांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल त्यांना सर्वांतर्फे धन्यवाद देतो. माझी ग्वाही आहे की ‘हुंटाश’ सर्वांचं भरपूर मनोरंजन करेल’ विजय चव्हाण कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले.\nनिर्माते अपर्णा प्रमोद आणि अच्च्युत नावलेकर आणि दिग्दर्शक अंकुश ठाकूर यांचा धमाल विनोदी चित्रपट ‘हुंटाश’ १० नोव्हेंबर २०१७ ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nस्कायडायविंगचा अनुभव खूपच चित्तथरारक – सई ताम्हणकर\n‘भो भो’ च्या मोशन पोस्टरचे अनावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=107&s=india", "date_download": "2019-01-16T13:07:48Z", "digest": "sha1:IBQO5IAYZTCXLEWWSV4BGO2ND4JTBDRM", "length": 15956, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारतीय जनता पार्टीला कर्नाटकातील जनतेने चांगलाच हिसका दाखवला आहे. सर्व काही आपलेच अशा अहंकारी वृत्तीने भाजपाचे कर-नाटकातील नाटक काही चालले नाही, त्यांना अर्ध्यावरच आपल्या नाटकावर पडदा टाकावा लागला. त्यामुळे भाजपावर नामुष्कीची वेळ आली असून कमळ फुलविण्याच्या नादात स्वत:च्या हाताने हात पोळून घेतले आहेत.\nकर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागा आहेत. दोन जागावरील निवडणूक स्थगित करण्यात आली त्यामुळे २२२ जागांचे निकाल लागले. २२२ जागांपैकी १०४ भाजपा, ७८ कॉंग्रेस आणि ३७ जेडीएस व १ जागा बसपा तर २ जागा अपक्षांनी जिंकल्या. भाजपाला बहुमतासाठी ८ जागा कमी पडल्या. खरे म्हणजे कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी केलेल्या आघाडीला प्रथमत: राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण करायला हवे होते. परंतु आरएसएस समर्थक असलेल्या नव्हे त्यांच्याच मुशीतून पुढे आलेल्या राज्यपालांनी आपली नैतिकता बाजूला सारून भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर कर्नाटकातील नाटक फारच रंगू लागले.\nयाविरोधात कॉंग्रेस व जेडीएस यांनी तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश खारीज करत तत्काळ बहुमताच्या परिक्षेला सामोरे जा असा निर्णय दिला. येथेच भाजपाची हवा गुल झाली. कारण एका दिवसात बहुमत सिध्द करणे म्हणजे दुसर्‍या पक्षाचे आमदार फोडल्याशिवाय काम फत्ते होणार नव्हते याची जाणीव भाजपाला होती. म्हणून घोडेबाजाराला ऊत आला होता. कॉंग्रेस व जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी प्रत्येकी १०० कोटींची बोली लागली होती असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. यावरून नक्कीच साधनशुचितेचा आव आणणार्‍या भाजपाला हे मान्य होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. बहुमत चाचणीत आपण नापास होणार याची खात्री पटल्याने अखेर येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाच���या राजीनाम्याची घोषणा केली आणि येथेच कॉंग्रेस-जेडीएसचा विजय झाला.\nकर्नाटकाच्या निवडणुकीनंतर भाजपाचे राजकारण कुठल्या दर्जाचे आहे हे सार्‍या देशातील जनतेने पाहिले. देशातील सर्व राज्ये आपलीच अशा अर्विभावात भाजपाचे नेतृत्व वावरत असते. कॉंग्रेस-जेडीएसकडे गठबंधन असले तरी आमच्याकडे अमित शहा आहेत अशी भाजपाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देणे म्हणजे घोडेबाजार करण्यात शहा माहीर आहेत अशी अप्रत्यक्ष कबुलीच देण्यात आली आहे. देशात आज अनेक समस्या आहेत. कुठल्याही समस्या सुटलेल्या नाहीत. तरीही भाजपाला मतदान कसे होते, अशाप्रकारचे सवाल विचारले जात होते. ईव्हीएममध्ये घोटाळा करूनच भाजपा सत्तेवर येत असल्याचे अनेक राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असे सूचवले आहे. परंतु त्याला भाजपा दाद देत नाही. याचा अर्थ घोटाळा करायचाच आहे असा होतो.\nआपल्याकडे बहुमत नसतानाही भाजपाने गोवा, मणिपूर, मेघालय, बिहार या राज्यात राज्यपालांना हाताशी धरून सत्ता काबीज केली. गोव्यात ४० पैकी कॉंग्रेस-१७, भाजपा-१२, मणिपूरमध्ये- ६० पैकी कॉंग्रेस-२८, भाजपा-२१ तर मेघालयमध्ये- ६० पैकी कॉंग्रेस-२१, भाजपा-२ आणि बिहारमध्ये- २४३ पैकी राष्ट्रीय जनता दलाला ६० जागा मिळाल्या आहेत. ही आकडेवारी पाहिली तर ज्यांच्याकडे जास्त जागा आहेत त्यांना पाचारण करायला हवे होते. परंतु भाजपाने आपल्या सत्तेच्या बळावर विरोधकांवर कुरघोडी करत सत्ता हस्तगत केली. कर्नाटकमध्ये मात्र भाजपाने आखलेले सर्व बेत फसले आणि कॉंगेस-जेडीएसच्या रणनितीपुढेअखेर त्यांना शरणागती पत्करावी लागली.\nसंसदीय प्रणालीत सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेसाठी पाचारण करणे क्रमप्राप्त आहे, परंतु गोवा, मणिपूर, मेेघालय, बिहार या चार राज्यात भाजपाने साम, दाम, दंड, भेद विसरून हम करेसो कायदा अशी भूमिका निभावली. दुसर्‍याने केला तर भ्रष्टाचार आणि स्वत:ने केला तर शिष्टाचार अशी त्यांची भूमिका होती. त्यातच मोदी-शहा या दुकलीचा अहंभाव त्यांना नडला आणि हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास कॉंग्रेस व जेडीएसने भाजपाकडून हिरावून घेतला. याची खंत या दुकलीला जरूर असेल. मात्र एकककल्ली व हुकूमशाही वृत्तीने वागून लोकतंत्राचे बारा वाजवणारे हे लोक या देशाला घातक ठरणार आहेत. कारण सत्ताधारी पक��षांबरोबरच सक्षम असा विरोधी पक्ष असावा अशी संसदीय प्रणालीची व्याख्या करण्यात आली आहे. सक्षम विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवता येतो. परंतु या देशात विरोधी पक्ष असावा अशी या भाजपवाल्यांची धारणाच नाही. त्यामुळेच कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा त्यांनी केली आहे.\nभाजपा किंवा कॉंग्रेस दोघेही बदमाश. या दोन्ही पक्षांना सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही. तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो अशी मिलीभगत या दोन्ही पक्षांची आहे. कर्नाटकात नाटक करताना त्या नाटकाचा अंक पूर्ण होण्याआधीच भाजपाचा पडदा फाटला आणि तेल गेले तूपही गेले हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती भाजपावर आली. कमळ फुलण्याआधीच कोमेजले आणि चिखलात रूतून बसले. अशी घिसाडघाई करून भाजपाच्या कर्नाटकमधील नाटकाला ब्रेक लागला आणि स्वत:चे नाक कापून घेतले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-16T12:27:59Z", "digest": "sha1:GHTPCUIIGACH3N7TXMUA6M4JMZGOWXBO", "length": 9126, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना आता मृत्युदंडाची शिक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना आता मृत्युदंडाची शिक्षा\nनवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉक्सो कायद्यातील बदलालाही मंजुरी देण्यात आली आहे. देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्याला आळा घालण्यासाठी बाललैंगिक शोषण केल्यास मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याच्या पॉक्सो कायद्यातील दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्याबाबतची माहिती दिली.\nया कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.\n“लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मी आणि माझे मंत्रालय पॉक्सो कायद्यात बदल करणार आहे, त्यानुसार 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असेल” असे मेनका गांधी कठुआ प्रकारणांनंतर म्हणाल्या होत्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्��यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-16T11:47:05Z", "digest": "sha1:5PZQKMQ3JKU3LTD4BKTSGHLAP35R6BFP", "length": 9386, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा चांगलाच चर्चेत आहे. यानंतर आता रणवीर सिंहच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. यातच ट्रेलरच्या सुरुवातीला सिंघम चित्रपटातील अजय देवगणचेही काही सीन्स दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेलरनंतर आता चित्रपटातील गाण प्रदर्शित झाले असून ते ‘तेरे बिन’ या गाण्याचे रिमेक आहे, जे प्रेक्षकांची पसंती येत आहे.\n‘तेरे बिन’ हे गाण रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्यावर चित्रित केले आहे. रणवीर आणि सारा या गाण्यात रोमँटिक दिसत आहेत. त्यांची ऑन स्क्रीन जोडी खूप सुंदर दिसत आहे. याबाबत रणवीरने ट्विट द्वारे प्रेक्षकांना माहिती दिली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह, सारा अली खान आणि सोनू सूद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष राणाही झळकणार आहेत. ‘सिम्बा’ हा दक्षिणेतील स्टार ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘टेम्पर’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये रणबीर एक भ्रष्ट पोलिस अधिकारी एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडल्यावर खूप बदलून जातो, अशी याची कथा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\nरणवीर सिंहने ‘या’मध्ये दीपिका���ा टाकले मागे\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’\n“गजनी’चा रिमेक घेऊन आमिर येतो आहे\nसपना चौधरी दिसणार ऍक्‍शनपॅक्‍ड रोलमध्ये\n“ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर…’ पाकिस्तानमध्येही रिलीज होणार\nबॉक्‍सिंगवरचा “व्ही फॉर व्हिक्‍टरी’मार्चमध्ये रिलीज\nसेन्सॉर बोर्ड मराठी चित्रपटाच्या मागे लागणारा बागुलबुवा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=198", "date_download": "2019-01-16T13:18:31Z", "digest": "sha1:6LAZXDSDCTSQNYCSKDEIZWZQP724QSGC", "length": 5881, "nlines": 164, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या 'झी युवा'च्या कलाकारांवर विघ्न...\nमुलीला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना कळला 'हा' भीषण प्रकार\nहिंगोलीत विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्याचा मृत्यू\n‘या’ श्रीमंत गणेशमूर्तीची किंमत माहीत आहे का\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती झाडू \nभाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ\nसावधान: राज्यात वाढणार पावसाचा जोर\nकोल्हापूरातील बसचालकाने केली एसटीची कायापालट\n'इथे' बैलपोळ्याला होते गाढवांची पूजा\nमहापौरांचा महा'पोर', 'पीए' बनून अमेरिकेच्या दौऱ्यावर\nरुग्णाला झोळीमध्ये टाकून उपचारांसाठी न्यावं लागतंय...\n'भारत बंद'ला दुपारच्या सत्रात चांगला प्रतिसाद...\nपाच दिवसांच्या बाप्पासह गौराईचं आज विसर्जन...\nमहिलांसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृतास अटक\nतुम्हाला माहीत आहे, कुठे होते 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_827.html", "date_download": "2019-01-16T11:51:51Z", "digest": "sha1:4QGFEYGIH32CBKUFNUO7TQBDVYXOOBSU", "length": 6838, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत टाटा संस्थेचा अहवाल; केंद्राकडे शिफारस करणार - मुख्यमंत्री | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत टाटा संस्थेचा अहवाल; केंद्राकडे शिफारस करणार - मुख्यमंत्री\nमुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) कडून या महिन्याअखेरच अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nधनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ.विकास महात्मे उपस्थित होते.\nविरोधकांनी लो��सभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/speed-up-development-work-in-the-district/", "date_download": "2019-01-16T12:56:19Z", "digest": "sha1:J6EWBGXXFWU3I2OYMUXGBVAKA2TR4MBV", "length": 7764, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या - खा. खैरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजिल्ह्यातील विकासकामांना गती द्या – खा. खैरे\nऔरंगाबाद : शहरातील मुलभूत विकास कामे हे रखडली असून शासनाने मंजूर केलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश खा. चंद्रकांत खैरे यांनी संबंधीत विभागाच्या अधिका-यांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील मुलभूत विकास कामांना गती देण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात आली, या बैठकीत खा. चंद्रकांत खैरे बोलत होते.\nयावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, वनसंरक्षण विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री.महाजन, कॅन्टोमेंट बोर्डचे विजयकुमार नायर आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nखैरे म्हणाले की, संग्रामनगर येथील गेट नं. ५४ बंद असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून तेथे भुयारी मार्ग तयार करण्याची आवश्यकता आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे यासंदर्भात बजेट आले असून त्यांनी ते लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाकडे वळते करावे जेणे करून भुयारी मार्गाचे काम लवकर चालू होईल. या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल तत्वपुर्वी संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंगचे गेट उघडण्यात यावे अशा सूचना संब���धीताना यावेळी खा. खैरे दिल्या.\nस्मार्ट सिटीअंतर्गत शहरात एमईसीबीने कॅन्टोमेन्ट बोर्ड, वर्ल्ड बॅक, वनसंरक्षण विभाग, बांधकाम विभाग यांच्या कडील जागा घेऊन जमिनीखाली केबल टाकण्याचे काम लवकर पूर्ण करावे अशा सूचना देऊन श्री. खैरे म्हणाले की छावणीत जिल्हा क्रिडा संकुल स्थापने संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा क्रिडा अधिका-यांनी समन्वयाने काम करावे, तसेच पैठण रोड रेल्वे क्रॉसिंग येथे पर्यायी रस्ता तयार करण्याचे निर्देशही संबंधीताना दिले. यावेळी छावणी परिषद अंतर्गत लोखंडी पूल, नगर नाका सैनिक स्मारकबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/u2azhkGcMOI", "date_download": "2019-01-16T13:06:33Z", "digest": "sha1:7C4W46IW5B4HQGBEYGPX24SBVTFIL7KW", "length": 3726, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "पुणे | चाकणमध्ये आंदोलन पेटल्यावर काय म्हणाले, खासदार आढळराव पाटील - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "पुणे | चाकणमध्ये आंदोलन पेटल्यावर काय म्हणाले, खासदार आढळराव पाटील - YouTube\n'रायगड बाईकर्स फेस्टिव्हल'ची धूम | स्पेशल रिपोर्ट | अलिबाग | एबीपी माझा\n१३,१,२०१९ लक्ष्मण माने नाशिकमध्ये म्हणाले बाळासाहेब आंबेडकरांनी कोणत्या हे जातीचा माणूस उबाकेला तरी\nचाकण - चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण , चाकण मध्ये 144 लागु\nपाऊणेनऊच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(१६ जानेवारी २०१९)\nपरभणी : विकासाची ब्लू प्रिंट तयार - बाळासाहेब जामकर adv. balasaheb jamkar\nमला #गणेश #कवडे आव���तात,आणि त्यांची गाडी सुद्धा... - #आमदार #शरददादा #सोनवणे\nमराठा मोर्चाबाबत राज ठाकरेंना काय वाटतं Raj thakre\nपंढरपूर |Amol Kolhe अभिनेते अमोल कोल्हेंचं संपूर्ण भाषण|\nसोलापूर | भरसभेत कमरेखालची भाषा, भाजपचा चाबरा खासदार शरद बनसोडे\nखर्डा - खैरलांजी ते कोपर्डी - कोरेगाव भीमा\nबाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणाने नारायण राणे हादरले वादग्रस्त ठाकरे स्टाईल मध्ये | Rane VS Thackeray\nआंबा कॅनिंग फॅक्टरी कुडाळ MIDC मध्ये विकणे आहे.\nपुणे : मराठा क्रांतीच्या बंददरम्यान चाकणमध्ये मोठं नुकसान\nसाडेचारच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(१४ जानेवारी २०१९)\nBEST | बेस्टच्या संपाचा आठवा दिवस, आजतरी तोडगा निघणार | मुंबई | एबीपी माझा\nया मुलाने आमदाराची केली चांगली फजिती - Maratha Kranti Morcha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2975/", "date_download": "2019-01-16T12:40:18Z", "digest": "sha1:G6MUTSLQG4JXTV4MZOTMQNEJ2QA2LT7W", "length": 3405, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आश्वाशनाची खापर", "raw_content": "\nलचक लचक मदनाचा सागर,\nयेताच समोर सजना प्रियकर,\nलाज झाकती तियेचे उभय कर,\nभान हरपते घट कमरेवर,\nक्षणात फुटते जलाची घागर.\nमग धरते आडोसे कोने,\nकित्येक दिसांची सुटती मौने,\nसाजन कुशीत धरते धरणे,\nमज न आता इथे रहाणे,\nहेच शेवटचे ऐक गाऱ्हाणे,\nपुरे तुझे हे इथवर बहाणे.\nम्हणतो काही साजन प्रियकर,\nकाही दिसांचा आणिक धीर धर,\nढळला पदर तो आधी सावर,\nरडू नको तू हुंदका आवर,\nझाला उशीर तू आधी गाठ घर,\nकित्येक नजरा उभ्या वाटभर.\nमग होते ती क्षणात सावर,\nबघते घागर असे काठावर,\nफुटली घागर किती भयंकर,\nत्यात उशीर, डोईवर दिनकर,\nनिघते मागे पुन्हा झडकर,\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/aho-suranchya-gururaya-2/", "date_download": "2019-01-16T13:07:25Z", "digest": "sha1:LTQ7TYWVR537JWY6KIIK42CJ43KAHQUA", "length": 11143, "nlines": 136, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अहो सुरांच्या गुरुराया – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeकविता - गझलअहो सुरांच्या गुरुराया\nSeptember 6, 2018 सुभाष नाईक कविता - गझल\n(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद )\nअहो सुरांच्या गुरुर��या, द्या मला तुम्ही दीक्षा \nबनुन सुरांचा दीन भिकारी,\nगुरुराया, आलो मी दारीं\nसरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान\nस्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान\nत्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा \nद्या मला तुम्ही दीक्षा \nपसरवीन मी तुमचे सूर\nजगीं अशान्ती करीन दूर\nसूरज्ञान देउन, संगें मज घेउनिया, स्वामी,\nअसेल कोलाहलच निरंकुश, तिथें चला तुम्ही\nतेथें नेउन घ्या माझ्या ज्ञानाची पुरी परीक्षा \nद्या मला तुम्ही दीक्षा \n( पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या गद्य भाषांतरावर आधारित )\n– सुभाष स. नाईक.\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाच��� वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T11:58:24Z", "digest": "sha1:MJFJ7NMXW2JAQO5CP3QEGE2HW7UWKGYS", "length": 6832, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात गव्हाचे पीक जोमात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात गव्हाचे पीक जोमात\nबेल्हे- जुन्नर तालुक्‍याच्या पुर्व भागात गव्हाचे पिक जोमात आल्याचे आले आहे. परीसरात पडणाऱ्या थंडीचा फायदा या पिकाला होणार आहे. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, उंचखडक, गुंजाळवाडी, आळे, वडगांव आनंद, शिरोली सुलतानपूर, भोरवाडी, कादळी वडगाव या गावांतील बहुतेक शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक घेतले आहे. यावर्षी वातावरणात थंडीही चांगल्या प्रमाणात पडत असल्याने या पिकाला होणारे रोगाचे प्रमाण अतीशय कमी असल्याने साहजिकच परीसरात गव्हाचे पीकही चांगल्या प्रकारे आलेले दिसत आहे. अर्थात यामुळे यंदा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/banglore-news-crocodile-attack-mudit-dandawate-55406", "date_download": "2019-01-16T12:47:19Z", "digest": "sha1:236GVJJR7CBDOEP5WEF4LV3IDAOI72KJ", "length": 13499, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "banglore news crocodile attack on mudit dandawate जिवावर बेतले ते हातावर निभावले | eSakal", "raw_content": "\nजिवावर बेतले ते हातावर निभावले\nसोमवार, 26 जून 2017\nबंगळूरमधील व्यावसायिकावर मगरीचा हल्ला\nबंगळूर: बंगळूरमधील मुदित दंडवते (वय 26) हा तरुण व्यावसायिक मगरीच्या हल्ल्यातून बचावला असला तरी डाव्या हाताचा मगरीने चावे घेतल्याने मनगटाच्या वरचा कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला गमवावा लागला आहे. दरम्यान, जंगलातील प्रतिबंधित भागात परवानगीविना प्रवेश केल्याने रमणग्राम पोलिसांनी त्याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.\nबंगळूरमधील व्यावसायिकावर मगरीचा हल्ला\nबंगळूर: बंगळूरमधील मुदित दंडवते (वय 26) हा तरुण व्यावसायिक मगरीच्या हल्ल्यातून बचावला असला तरी डाव्या हाताचा मगरीने चावे घेतल्याने मनगटाच्या वरचा कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला गमवावा लागला आहे. दरम्यान, जंगलातील प्रतिबंधित भागात परवानगीविना प्रवेश केल्याने रमणग्राम पोलिसांनी त्याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.\nमुदितने \"आयआयटी'तून शिक्षण घेतले आहे. \"स्टार्ट-अप' योजनेअंतर्गत त्याने बंगळूरमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. रमणग्राम जिल्ह्यातील मंदिरात दर्शनासाठी तो रविवारी (ता. 25) मोटारीने गेला होता. परिसरात मित्र व पाळलेल्या कुत्र्यांसमवेत पायी फिरत असताना कुत्र्यांनी तेथील जलाशयातील पाण्यात उड्या मारल्या. त्यांच्या पाठोपाठ मुदितही पाण्यात उतरला. त्याच वेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या मुदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमगरीच्या हल्ल्यातून मुदिक बचावला असला तरी त्याच्या डाव्या हाताचा मनगटाच्या वरचा भाग मगरीने खाल्ला असल्याने तो पुन्हा जुळविणे शक्‍य नसल्याचे होस्मत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अजित बेनेडिक्‍ट र��यन यांनी सांगितले. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, \"\"कुत्र्यांना पाण्याबाहेर काढण्याच्या घाईत आपण तेथील \"पाण्यात मगरी आहेत,' अशी सूचना देणारा फलक पाहिला नाही,'' असे मुदितने त्याच्या मित्रांना सांगितले. रमणग्रामचे पोलिस अधीक्षक बी. रमेश यांच्या माहितीनुसार मुदितविरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही; मात्र जंगलातील निर्बंध असलेल्या क्षेत्रात बेकायदा प्रवेश केल्याने पोलिसांनीच त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nपिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे...\nकर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या\nबंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप...\nलोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक\nपुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...\nशेतकऱ्यांचा अर्धनग्न अवस्थेत मोर्चा\nखंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात...\n‘नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी’\nबंगळूर - आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे (एआय) नवे तंत्रज्ञान आणि नव्या यंत्रांमुळे भविष्यात बेरोजगारी निर्माण होणार नाही, तर त्यामुळे अनेक संधी निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/13/pm-modi-call-review-meeting-of-all-ministry-s-.html", "date_download": "2019-01-16T12:07:35Z", "digest": "sha1:4WINGLRJDOMZTPPCXDODPAFL4KVTHXQN", "length": 4092, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " मोदींनी बोलावली मंत्रीमंडळाची आढावा बैठक मोदींनी बोलावली मंत्रीमंडळाची आढावा बैठक", "raw_content": "\nमोदींनी बोलावली मंत्रीमंडळाची आढावा बैठक\nगेल्या वर्षीचा आढावा आणि यावर्षीच्या अजेंड्यावर होणार चर्चा\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी सर्व मंत्रालयांनी केलेली कामगिरी आणि यावर्षीसाठीची ध्येयधोरणे या दोन महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nआज दुपारी पंतप्रधान कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तसेच सर्व मंत्रालयाचे प्रमुख मंत्री आणि प्रतिनिधी देखील याठिकाणी येणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी हे सर्व मंत्रालयांच्या गेल्या वर्षीच्या कामांचा आढावा घेतील व त्यानंतर यावर्षीसाठी मंत्रालयांची ध्येयधोरणे ठरवण्यावर विचारविमर्श करतील. तसेच सरकारच्या कामगिरीची जनसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी काही कार्यक्रमांची देखील ते आखणी करणार आहेत.\nमोदी सरकारला यंदा चार वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून सर्व मंत्रालयांकडून त्यांच्या या वर्षीचा कार्यअहवाल जनतेसमोर सादर केला जात आहे. तसेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे सरकारसाठी आपल्या कार्याची माहिती देणे आणि या वर्षीसाठी नवी धोरणे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/the-trustees", "date_download": "2019-01-16T11:47:06Z", "digest": "sha1:JFLYBUFKHWSEO6RKX7KIVLXLUIKJCU6U", "length": 4203, "nlines": 57, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - विश्���स्त मंडळ", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nसौ. श्यामला बापट : अध्यक्ष : मोबाईल : ९९७००९६०१०\nप्राध्यापक गौतम बापट : उपाध्यक्ष : मोबाईल : ९७६६५८७५५१\nश्री. विनायक माधव बापट : सचिव: मोबाईल : ९४२२५०९१२९\nCA राहुल मोहन बापट : खजिनदार : मोबाईल : ९८५०९३०७२\nसौ. ज्योती बापट : सदस्य : मोबाईल : ९८५०९३०७०२\nश्री. प्रमोद बापट : सदस्य : मोबाईल : ९८२३२७७४३९\nश्री. मंदार बापट : सदस्य : मोबाईल : ९८९००१११३५\nश्री. विवेक बापट : सदस्य : मोबाईल : ९३७१५८८६०४\nश्री. श्रीकांत (भाऊ) बापट : सदस्य : मोबाईल : ९४२१२३२५०१\nकोणत्याही बापट कुलोत्पनाला बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कृपया trustees@bapatparivar.com या इमेल अड्रेस वर संपर्क साधावा त्यांना पुढील प्रक्रिया समजावून सांगण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mother-should-be-housewife-admission-school-criteria-159624", "date_download": "2019-01-16T13:22:30Z", "digest": "sha1:WMH7SMCUALQUKWOPE7WGHWCMBOAKOB64", "length": 14891, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mother should be housewife for admission to the school criteria नको गं बाई, नोकरदार आई! | eSakal", "raw_content": "\nनको गं बाई, नोकरदार आई\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍नोत्तरांना सामोरे जावे लागत आहे. ‘तुम्ही गृहिणी आहात का’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना’, अशा प्रश्‍नांचा भडिमार पालकांवर होत आहे. पालकांपैकी एक जण तरी कायम घरी असावा, किंबहुना आई गृहिणी असावी, असा प्रवेशाचा अप्रत्यक्ष आणि अजब निकष काही शाळा लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना ���ाही शाळांत प्रश्‍नोत्तरांना सामोरे जावे लागत आहे. ‘तुम्ही गृहिणी आहात का’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना’, अशा प्रश्‍नांचा भडिमार पालकांवर होत आहे. पालकांपैकी एक जण तरी कायम घरी असावा, किंबहुना आई गृहिणी असावी, असा प्रवेशाचा अप्रत्यक्ष आणि अजब निकष काही शाळा लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nपूर्वप्राथमिकच्या प्रवेशाची लगबग सध्या सुरू आहे. बहुतेक शाळांत नर्सरी प्रवेशाचे फलक झळकू लागले आहेत. काही शाळा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांवर काही अटी अप्रत्यक्षरीत्या लादू पाहत आहेत. ‘‘तुमच्या मुलाला आम्ही प्रवेश देतो; परंतु त्याचा अभ्यास घेण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही घरी असणार ना,’’ असा प्रश्‍न विचारण्यात आल्याचे विशाखा पांडे (नाव बदलले आहे) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nविद्यार्थ्यांकडून अभ्यास, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी पालकांनी वेळ द्यावा, इतपत ठीक आहे; परंतु आई- वडिलांपैकी एकाने पूर्ण वेळ घरी असावे. विशेषतः आई ही गृहिणी असेल, तर त्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे निरीक्षण श्‍वेता गवळी (नाव बदलले आहे) यांनी नोंदविले. त्या म्हणाल्या, ‘‘मुळात मी गृहिणी असल्यामुळे काही प्रश्‍न नाही; परंतु मुलांच्या प्रवेशावेळी अशी विचारणा होणे, जरा खटकले.’’ मुलाला शाळेतील प्रवेश मिळताना काही अडचण येऊ नये, म्हणून पिंपरी- चिंचवडमधील एका आईने नोकरी सोडल्याचा अनुभव सांगितला.\nविद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणत्याही प्रकारची निवडप्रक्रिया असू नये. केवळ प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी. शाळांच्या अटीबाबत पालकांनी तक्रार केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.\n- मीनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक\nविद्यार्थ्याला प्रवेश देताना शाळा पालकांवर अशा प्रकारे कोणत्याही अटी लादू शकत नाहीत. अशा प्रकारे कोणती शाळा पालकांना अप्रत्यक्षरीत्या अटी घालत असल्यास, संबंधित शाळेला संघटनेकडून पत्र पाठविण्यात येईल.\n- राजेंद्र सिंह, प्रदेश कार्याध्यक्ष, इनडिपेन्डट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (आयईएसए)\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सो��ून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nसैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती\nसोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...\nशाळाबाह्य मुलींसाठीच्या योजनेच्या लाभात वाढ\nमुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=201602&list=pages&filter=meta&sort=edit", "date_download": "2019-01-16T12:48:25Z", "digest": "sha1:CB4UPW7UWECZSIUHKYG3KNFIVITZS4HE", "length": 7088, "nlines": 77, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "February 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n350 4 21 23 k 174 k 98 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n52 1 11 40 k 39 k 39 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता\n19 2 10 1.7 k 1.7 k 58 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n46 2 7 772 1.4 k 12 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n40 2 6 20 k 22 k 90 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n11 1 6 620 620 54 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n121 3 4 892 892 162 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n20 1 4 1.2 k 1.8 k 1.1 k विकिपीडिया:यथाद���श्यसंपादक/सजगता/8\n18 1 4 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/18\n20 1 4 1.2 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/1\n13 1 4 1.5 k 1.5 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/20\n19 1 4 607 607 607 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/14\n2 k 2 3 5.2 k 5.1 k 57 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n380 1 3 8 380 3.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\n10 1 3 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/7\n9 1 3 1.4 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/13\n13 1 3 1.5 k 1.4 k 21 k विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था\n12 1 3 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/5\n11 1 3 1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/9\n8 1 3 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/3\n17 1 3 809 809 809 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/12\n10 1 3 752 752 752 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/15\n1 2 6.2 k 6.1 k 10 k विकिपीडिया चर्चा:यथादृश्यसंपादक\n1 2 2.3 k 2.3 k 7.1 k विकिपीडिया चर्चा:दिवाळी अंक\n5 1 2 1.2 k 4.8 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक सजगता, ८ वा संदेश\n9 1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/4\n8 1 2 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/22\n8 1 2 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/6\n5 1 2 1.2 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/2\n7 1 2 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/21\n12 1 2 1.1 k 1 k 160 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n7 1 2 934 934 934 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/16\n5 1 2 828 828 828 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/17\n7 1 2 540 540 540 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/19\n10 1 2 211 211 37 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n5 1 2 116 116 116 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/10\n5 1 2 91 91 91 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/11\n1.2 k 1 1 2 2 72 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14\n6 1 1 19 k 19 k 47 k विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा\n1 1 2.2 k 2.2 k 10 k विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n1 1 1.4 k 1.4 k 14 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन\n1 1 546 546 546 विकिपीडिया चर्चा:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n5 1 1 386 386 6.3 k विकिपीडिया:काय लिहू\n8 1 1 100 100 100 विकिपीडिया:दृश्यसंपादक\n3 k 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n3 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n2.6 k 0 0 विकिपीडिया:शोध\n2 k 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1.2 k 0 0 विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे\n1.2 k 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n875 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n761 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n652 0 0 विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n234 0 0 विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n232 0 0 विकिपीडिया:चावडी\n214 0 0 विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून\n123 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_702.html", "date_download": "2019-01-16T13:02:12Z", "digest": "sha1:WKPILLZSX7YHTNKZCAVIRLUPBFUUU4G5", "length": 7660, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक\nकोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती ढासळली आहे. चॅटर्जी हे 89 वर्षांचे आहेत. श्‍वसनाचा आणि मुत्रपिंड विकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चॅटर्जी यांचे शरीर उपचारांना साथ देत नसल्यामुळे त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. मागील दोन महीन्यांनमध्ये दोम वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nसोमनाथ चॅटर्जी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसवादी) चे ज्येष्ठ नेते आहेत. ते संसदेचे सर्वात जास्त काळ सदस्य असणाऱया नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी दहा वेळा लोकसभेचे सदस्यपद भुषविले आहे. 2004 ते 2009 च्या दरम्यान लोकसभा अध्यक्ष म्हणुन त्यांनी काम पाहीले होते. 1968 साली कम्युनिस्ट पार्टीत दाखल होऊन 2008 पर्यंत ते पार्टीचे नेते म्हणुन राहीले. भारत अमेरिका अणुकरार मुद्यावरून लोकसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द���ण्याचा पक्षाचा आदेश धुडकाऊन लावल्यानंतर त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यात आले होते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/big-scam-in-pnb-bank/", "date_download": "2019-01-16T12:01:34Z", "digest": "sha1:I45AMFUWWH2NMB2TNLAHXKPCMKDWVDK2", "length": 10495, "nlines": 168, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/अर्थजगत /तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nतब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nपंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.\n0 240 एका मिनिटापेक्षा कमी\nपंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.\nया अफरातफरीचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. या प्रकरणात थेट कोणाचे नाव अद्याप पुढे आले नाही. पण, चौकशी अंती सत्य बाहेर ये��ल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण बाहेर येताच पीएनबीचा शअर्स ८ टक्क्यांनी घसरला आहे. ज्यात गुंतवणूकादारांचे ३००० कोटी रूपये बुडाले आहेत. बुधवारी सुरूवातीला व्यवहार सुरू झाला तेव्हा पीएनबीचा शेअर ५.७ टक्क्यांनी घसरला.\nपीएनबीने जलर आणि इतरांवर ४.४ कोटी डॉलर्सचा अफहार केल्या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, यंत्रणा पुढील तपास करत आहेत.\nदरम्यान, अपहार झालेल्या रकमेपैकी निवडक रक्कम ही ज्या खात्यातून अपहार केला जायचा त्या खातेदारास आदा केली जायची. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बॅंक प्रशासनाने बॉम्बे स्टॉक एस्चेंज विभागाला (BSE) माहिती दिली आहे. या अफरातफरीचा परिणाम इतर बॅंकावरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅंकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nनदीवर राज्यांचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/459280", "date_download": "2019-01-16T12:33:59Z", "digest": "sha1:YMIV7CNVSESOE6A2J7J7VGFDZGHFLYJD", "length": 9624, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » निकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त\nनिकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त\nसोलापूर महानगरपालीका आणि दक��षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. एकूण तीन ठिकाणी मतमोजणी होणार असून, यासाठी 1300 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बुधवारी येथे दिली.\nमहानगरपालीका आणि पंचायत समितीची निवडणूक किरकोळ घटना सोडल्यास शांततेत पार पडले आहे. तसेच निकालाच्या दिवशी शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त करण्यात आले आहे. गुरूवारी एकून तीन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. महानगर पालिका निवडणूकीची मतमोजणी रामवाडी गोडाऊन येथे होणार आहे. तर दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गट आणि गणाची मतमोजणी गावडे मंगल कार्यालय आणि उत्तर सोलापूर पंचायत समितीचे रंगभवन येथे होणार आहे. रंगभवन व गावडे मंगल कार्यालय येथे प्रत्येकी एक सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले आहे. तसेच रामवाडी येथील मतमोजणी कार्यालयात पोलीस अधिक्षक नामदेव चव्हाण हे बंदोबस्तला असणार आहेत, अशी माहिती सेनगावकर यांनी दिली.\nसेनगावकर म्हणाले, शहरात एकूण 6 सहाय्यक पोलीस आयुक्त, 3 पोलीस अधिक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरिक्षक, 25 पोलीस निरिक्षक आणि 100 पोलीस उपनिरीक्षकांसह 1300 पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी असणार आहेत. काही संवेदनशिल प्रभागात पोलीस कर्मचारी सकाळपासूनच डय़ूटीवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मतमोजणीच्या तिनही ठिकाणी सीआयपीएफचे जवाण असणार आहेत. या व्यतिरिक्त शहरात सध्याकाळपर्यंत पेट्रोलिंग सुरू असणार आहे. संपूर्ण शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. बंदोबस्तसाठी असणाऱया पोलीस कर्मचाऱयांना त्या त्या ठिकाणी जेवणाचे पॅकेट आणि पाण्याचे बाटल्या पुरविण्यात येणार आहे, याकडेही रवींद्र सेनगावकर यांनी लक्ष वेधले.\nसोलापूर शहराकडे सर्वांचे लक्ष होते. मतदान शांततेत पार पडले. मी सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो. निवडणूकीत कोणीतरी जिंकरणारच आणि कोणीतरी हरणार हे निश्चित आहे. पण यामध्ये द्वेष आणि मनभेद होता कामा नये, असे भावनिक आवाहन सेनगावकर यांनी केले. ते म्हणाले, निवडणूक जिंकणाऱयाने विजयी डोक्यात घेवून मिरवू नये. विजयी उमेदवाराने स्वताःवर काही निर्बंध घालून घेतले पाहिजे. तसेच अपयश आलेल्या उमेदवाराने लगेच खचून जावू नये. नव्या उ���ेदाने कामाला लागा. विजयी मिरवणूकीला कोणालाही परवाणगी दिली जाणर नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लोकशाही प्रक्रियेत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत आणि अभिनंदन.\nउद्याच्या मतमोजणीसाठी व्यापक पोलिसांचा बंदोबस्त असून आपापल्या कार्यकर्त्यांना गोंधळ न घालण्याचा आवाहन करावे. विनाकारण गुन्हे घडतील असे कृत्य न करण्यास सांगावे, असे आवाहन सेनगावकर यांनी उमेदवारांना केले आहे.\nजिवा शिवा ची जोडी आता पुन्हा चाकोरीवर.\nमहापौर बदलाचा निर्णय शुक्रवारी होणार\nराजर्षी शाहूंचे मोडी चरित्र आता ई बुक स्वरूपात\nपंढरीत मराठा समाजाच्या ठिय्यास प्रारंभ\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://german.watv.org/social/content.asp?idx=24047&back=index", "date_download": "2019-01-16T12:53:44Z", "digest": "sha1:QOMMKKA2JMWMVQS23HEJKGH2VUP5J2GY", "length": 4451, "nlines": 82, "source_domain": "german.watv.org", "title": "GEMEINDE GOTTES DES WELTMISSIONSVEREINS", "raw_content": "\nदुनिया भर में पर्यावरण सफाई अभियान जारी है\n28 अक्टूबर को, मंडालूयोंग से 300 से अधिक सदस्य, फिलीपींस, पॅसीग के शहर में मेबंगा प्राथमिक स्कूल के चारों ओर, नदी पर, नदी के किनारे बाढ, ओर मार्ग पर सफाई करने के लिए गए जब भी बरसात होती थी तो कचरा फैल जाता था और उसके कारण इन क्षेत्रों में पानी जमा रहता था, बदबू और प्रदूषण बहुत गंभीर थे जब भी बरसात होती थी तो कचरा फैल जाता था और उसके कारण इन क्षेत्रों में पानी जमा रहता था, बदबू और प्रदूषण बहुत ���ंभीर थे हालांकि, इस दिन पर सदस्यों ने इन क्षेत्रों की सफाई की हालांकि, इस दिन पर सदस्यों ने इन क्षेत्रों की सफाई की उन्होंने 50 किलों से भरे 200 बैग इतना कचरा इकट्ठा किया\nनागरीकों ने भी, जो सदस्यों को देख रहे थे, सफाई करने में यह कहते हुए उनकी मदद की, “यह बहुत सुंदर है” पॅसीग शहर के प्रतिनिधि रोमन रोमूलो ने कहा, “चर्च ऑफ गॉड के स्वयंसेवक सेवा गतिविधियों ने उन में भाग लेने के लिए कई लोगों का नेतृत्व किया” पॅसीग शहर के प्रतिनिधि रोमन रोमूलो ने कहा, “चर्च ऑफ गॉड के स्वयंसेवक सेवा गतिविधियों ने उन में भाग लेने के लिए कई लोगों का नेतृत्व किया सदस्यों और नागरिकों के बीच की मित्रता प्रेरणादायक थी सदस्यों और नागरिकों के बीच की मित्रता प्रेरणादायक थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T11:41:23Z", "digest": "sha1:DSU34FHOXVW2SLUTW46ETW3Z3KS42NDL", "length": 12074, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुमच्या कारभाराचे वाभाडे जनतेसमोर आणणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतुमच्या कारभाराचे वाभाडे जनतेसमोर आणणार\nलक्ष्मी कऱ्हाडकर यांना विनोद बिरामणे यांचा इशारा\nपाचगणी, दि. 15 (प्रतिनिधी) – आमचा विरोध शहर विकासाला नसून विकसाच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीला आहे. लोकांना जास्त दिवस आपण खोटे बोलून फसवू शकत नाही, त्यामुळे नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर तुमचे काऊंट डाऊन आता सुरू झाले आहे. तुमच्या कारभाराचे वाभाडे जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते विनोद बिरामणे, नारायण बिरामने यांनी दिला आहे.\nलक्ष्मी कऱ्हाडकर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत कास्टिंग व्होटच्या जोरावर विरोधकांचा विरोध मोडून काढत सर्व विषय मंजूर करून घेतले. यावेळी त्यांनी विरोधक अतिमहत्वाकांक्षेने शहर विकासाला विरोध करीत असल्याचा आरोप विरोधी गटावर केला होता. याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत विनोद बिरामणे बोलत होते. यावेळी नारायण बिरामणे, विजय कांबळे,अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, सौ. रेखा कांबळे, सौ. रेखा जानकर, सौ. निता कासुर्डे, सौ. हेमा गोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nबिरामणे म्हणाले, आमचा शहर विकासाला विरोध असल्याच्या वावड्या उठवून लोकांसमोर स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न कऱ्हाडकर यांच्याकडून सुरू आहे. पाचगणीचा फार मोठा विकास केल्याचा त्यांचे म्हणणे पूर्णपणे फसवे असून केवळ स्वतःच्या आणि बगलबच्च्यांच्या हिताचेच निर्णय सध्या पाचगणीत सुरू आहेत.\nपालिकेने आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलसाठी मुख्य बाजारपेठेतील हेरिटेज इमारती रंगविण्यासाठी तब्बल 14 लाखांहून अधिकचा निधी खर्च केला आहे. सुमारे 300 स्क्वेअर फुटासाठी हा निधी म्हणजे 45 हजार प्रति स्केवर फीट दर देणे म्हणजे एखाद्या गर्भश्रीमंताकडे रंगकाम करण्यासारखे आहे.\nनगराध्यक्षांकडून जाणीवपूर्वक अपूर्ण माहिती देणे, पालिका हिताचे विषय डावलने असे प्रकार सुरू आहेत. पाचगणीच्या घोड्यांना बिल्ला देण्यासाठी देखील असाच गोलमाल केल्याचा उल्लेख देखील या पत्रकार परिषदेत आवर्जून केला. पालिकेने गटारे साफ करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा ठेका दिला आहे.\nसदर ठेकेदारकडे अवघे 4 कामगार आहेत. पाचगणीतील गटारे उतारावर असल्याने गटारे वारंवार तुंबत नाहीत. तरीही एवढा मोठा ठेका देण्यामागे काय गौडबंगाल असा थेट सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. पाचगणी पालिकेतील सर्व गैरव्यवहार जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देखील या सर्वांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. कऱ्हाडकरांचा कारभार म्हणजे पाऊस कुठे पण पडू द्या पाणी यांच्याच तळ्यात येणार, कारण ठेकेदार यांचे पगारी कामगार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी बिरामणे यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज व���टत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:17:30Z", "digest": "sha1:B32K7GOONSU3BJOAUQ2NV4BE6EIAPDQ2", "length": 10374, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिल्डरच्या मुलावर गोळीबार ; प्रकरणात 5 जणांना कोठडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबिल्डरच्या मुलावर गोळीबार ; प्रकरणात 5 जणांना कोठडी\nपुणे – बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार करून हल्ला केल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. न्यायालयाने पाचही जणांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला आहे.\nअजीम ऊर्फ अंट्या महंमद हुसेन शेख (22), एजाज सत्तार पठाण (33, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), तनवीर शकील शेख (28, सय्यदनगर, मूळ रा. गोडवली, जि. सातारा), राजेश दिलीप पवार (24, रा. सटलमेंट चौक, सोलापूर), सोहेल अनिस पठाण (23, आंबेडकर चौक, लातूर) अशी पोलीस कोठडी झालेल्या पाच जणांची नावे आहे. यापूर्वी सद्दाम सलीम पठाण (24, रा. सय्यदनगर, महंमवाडी रोड, हडपसर) याला अटक झाली असून त्याला 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पिस्तुलातून गोळ्या झाडणारा सराईत टिपू पठाण आणि त्यांच्या अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.\nयाबाबत नीलेश शेखर बिनावत (25, रा. केशवानंद बंगला, सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. 5 जानेवारी रोजी मध्यरात्री नीलेश बिनावत यांच्या केशवानंतर बंगल्याच्या परिसरात आरोपी टिपू आणि त्याच्या साथीदारांनी दहशत माजवून नीलेश यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. फरार टिपूसह इतरांचा शोध घ्यायचा आहे.\nगुन्हा करण्यामागचे नेमके कारण काय होते गुन्ह्याचा कट आरोपींनी कोठे रचला, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्याला बचाव पक्षाचे वकिलांनी विरोध करताना “पिस्तूलातून गोळ्या टिपूने झाडल्या आहेत. पाचही जणांना गुन्ह्याशी काहीह�� संबंध नसून पाचही जणांना विनाकारण अटक करण्यात आली आहे,’ असे सांगितले. गुन्ह्याचा तपास वानवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-33/", "date_download": "2019-01-16T11:41:03Z", "digest": "sha1:RB73J53CSJY2JU7OGQWI4UYWYJZORF5F", "length": 8479, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टीम साऊदीकडे न्यूझीलंडचे नेतृत्व | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटीम साऊदीकडे न्यूझीलंडचे नेतृत्व\nवेलिंग्टन – न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट आणि कोलिन डी ग्रॅम यांना श्रीलंकेविरुद्ध पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टी- 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असल्याने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद टीम साऊदी कडे सोपवण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने शुक्रवारी केली.\nयापूर्वीही काही वेळा साऊदीकडे न्यूझीलंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याबाबत तो पुढे म्हणाला, क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारचे नेतृत्व करणे आव्हानाच�� काम आहे. या प्रकारात नेहमी विरोधी संघाच्या एक पाऊल पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतात.\nविरोधी संघाच्या चालींचे अंदाज घेऊन आपली रणनीती आखावी लागते, असेही तो म्हणाला. एकदिवसीय संघात स्थान मिळविणारे मार्टिन गुप्टिल आणि ऑल राऊंडर जिमी निशाम यांनी टी- 20 संघातही जागा मिळवली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T12:16:44Z", "digest": "sha1:TY2ZY5XYCLI7O7FRF2AV7VSYIWHCCL6V", "length": 20142, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "वारली चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nवारली चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन\nलाखो-करोडो घरांच्या ड्रॉइंग रूमच्या भिंती वारली चित्र संस्कृतीने सजविणारा व ही चित्रकला सातासमुद्रापार नेणारा अनोखा चित्र जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राष्ट्रपती पुरस्कार व पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळविणाऱ्या म्हसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी संस्कृती व वारली चित्रकला जगाच्या कॅनव्हासवर चितारणारा महान चित्रकार हरपला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर जिव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जगमान्यता मिळवून दिली. पालघर जिह्याच्या गंजाड या दुर्गम भागातील कलमीपाडा येथे १ जून १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे समजताच पालघर जिह्यातील त्यांच्या चाहत्यांनी घरी जाऊन म्हसे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी पवनी तसेच सदाशिव, बाळू व विठ्ठल ही तीन मुले आणि ताई व वाजी या दोन मुली असा परिवार आहे. वारली चित्रकलेच्या क्षेत्रात गेली ६६ वर्षे मुशाफिरी करणाऱया म्हसे यांना १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तर २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रांमधून वारली संस्कृती, कला याचे अनोखे चित्रण त्यांनी केले.\nजिव्या सोमा म्हसे यांनी काढलेली अनेक वारली चित्रे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर व परदेशातही पाहायला मिळतात. रशिया, इटली, जर्मन, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये म्हसे यांची चित्रकला पोहचली आहे. त्यांच्या वारली पेटिंगवर खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले होते, तर जपानच्या मिथिला म्युझिअमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री विष्णू सवरा, पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा, आमदार अमित घोडा, संजय पोतनीस, मंगेश कुडाळकर, शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, डहाणूचे नगराध्यक्ष भरत रजपूत, जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यसंस्काराच्या वेळी जिव्या सोमा म्हसे यांना श्र��्धांजली वाहिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजगभ्रमंतीनंतर ‘तारिणी’ सोमवारी परतणार\nपुढीलमध्य रेल्वेच्या १७ स्थानकांवर प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशीन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T11:44:37Z", "digest": "sha1:NB2JJFBIQ6YLY54DTZDVITV3MZ6XHBVQ", "length": 17286, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहजीवनी या… रौप्य महोत्सवी आनंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार अस���न बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसहजीवनी या… रौप्य महोत्सवी आनंद\nतुमचा जोडीदार : मोहनी राज जोशी\nलग्नाचा वाढदिवस : 10 डिसेंबर 1993\nत्यांचे एका शब्दात कौतुक : हसतमुख\nत्यांचा आवडता पदार्थ : गुळाचा शिरा\nस्वभावाचे वैशिष्ट्य : स्पष्टवक्ती\nएखादा त्याच्याच हातचा पदार्थ : खिचडी\nवैतागतात तेव्हा : शांत राहतात\nत्यांच्यातील कला : त्या उत्तम लेखन करतात.\nत्यांच्यासाठी गाण्याची ओळ : छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा.\nभूतकाळात जगायचंय अस्ल्यास : माझ्या पायाचे यशस्वी ऑपरेशनंतर त्यांच्या चेहऱयावर असलेला आनंद.\nतुम्हाला जोडणार भावबंध : आमची मुलगी संपदा\nआयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आजपर्यंत त्यांनी मला कायम साथ दिली. समजून घेतले. आज आमच्या लग्नाला 25 वर्ष झालीत. त्यामुळे एवढेच सांगेन, जीवनातील ही घडी अशीच राहू दे.\nआपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.\nआमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’,\nसद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरावर ‘करणी’\nपुढीलकुर्ल्यातील भूखंडाच्या राजकारणात विरोधकांचीच पोलखोल, शिवसेनेने केली भंडाफोड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे��त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/489080", "date_download": "2019-01-16T12:53:14Z", "digest": "sha1:HESBFGZ7FOVFS6W653PL2KL5REE44ZPD", "length": 5292, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोटोरोलाने लाँच केला ‘मोटो सी’ स्मार्टफोन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटोरोलाने लाँच केला ‘मोटो सी’ स्मार्टफोन\nमोटोरोलाने लाँच केला ‘मोटो सी’ स्मार्टफोन\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nमोटोरोला या कंपनीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेसह इतर देशांमध्ये ‘मोटा सी’ हा स्मार्टफोन लाँच केला होता आता या कंपनीने हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला असून त्याची किंमत 5हजार999रूपये एवढी आहे.\nहा फोन देशातल्या 100 शहरांमधील स्टोअर्समध्ये लवकरच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ‘मोटो सी’ हा स्मार्टफोन मागच्या माहिन्यात इतर देशांमध्ये 3जी आणि 4जी वर्जनमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र भारतात या स्मार्टफोनचा फक्त 4जी वर्जन लाँच करण्यात आला आहे. याफोनची स्क्रीन 5 इंच असून 480 ƒ854 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.त्याचबरोबर 1जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल मेमरी असून डय़ुअल सिम आहे. या फोनचा कॅमेरा 5 मेगफिक्सल तर प्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. त्यामुळे आता या फोनला भारतात किती पसंती मिळते हे पहावे लागणार आहे.\nHTC U सीरिजचे स्मार्टफोन 21 फेब्रुवारीला भारतात\nआयफोन 7 लवकरच मिळणार रेड वेरियंटमध्ये\nवीवो Y95 च्या खरेदीवर जिओकडून 4 हजाराची ऑफर\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609266", "date_download": "2019-01-16T13:05:10Z", "digest": "sha1:CDJS3AEASQCSPDTXUQOWHFKORBN53K3I", "length": 7261, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले\nनासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले\nऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :\nचंद्र, मंगळावर स्वाऱया केल्यानंतर नासा ही संस्था आज दुपारी 1 वाजता अतिशय तप्त अशा सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी अंतराळ यान पाठविणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या क्षणाला हा निर्णय बदलण्यात आला. आता हे यान उद्या, रविवारी दुपारी पाठविणार आहे. नासाने 24 तासांनी यानाचे उड्डान लांबणीवर टाकले.\nसोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून ते सूर्यामध्ये होणाऱया गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे. रामायणकाळामध्ये मारुतीरायांनी लहान असताना फळासारखे लालबुंद दिसणाऱया सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे. हे यान एका कारच्या आकाराएवढे असून ते सूर्याच्या पृ÷भागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत सूर्याची उष्णता आणि प्रखर प्रकाशाचा कोणत्याही यानाने सामना केलेला नाही. फ्लोरिडाच्या केप केनवेरल येथून आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी हे यान सूर्याकडे झेपावणार होते. परंतु, वेळ मोजणाऱया घडाळय़ामध्ये समस्या निर्माण झाल्याने नासाने यानाचे उड्डाण 24 तासांनी लांबणीवर टाकले. नासाच्या तंत्रज्ञांकडे 65 मिनिटांचा कालावधी होता. मात्र, बिघाड दुरुस्त न झाल्याने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. या यानाला युनाटेड लाँच अलायन्सच्या डेल्टा 4 या रॉकेटद्वारे सोडण्यात येणार आहे. यानंतर पुढील काही महिन्यांतच हे यान सूर्याजवळ पोहोचेल. हे यान आतापर्यंतच्या माननिर्मित कोणत्याही यंत्रांपेक्षा सर्वात जवळ जाऊन निरीक्षण करणार आहे. सूर्याच्या प्रष्ठगावर कक्षेचे तापमान 300 पटींनी जास्त असते.\nमिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप\nप्रत्येक आपत्तीत महापालिका जबाबदार कशी ; उद्धव ठाकरेंचा सवाल\nखाण्यापिण्याचा हिंदुत्त्वाशी संबंध नाही : मोहन भागवत\nपेण अर्बन बँक घोटाळा : माजी अध्यक्ष आणि संचालकांना बेडय़ा\nPosted in: Top News, माहिती / तंत्रज्ञान\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627284", "date_download": "2019-01-16T12:33:27Z", "digest": "sha1:73UJAV5J7DNVS3MU7VHKGCDSWTV5T3PW", "length": 8949, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये छोटय़ांची धमाल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये छोटय़ांची धमाल\nसुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये छोटय़ांची धमाल\nसोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर चांगलाच गाजलेला सुपर डान्सर हा शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, आपल्यात असणाऱया नफत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोटय़ा उस्तादांमध्ये असणाऱया नफत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सोनी मराठीवर घेतला जाणार आहे.\nअभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, आता ��ाजले की बारा म्हणत रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी सुंदर अभिनेत्री-नफत्यांगना अमफता खानविलकर आणि कथा विस्तारावर भर देणारे रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते, यंग्राड, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा चित्रपटांची कोरियोग्राफी करणारे विठ्ठल पाटील. हे या शोचे परीक्षक आहे. ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांचा गुलदस्ता देऊ करणारे सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिऍलिटी शोचा भाग होणार आहेत. असा हरहुन्नरी दिग्दर्शक महाराष्ट्रात सापडणाऱया छोटय़ा उस्तादांच्या कलेचं मूल्यमापन करणार म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले हिरे प्रेक्षकांसमोर येतील आणि डान्सचा सर्वात मोठा स्टेज जिथे डान्सर बनतील सुपर डान्सर हा वाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम जणू नफत्य प्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच ठरणार आहे.\nसगळय़ांतच एक पाऊल पुढे असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमफता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोडय़ातून या छोटय़ा नफत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोटय़ा कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱया या त्रयीचं परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.\nवेगळेपण जपण्याची परंपरा कायम ठेवत सोनी मराठीने आता छोटय़ा उस्तादांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सुंदर त्रयी रंगमंचावर बसवली आहे. परीक्षक मंडळावर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सतीश राजवाडे, अमफता खानविलकर आणि विठ्ठल पाटील यांच्यावर सुपर डान्सर महाराष्ट्र शोधण्यासाठीची जबाबदारी सोनी मराठीने सोपवली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे. 15 ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे.\nपंकज उधास यांच्या मदहोश अल्बमचे प्रकाशन\nमातृत्त्वाची गाथा मांडणारी ‘हिकरणी’ लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628175", "date_download": "2019-01-16T12:37:27Z", "digest": "sha1:DKGT6VZCPKONW4W7VQA7YS67D7USL2B6", "length": 7153, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्यच ; बसपा नेते सुधींद्र भदौरिया यांचे विधान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्यच ; बसपा नेते सुधींद्र भदौरिया यांचे विधान\nपंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्यच ; बसपा नेते सुधींद्र भदौरिया यांचे विधान\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nआगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी असे म्हटले आहे, राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून योग्य असतील.\nबसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी बोलताना सांगितले, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षाकडून मायावतींना योग्य समजतात. तसेच, मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा राहिल्या आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे मायावतींना सर्वजण प्रधानमंत्री पदाच्या उमेदावर म्हणून पाठिंबा देणार आहेत. दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या ���ोकसभा निवडणुकीत बसपाला एका सुद्धा जागेवर विजय मिळवता आला नव्हता. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये होणाऱया निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार देत बसपाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.\nनिर्भया बलात्कारप्रकरण ; सर्वोच्च न्यायालयाकडून चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल\nमीच घेतली गौरी लंकेशच्या हत्येची सुपारी : परशुराम वाघमारे\nदेशभरात आजपासून नवे सात नियम लागू\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajay-devgan-will-play-balasaheb-thackeray-role-in-upcoming-biopic-saheb/", "date_download": "2019-01-16T12:27:28Z", "digest": "sha1:RM6HNDDNNCAMBRBESKHUYNNL7PKZHJKB", "length": 6373, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नावाजुद्दिन नाही तर अजय देवगन साकारणार बाळासाहेबांची भूमिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनावाजुद्दिन नाही तर अजय देवगन साकारणार बाळासाहेबांची भूमिका\nटीम महाराष्ट्र देशा: दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेता अजय देवग��� हा त्यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच लेखन केल आहे. अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी हे बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याची आधी चर्चा होती.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n‘साहेब’ अस या बयोपिकच नाव असून संजय राऊत यांची निर्मिती करणार आहेत . दरम्यान अजय देवगनकडून अद्याप कोणतीही माहित देण्यात आलेली नाही. सध्या अजयच्या तानाजी मालुसरे, रेड आणि टोटल धमाल या चित्रपटांचे शुटींग चालू आहे.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-state-president-ravsaheb-danve-meet-injurd-farmers-of-shevgav-police-shootout/", "date_download": "2019-01-16T12:20:48Z", "digest": "sha1:UMLLLFLNNAPA7RUC3HSYBT74PWN2I2S7", "length": 6561, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री गृहखात सांभाळत असतानाचा हा पहिलाच गोळीबार – दानवे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्री गृहखात सांभाळत असतानाचा हा पहिलाच गोळीबार – दानवे\nअहमदनगर: ‘मुख्यमंत्र्यांनी गृहखात सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार असून असा प्रकार पुढील काळात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आमच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. मात्र गोळीबार चुकीचा असून ही अयोग्य घटना असल्याच’ भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.\nअहमदनगरमधील शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आज जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांची रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nभाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत…\nपोलिस हे शेतकऱ्यांच्या पायावर गोळी चालवू शकले असते मात्र गोळी छातीत लागली हे चुकीचे असल्याचही दानवे म्हणाले आहेत. तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली जाणार असल्याच त्यांनी सांगितल.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nभाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत पाटील करणार चर्चा\nसंग्राम जगताप यांनी बोलावली बैठक,राष्ट्रवादीचे नगरसेवक देणार एकत्रित खुलासा\n… आणि गडकरी चक्कर येऊन कोसळले\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nऔरंगाबाद : नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री,…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/both-congress-together-to-stop-shivsena-and-bjp/", "date_download": "2019-01-16T12:18:57Z", "digest": "sha1:AT6KWSSHNC2ETASNMRMG7JKU4PHXTNUY", "length": 7136, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सेना-भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग���रेस एकत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसेना-भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र\nटीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेतील जवळपास २१ जागा तीन महिन्यांत रिक्त होत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणारे आमदार, पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे आमदार अशा विविध जागांचा समावेश आहे. या जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात न लढता आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपा सरकारला या विधान परिषद निवडणुकीत यशापासून रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केली पाहिजे, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले.\nआज काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत आगामी काळात एकत्रितपणे वाटचाल कशी करता येईल त्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदार संघ निवडणुकांबाबतही रणनिती आखण्यासंबंधित चर्चा झाली. @NCPspeaks @INCMaharashtra #PressConference #Mumbai pic.twitter.com/HzJpwaEblx\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या ज्या पक्षाकडे जी जागा आहे तीच कायम ठेवायची की आपसात बदलायची, भाजपा-शिवसेनेकडे असलेल्या जागांवर कोणी लढायचे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी व आघाडीची बोलणी करण्यासाठी बैठका सुरू ठेवण्याचेही यावेळी ठरले.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'संक्रांत' या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनत���ला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/lgbtqi-supreme-court-zindabad/", "date_download": "2019-01-16T12:52:21Z", "digest": "sha1:R3RY3LZZL4OIBRCAUNTV4TW4F4Z73NAP", "length": 19623, "nlines": 149, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "LGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeवैचारिक लेखनLGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद \nLGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद \nSeptember 12, 2018 सुभाष नाईक वैचारिक लेखन\nअखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .\n( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली.\n• प्रस्तुतचा लेख लिहितांना, LGBTQI या विषयावर मी जानेवारी २०१८ ला एक लेख , जो याच\nवेब-पोर्टल वर ( मराठी सृष्टी) लिहिला होता, त्याचा मी आधार घेतो. जिज्ञासूंनी त्या मूळ लेखाला पुनर्भेट भेट द्यावी, ही विनंती. मी तूर्तास त्यातील एकदोन महत्वाच्या मुद्दयांना स्पर्श करणार आहे.\n१. यापूर्वी, मी , ’जगातील ६८ टक्के’ माणसांबद्दल मराठी व इंग्रजीत लेख लिहिले होते. ते लेख ‘Mentally / Physically Challenged Persons’ , या विषयाशी संबंधित होते . मात्र तो मूळ मुद्दा इथेंही तितकाच लागू पडतो. दोन तृतियांश लोकांच्या ज्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स् आहेत, त्यांना ‘नॉर्मल्’ म्हटलें जातें, आणि जो कोणी त्यापासून भिन्न असेल, त्याला ‘नॉट्-नॉर्मल’ , ‘अॅबनॉर्मल्’ असें संबोधलें जातें. (हा मुद्दा मांडतांना मी संख्याशास्त्राचा —- ‘स्टॅटिस्टिक्स’चा ‘आधार घेतलेला आहे). कोणी जितका ‘नॉर्म’ पासून दूर, तितका तो अधिक ‘अॅबनॉर्मल्’, असें मानलें जातें.\nअगदी उदाहरणच द्यायचें झालें, तर, LGBTAQI या ‘टऽर्म’मधील ‘क्वीयर’ हा शब्द पहा. अधिक स्पष्टीकरणाची गरज नाहीं.\nया निकालानंतर, एक महत्वाची संस्था म्हणत आहे की, ‘आम्ही समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना गुन्हेगार मानत नाहीं, पण समलैंगिकता ही संस्कृती व निसर्गनियम यांच्याविरुद्ध आहे’.\nत्यावर, माझें म्हणणें हें , की –\n*‘गुन्हेगार मानत नाहीं’, ही योग्य गोष्टच आहे .\n*संस्कृतीबद्दल, मी मागच्या लेखात लिहिलेला, मुद्दा पुढील परिच्छेदात पुन्हां मांडत आहे. *राहिला प्रश्न ‘निसर्गनियमा’चा. त्यासाठी, वर उल्लेखलेलें संख्याशास्त्रीय विश्लेषण पहावें.\n२. दुसरी गोष्ट ही की, समाजमान्यत्व-प्राप्त-असलेल्या-प्रथा, या, भूगोल, संस्कृती आणि काळ या सर्वांशी संबंधित आहेत. एका भूभागात मान्य असलेल्या प्रथा ( उदा. जेवणानंतर ढेकर देणें) या दुसर्‍या भूभागात मान्यताप्राप्त असतील असें नाहीं ; एक संस्कृतीला, एका कम्युनिटीला, मान्य असललेल्या प्रथा दुसर्‍या संस्कृतीला, दुसर्‍या कम्युनिटीला, मान्य असतील असें नाहीं ; एका काळात समाजमान्य नसलेल्या प्रथा दुसर्‍या काळात समाजमान्यत्व प्राप्त करूं शकतात ( आणि व्हाइसे व्हर्सा ).\nआत्तांची टिप्पणी – आपण येथें सेक्शुअल संबधांची चर्चा करत आहोत, ( हिंदीत – ‘यौनसंबंध’ . मराठीत समर्पक प्रतिशब्द मला तरी अजून माहीत नाहीं), म्हणून दोन उदाहरणें देतो .\n(अ) मध्ययुगीन तुर्कांमध्ये, पुरुषांनी, तरुण — अर्ली टीनएजर्स — गुलाम मुलांशी , स्वत:च्या मौजेखातर सेक्शुअल संबंध ठेवण्याची प्रथा होती. अर्थातच, त्या पुरुषांना अनेक बायकाही असत. म्हणजेच, ते बाय्-सेक्शुअल होते. त्या काळात, त्या संस्कृतीत, असें गुलामांशी संबंध ठेवणे, आणि बाय्-सेक्शुअल असणें , या दोन्ही गोष्टी ‘नॉर्मल’ समजल्या जात.\n(ब) पुरातन रोमन संस्कृतीचेंही असेंच आहे. तेथेंही, पुरुष, खास करून मोठे सरदारदरकदार , फॉर दि सेऽक ऑफ् प्लेझर, तरुण गुलांम मुलांशी सेक्शुअल संबंध ठेवत. त्यांनाही बायका होत्या. म्हणजे, तेही बाय्-सेक्शुअल प्लेझर उपभोगत. एवढेंच नव्हे, तर, तत्कालीन रोमन संस्कृतीत ‘सेक्शुअल ऑर्जीज् (orgies) ही सुद्धां एक कॉमन बाब होती. तत्कालीन समाजात या गोष्टींना मान्यता होती.\nम्हणून, आपण, कालसापेक्षता व संस्कृतीभिन्नता, या गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीं. आजच्या जमान्यात, जुन्या क्रायटेरिया वापरणें अमान्य असायला हवें.\n• दोन महत्वाचे मुद्दे :\n#याव्यतिरिक्त, यासंदर्भात, सुप्रीम कोर्टानें, ‘फंडामेंटल् राइट् टू इक्वॅलिटी’, ‘राइट् टु फ्रीडम ऑफ् एक्स्प्रेशन’, ‘राइट् टु चॉइस्’, ‘राइट् ट��� डिग्निटी’, अशा मूलभूत मुद्द्यांचा ऊहापोह केला व निकालसमयीं संदर्भ दिला, ही गोष्ट फाऽर चांगली झाली. आतां तरी लोक, LGBTQI जनांना ‘हाउंड्’ करणार नाहींत, असें मानायला जागा आहे.\n#या फंडामेंटल राइटस् च्या उल्लेखाचा आणखी एक सुपरिणाम होईल काय आज जाती-जमाती-गट यांच्यामुळे, व्यक्तिस्वातंत्र्य व फ्रीडम ऑफ् एक्स्प्रेशन , यांना एकप्रकारें धोका निर्माण झालेला आहे. कोणी कांहीं विचार मांडले, किंवा कथन केलें, तर, त्याचा प्रतिवाद विचारांनी करण्यांऐवजी, भावनाउद्रेक होऊन, झुंडशाही-ठोकशाही सुरूं होते ; ‘बेस्ट् एनिमी इज् ए डेड् एनिमी’ या प्रकारच्या विचारांना अयोग्य ( इनअॅप्रोप्रिएट) ठिकाणीं थारा दिला जातो. ‘हें सर्व आतां थांबेल’ अशी भाबडी आशा करण्यांतलें वैयर्थ कुणालाही दिसतेंच ; पण, किमान, तशी प्रवृत्ती बरीच कमी होईल, अशी आशा करायला हरकत नाहीं .\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्���सिद्ध.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसुभाष नाईक यांचे साहित्य\nश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nLGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद \nLGBTQI जनांसाठी नवी आशा\nवनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/31/Obituary-on-Bhausaheb-Phundkar-by-Nilash-Madane.html", "date_download": "2019-01-16T12:20:12Z", "digest": "sha1:XDI2JX67HSYLTHOHBRXGODRZXCHWVSNE", "length": 14215, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘निसटा’ नव्हे... निष्ठाधर्म जोपासणारे भाऊसाहेब गेले... ‘निसटा’ नव्हे... निष्ठाधर्म जोपासणारे भाऊसाहेब गेले...", "raw_content": "\n‘निसटा’ नव्हे... निष्ठाधर्म जोपासणारे भाऊसाहेब गेले...\nप्रामाणिकपणे जनआंदोलनात सक्रिय राहिलेला कार्यकर्ता घडत घडत पुढे नेता कसा बनतो आणि नेता बनल्यावरही मातीशी आणि आपल्या विचारधारेशी असलेलं नातं कायम कसं ठेवतो, याचे अलीकडल्या काळातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब फुंडकर.\nसत्तापद असो अथवा नसो, समचित्तवृत्तीने संघटनाकार्य पुढे नेत राहायचे. माणसे, कार्यकर्ते जोडत राहायचे. ऐन तारुण्यात ज्या विचारांचा वसा घेतला, तो कधी सोडायचा नाही, अशी भावना सतत जपणार्‍यांपैकी एक लोकप्रतिनिधी म्हणजे पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर हे होय. ‘शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष’ अशी प्रारंभीची ओळख असलेल्या भाजपला ‘जनसामान्यांचा पक्ष’ अशी ओळख प्राप्त करून देण्यासाठी आयुष्य झोकून दिलेल्यांच्या मालिकेतील आदरणीय भाऊसाहेब हे महत्त्वाचं नेतृत्व आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याला परवा चार वर्षे होतील, त्याचवेळी भाऊसाहेबांचे आज असे अचानक जाणे सर्वांनाच चटका लावून जाणारे ठरले.\nसत्तावर्तुळापासून पक्ष जेव्हा कोसोमैल द��र असतो, त्यावेळी निष्ठेने विचारांची पताका खांद्यावर मिरवत राहणार्‍यांना अनेकदा उपेक्षेचे धनी व्हावे लागते. उपेक्षा, पराभव, संसाधनांची कमतरता, बलदंड सत्ताधीश प्रतिस्पर्धी यासारख्या अनेक प्रतिकूल घटकांवर मात करीत, ज्या विचारधारेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्याच विचारधारेसाठी शेवटचा श्वास असेपर्यंत कार्यरत राहणे हे लक्षण आता दुर्मीळ होत चालले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब भारदे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘तिकीट मिळेपर्यंत निष्ठा आणि तिकीट न मिळाल्यास तेथून दुसर्‍या पक्षात निसटा’ ही प्रवृत्ती सध्या किती वाढीस लागली आहे हे आपण बघतोच. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेबांसारख्यांची पक्षनिष्ठा आणि विचारधारेला प्राधान्य देणारी राजकीय कारकीर्द अनेकांना प्रेरणा देत राहील हे निश्चित.\nदुहेरी निष्ठेचा आरोप, अंतर्गत कलह, अहंमान्य नेत्यांची मोठी संख्या अशा अनेक कारणांमुळे आणीबाणीनंतरचा जनता पक्षाचा प्रयोग फसला. या अनुभवातून आणि त्यानंतरच्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून भाजपने सावरत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात भाजपला ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, बहुजन समाजाच्या तरुण नेत्यांची जी फळी पुढे आली, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथराव खडसे यांच्या खांद्याला खांदा लावून, भाऊसाहेब फुंडकर यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत मोलाची ठरली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन जीवनात अभाविप कार्यकर्ते, जनसंघ युवा आघाडी, आणीबाणीविरोधी आंदोलनात सत्याग्रह-अटक-कारावास असा संघर्ष केलेल्या भाऊसाहेबांनी पुढे १९८२ ते १९८४ या काळात महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्षस्थानही भूषविले. त्यानंतर सन २००० ते २००३ या काळात प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष होते. १९८९, १९९१ आणि १९९६ असे तीन वेळा लोकसभा सदस्य म्हणून अकोला मतदार संघातून ते निवडून गेले. सन २००२ ते २००८, २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० अशा तीन टर्म्स विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. त्याचप्रमाणे १९७८ ते १९८० आणि १९८० ते १९८५ या कालावधीत दोन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.\nसन एप्रिल, २००५ ते एप्रिल, २००८ असे तीन वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेच�� विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. या काळात जनसामान्यांचे, प्रामुख्याने शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहात केवळ मांडलेच नाहीत, तर ते सोडविलेदेखील. शेती, सहकार, शिक्षण, बँकिंग, सूत गिरणी या क्षेत्रातील अनुभव, दांडगा लोकसंपर्क, असंख्य कार्यकर्त्यांचा संपादन केलेला विश्वास यामुळे सभागृहात त्यांच्या भाषणांना जबरदस्त धार प्राप्त व्हायची. शेतकरी आणि बेरोजगारांसंदर्भात त्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे आवाज उठविला. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. नागपूर विद्यापीठाला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां’चे नाव आणि अमरावती विद्यापीठाला ‘संत गाडगे महाराज’ यांचे नाव देण्यासाठी त्यांनी सभागृहात ‘अर्धा तास चर्चा’ या संसदीय आयुधाद्वारे चर्चा उपस्थित केली होती. ही मागणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेली. महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रांगणात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना सन २००६-०७ या कालावधीसाठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nप्रामाणिकपणे जनआंदोलनात सक्रिय राहिलेला कार्यकर्ता घडत घडत पुढे नेता कसा बनतो आणि नेता बनल्यावरही मातीशी आणि आपल्या विचारधारेशी असलेलं नातं कायम कसं ठेवतो, याचे अलीकडल्या काळातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब फुंडकर. पक्ष सर्वव्यापी बनवायचा असेल, तर सहकार-कृषी-शिक्षण-ऊस-दुग्धोत्पादन- कापूस- सूत गिरणी असे संस्थात्मक जाळेदेखील निर्माण होणे आवश्यक ठरते. पक्षविस्तार होत असताना अशा संस्थात्मक विस्तारामुळे दुसरीकडे विकासाचा पुढील टप्पादेखील ओलांडला जात असतो. याचे भान राखत, योगदान देत पुढे आलेल्या उत्तमराव पाटील, अण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रा. ना. स. फरांदे, रावसाहेब दानवे या मालिकेतील अग्रणी भाऊसाहेब आता कार्यकर्त्यांना विधान भवनात दिसणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, आपुलकीने सर्वांना स्नेहबंधनात जोडणारे भाऊसाहेब, शेतकरी दिंडी तर कधी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखालील संघर्षयात्रा गाजवून, आता मात्र अनंताच्या या��्रेला रवाना झाले आहेत. सत्तेची धावती गाडी पकडण्याचा ‘शॉर्टकट’ हाच राजमार्ग बनू पाहत असल्याच्या सध्याच्या राजकीय संस्कृतीत भाऊसाहेबांचा ‘जनसंघ ते भाजप’ हा प्रवास पक्षनिष्ठा या संकल्पनेला झळाळी प्राप्त करून देणारा आहे हे मात्र निश्चित\n(लेखक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7529-dabholkar-murder-case-three-more-in-possession", "date_download": "2019-01-16T11:42:22Z", "digest": "sha1:SPFZ33LTX2IAKQBJ3OZ6C2BJJXLBSEQW", "length": 8797, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "डाॅ. दाभोळकर हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडाॅ. दाभोळकर हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात...\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nएटीएसने औरंगाबादहुन आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेकडून मिळालेल्या माहितीवरून चौकशी सुरु आहे.\nऔरंगाबादमधील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु\nएटीएसकडून सचिन अंदुरेच्या मित्रांची आणि नातेवाईकांची चौकशी\nतपासातून पिस्तुल आणि मोटार सायकलचा शोध घेण्यास तपास सुरु\nभाऊ जिथे राहत होता त्या सातारा परिसरात चौकशी\nएटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री आणि 10 ऑगस्टच्या सकाळी नालासोपारा, तसेच पुणे येथे छापे टाकून राऊत याच्यासह कळस्कर आणि गोंधळेकर यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांकडेही केलेल्या कसून चौकशीत यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याची आणि अणदुरे याच्या मदतीनेच ही हत्या घडवून आणल्याची धक्‍कादायक कबुली एटीएसला दिली. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या एका पथकाने औरंगाबाद येथून अणदुरेला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यानेही या हत्येची कबुली दिली. हा गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी असल्याने अणदुरेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे.\nअसा रचला हत्येचा कट -\nनरेंद्र दाभोलकर माॅर्निंग वाॅकला जात असताना त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला आणि त्याच्या मागे बसलेल्या सचिन अंदुरे याने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि ते दोघे पसार झाले.\nत्या कृत्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले य��चा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे या हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का जी शरद आणि सचिनने वापरली होती.\nदाभोलकरांचा मारेकरी नेमका आहे तरी कोण\nअनिकेत कोथळे हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर\nतब्बल 2 महिन्यानंतर अनिकेतचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नेव्ही टीमकडून शोध मोहिम\nसचिन सावंत यांच्या हत्येमागचं कारण अद्याप गुलदस्तात\nविचारवंतांवरील हल्ले म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला - शरद पवार\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_601.html", "date_download": "2019-01-16T12:55:06Z", "digest": "sha1:7POKD64JUIW2N4PBIRVLZQT4MALQ5EF5", "length": 8980, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पाथर्डी शहरात गणेशोत्सव एकत्रितपणे साजरा करणार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपाथर्डी शहरात गणेशोत्सव एकत्रितपणे साजरा करणार\nपाथर्डी (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नुकतीच शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यावेळी पाथर्डी गणेश फेस्टीवल-2018 या बॅनरखाली एकत्रित गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. अष्टवाडा तरुण मंडळांचे अध्यक्ष संतोष गटाणी यांच्या पुढाकारातुन आगामी गणेशोत्सव एकत्रित साजरा करण्या संदर्भात पालिका सभागृहात नुकतीच विविध मंडळांच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डाॅ.मृत्युंजय गर्जे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नामदेव लबडे, प्रविण राजगुरु, बादल पलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष सोनुशेठ गुगळे, मा.नगरसेवक सोमनाथ टेके, शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब धस, सोमनाथ रोडी, राजेंद्र कोटकर, सोमनाथ बंग, अभय गांधी, किरण आटणिवाले, विठ्ठल मंत्री, पुरुषोत्तम हारकुट, गणेश बाहेती, नितीन गटाणी, पुरुषोत्तम ईजारे, सतिष बडदे, संतोष वराडे, बाळासाहेब ढुमने, वैभव मानुरकर,अनिल मंत्री, ब्रम्हदेव रावतळे, संदिप काकडे, अक्षय काळे आदींनी आपल्या मंडळाची भुमिका मांडली.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सर्वच मंडळांनी एकत्रित पणे गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले.या काळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विनोदी, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमासह महिला, युवक,युवतींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन शहरातील मध्यभागी असलेल्या मा.आ.माधवराव नि-हाळी नाट्यगृहात करण्याचे ठरले. आभार नितीन गटाणी यांनी मानले\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप ��ासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/449481", "date_download": "2019-01-16T12:34:49Z", "digest": "sha1:FB2IAACQ444D5AC7N7QOFGBAHJ7I4P6A", "length": 8826, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "टेंभुच्या पाण्याची तातडीने मागणी नोंदवा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » टेंभुच्या पाण्याची तातडीने मागणी नोंदवा\nटेंभुच्या पाण्याची तातडीने मागणी नोंदवा\nटेंभु योजनेचे पाणी सध्या सुरू झाले आहे. हे पाणी आटपाडी तालुक्यात येण्यासाठी सर्व शेतकऱयांनी पाण्याची मागणी नोंदविली पाहिजे. पाणीपट्टी भरण्याची तयारी करून पाणी मागणी नोंदविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. शेतकऱयांची मागणी आणि पाणीपट्टी जमा झाल्यानंतर टेंभुच्या अधिक्षक अभियंत्यांशी पाणी सोडण्याबाबत तात्काळ बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व आनंदराव पाटील यांनी दिली.\nआटपाडी तालुक्यात टेंभुचे पाणी सुरू करण्याच्या मागणीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील बोलत होते. श्रमिक मुक्ती दल आणि पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी डॉ.भारत पाटणकर यांच्या यांच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने लढा उभारण्यात आला आहे. सध्या टेंभुचे आवर्तन सुरू झाले असून आटपाडी तालुक्यात हे पाणी आणण्यासाठी अधिकृत मागणी नोंदविण्याची गरज आहे.\nसध्या येवु शकत असलेल्या तलाव आणि भागामध्ये टेंभुचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱयांनी पाण्याची मागणी नोंदविली पाहिजे. शिवाय पाणीपट्टी भरून ही योजना चालविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहनही राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील यांनी केले. वीजबील वजा करून पाणीपट्टी वसुल करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्याबाबत मंत्रीमंडळाने तातडीने निर्णय घेवुन दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला पाहिजे.\nआटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी 27जानेपर्यंत टेंभुच्या पाण्याची लेखी मागणी नोंदवावी. त्य��नंतर ही मागणी व पाणीपट्टी या अनुषंगाने टेंभुच्या अधिकाऱयांशी बैठक करून शेतकऱयांच्या बांधापर्यंत पाणी जाण्याची तजवीज होईल. शेतकऱयांनी ताकदीने पाणी मागणी नोंदविली पाहिजे. त्यामुळे टेंभुचे आवर्तने नियमीत होवुन जास्तीत जास्त शेतीला लाभ होईल. जादा क्षेत्र भिजल्यास पाणीपट्टीचीही भार कमी होणार आहे. शिवाय वीजेचा प्रश्नही गंभीर असून उपलब्ध पाण्याचा लाभ पिकांना होणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले.\nआटपाडी तालुक्यात सध्याच्या नियोजनानुसार सुमारे एक टीएमसी पाणी टेंभुचे येवु शकते. हे पाणी मिळण्यासाठी मागणी नसेल तर समस्या निर्माण होणार आहे. पुन्हा आपल्याला पाणी मिळाले नाही, असे होवु नये. त्यासाठी शेतकऱयांनी दक्ष व्हावे असे आवाहनही राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील यांनी केले.\nडी.वाय. पाटील यांनी आदर्श अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला\nजागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकण्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत\n‘करवीर काशी’चे कार्य कौतुकास्पद\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628176", "date_download": "2019-01-16T12:43:30Z", "digest": "sha1:POBVT5KGCF5IVVIKLVV4NIFWC6WQF3QG", "length": 7406, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लष्कराच्या 4 जवानांकडून मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » लष्कराच्या 4 जवानांकडून मूकबधीर महिलेवर 4 व���्ष बलात्कार\nलष्कराच्या 4 जवानांकडून मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार\nऑनलाईन टीम / पुणे :\nलष्कराच्या 4 जवानांविरोधात पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला खडकीतील लष्करी रुग्णालयात काम करते. आरोपींनी याच रुग्णालयात तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. खडकीतील लष्करी न्यायालयाने चारही आरोपींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\nपीडित महिला मूकबधीर असल्याचा गैरफायदा घेत जवानांनी तिच्यावर 4 वर्षे अत्याचार केले. यानंतर जुलैमध्ये तिने इंदूरमधील एका एनजीओशी संपर्क साधला. एनजीओमधील तज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या मदतीने पीडितेने आपला जबाब नोंदवला. ज्ञानेंद्र महिलेच्या सोबत पुण्याला आले आणि त्यांनी चारही जवानांविरोधात तक्रार दाखल केली. ’जुलै 2014 मध्ये मी लष्कराच्या रुग्णालयात सेवा बजावत होते. त्यावेळी माझी नाईट शिफ्ट होती. त्यावेळी एका जवानानं वॉर्डच्या स्वच्छतागृहात नेऊन माझ्यावर बलात्कार केला. याप्रकरणाची तक्रार मी वरि÷ांकडे केली. त्यांनी मला कारवाईचं आश्वासन दिले. याबद्दल माझी बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावले. मात्र त्यांनीही माझ्यावर बलात्कार केला,’ असा जबाब महिलेने नोंदवला आहे. यानंतर या दोघांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेने केला. आमच्यासोबत शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी दोघांनी पीडितेला दिली. यानंतर दोन्ही आरोपी आणखी दोन जवानांसोबत महिलेवर बलात्कार करायचे. हा धक्कादायक प्रकार चार वर्षे सुरू होता. महिलेवर बलात्कार करणाऱया दोन जवानांनी तिचा व्हिडीओ चित्रीत केला होता. हाच व्हिडीओ दाखवून जवान तिला ब्लॅकमेल करायचे, अशी माहिती वरि÷ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.\nभाजपच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का\nमी तर भाजपसाठी आयटम गर्ल : आझम खान\nसनातन संस्थेवर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती\nबेस्ट जनतेच्या पैशांवर चालते,मग जनताच वेठीस का\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2019-01-16T12:56:04Z", "digest": "sha1:DRUZVMV5KGSDLD2RJORTOZATAEUZQD5Q", "length": 26800, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (91) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (10) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसोयाबीन (172) Apply सोयाबीन filter\nमहाराष्ट्र (117) Apply महाराष्ट्र filter\nकर्जमाफी (103) Apply कर्जमाफी filter\nरब्बी हंगाम (101) Apply रब्बी हंगाम filter\nउत्पन्न (100) Apply उत्पन्न filter\nकृषी विभाग (94) Apply कृषी विभाग filter\nसोलापूर (93) Apply सोलापूर filter\nदुष्काळ (89) Apply दुष्काळ filter\nप्रशासन (73) Apply प्रशासन filter\nपीककर्ज (68) Apply पीककर्ज filter\nकडधान्य (46) Apply कडधान्य filter\nमुख्यमंत्री (42) Apply मुख्यमंत्री filter\nव्यापार (42) Apply व्यापार filter\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून कर्जाची कपात सुरू आहे. यावरून शेतकरी, सोसायटी, बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग होऊ लागले आहेत. कर्ज वसुली स्थगितीबाबतच्या शासन निर्णयात स्पष्टता...\nगरीबाच्या ताटातील भाकरही महागली\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्व���री, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...\nकांदा अनुदानासाठी लागणार 172 कोटी\nराज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले....\nसाखर सहसंचालक कार्यालयासाठी जागेची पाहणी\nसोलापूर - जिल्ह्यात सद्यःस्थितीत 30 कारखाने असून आणखी दोन कारखान्यांची भर त्यात आगामी काळात पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरी बॅंक, औद्योगिक बॅंक आणि...\nचाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप\nजळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून...\nओळख विसरलेली गावे, अन भकास चेहरे\nमरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...\nउन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी. उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत वाळू आणि...\nसुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त\nपाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...\nमाजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...\nविहिरी आटल्या, पिके वाळली\nजातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...\nअडीच महिने अगोदरच पाणी टंचाई\nमोखाडा : पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. पोट भरेल एव्हढे धान्य ही आदिवासी शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. दुष्काळाच्या सावटाखाली असलेला मोखाडा, 50 टक्के पेक्षा कमी आणेवारी असताना अजून ही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. पोट भरण्याच्या ...\nदुष्काळामुळे शेतकऱ्यांची हरभरा, गहू पिकांना पसंती\nकेतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा...\nमहाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी...\nकडधान्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका\nरसायनी (रायगड) रसायनी परीसरात रब्बीच्या हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढु लागले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसु लागला आहे. खराब हवामानामुळे वाल���वर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. खरीपाच्या भात पिका नतंर वडगाव, आपटे, सावळे, मोहोपाडा...\nदरांतील घसरणीने कापूस उत्पादक धास्तावला\nअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच...\n‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश\nसटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. सटाणा पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षकाने आपला...\nसद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...\nनववर्षात मिळणार खरिपाचा पीकविमा\nसोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्...\nमुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री...\nमुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-01-16T12:38:37Z", "digest": "sha1:FX754AIIHDQ7QBE52X3DQP3JB7RL4TSV", "length": 28417, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (113) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (31) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (29) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (10) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (9) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (6) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nन्यायाधीश (365) Apply न्यायाधीश filter\nउच्च न्यायालय (298) Apply उच्च न्यायालय filter\nसर्वोच्च न्यायालय (196) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nमहाराष्ट्र (138) Apply महाराष्ट्र filter\nअत्याचार (102) Apply अत्याचार filter\nसत्र न्यायालय (101) Apply सत्र न्यायालय filter\nजिल्हा न्यायालय (75) Apply जिल्हा न्यायालय filter\nउज्ज्वल निकम (72) Apply उज्ज्वल निकम filter\nबलात्कार (69) Apply बलात्कार filter\nप्रशासन (68) Apply प्रशासन filter\nऔरंगाबाद (64) Apply औरंगाबाद filter\nमुख्यमंत्री (55) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (54) Apply व्यवसाय filter\nगुन्हेगार (52) Apply गुन्हेगार filter\nपत्रकार (50) Apply पत्रकार filter\nकोल्हापूर (47) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (38) Apply सोलापूर filter\nकोपर्डी (34) Apply कोपर्डी filter\nनिवडणूक (34) Apply निवडणूक filter\nलोकशाही बळकटीची गरज - ॲड. शाहरुख आलम\nपुणे - एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील ॲड. शाहरुख आलम यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती संघटना आणि समतेसाठी वकील यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघामध्ये आयोजित...\nवाटेल ते करा; पण वकील हजर करा - शरद पवार\nकोल्हापूर - ‘‘काय वाट्टेल ते करा; पण वकील हजर करा,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळासमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘‘सोमवारी (ता.१४) समितीचे दोन सदस्य माझ्याकडे या. मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी चर्चा करू,’’ असेही त्यांनी...\n'देवापुढील दान हे ट्रस्टचे उत्पन्न'\nपुणे : भाविकांनी देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीला हक्क सांगता येणार नाही. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीतील उत्पन्न हे मंदिराच्या ट्रस्टची मिळकत आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला. या उत्पन्नाचा विनियोग देवस्थान आणि भाविकांना सुविधा...\n'सोशल मीडियातील प्रचार रोखणे अशक्‍य'\nमुंबई : मतदानापूर्वी 48 तास आधी निवडणूक प्रचार बंद करण्याचे आदेश आहेत; परंतु खासगी व्यक्तींनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) केलेली राजकीय टिप्पणी रोखता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात आज सांगितले. सोशल मीडियावरील प्रचारावर प्रतिबंध कसे आणता येतील, याचा विचार सुरू असला तरी,...\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाला बाधा येते, अशा आरोपाची जनहित याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने गुरुवारी (ता. १०) राज्य सरकारला दिले. औरंगाबादचे एमआयएमचे आमदार जलील यांनी मराठा...\nमुंबई - मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्‍या-विमुक्तांच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका म्हणजे न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. इतर मागासवर्गातील (ओबीसी) सर्व जातींचा अभ्यास मंडल आयोगानुसारच झाला आहे, असा...\nसामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेला प्रथमच शिक्षा\nपुणे : शाळेस सुट्टीत नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामुहिक बलात्कारात न्यायालयाने सहआरोपी महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिलीच शिक्षा आहे...\nखटले निकाली काढा;उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे आवाहन\nमुंबई - सहकार न्यायालयातील पाच ते 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या कारणांचा शोध घेऊन ते निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी; तसेच खटले लवकर निकाली निघण्यासाठी वकिलांनीही तोंडी युक्तिवाद करताना ते वेळेत संपवण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील...\nजळगाव: दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप यश मिळविण्यास सक्षम\nजळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार...\nआहेर नको, अनाथालयाला मदत करा\nऔरंगाबाद - लग्नसोहळ्यात आहेर आणि पुष्पगुच्छांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून अनाथालयाला मदत करण्याचा आदर्श उपक्रम शहरातील ॲड. मयूर सोळुंके आणि ऋतुजा पाटील यांनी घालून दिला. त्यांच्या विवाह आणि स्वागत समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींनी दिलेल्या रकमेतून ‘बालग्राम’ला एक लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला....\nराजकारण पिंड नाही - ॲड. निकम\nचोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....\nबनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा\nमुंबई - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बॅंक खात्यात पाच बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेच्या विरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. नाशिक येथील चलार्थपत्र मुद्रणालयाच्या (करन्सी नोट प्रेस-सीएनपी) व्यवस्थापकाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर न्यायालयाने हा आदेश दिला. ...\nलोकसभा उमेदवारीबाबत ‘नो कॉमेंट्‌स’- ॲड. उज्ज्वल निकम\nजळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमे��वारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सध्या तर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची...\nॲड. निकमांशी दोन दिवसांत चर्चा करणार - अरुणभाई गुजराथी\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई...\nऍड. निकमांशी दोन दिवसात चर्चा करणार : अरुणभाई गुजराथी\nजळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसात चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई...\nजळगाव लोकसभा उमेदवारीबाबत \"नो कॉमेंट्‌स': ऍड. उज्ज्वल निकम\nजळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सद्या तर काहीही बोलणार अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुंबई...\nज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. धर्माधिकारी यांचे निधन\nनागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...\nपोलिस श्‍वान ‘टायगर’मुळे दोन मारेकऱ्यांना जन्मठेप\nनाशिक - राजेवाडी शिवारात (हरसूल) येथे कुत्रा भुंकला म्हणून त्यास ठार मारणाऱ्यांना जाब विचारला म्हणून त्याचा खून करून मृतदेह पाझर तलावात फेकून देणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती यू. एम. नंदेश्‍वर यांनी जन्मठेप व प्रत्य���की पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रावजी आवजी...\nज्येष्ठ गांधीवादी चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन\nनागपूर : ज्येष्ठ गांधीवादी, लेखक व चिंतक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे आज पहाटे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. ज्येष्ठ गांधीवादी दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावरही लहानपणापासून गांधी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला. त्यांचा जन्म रायपूर (छत्तीसगड) येथे 20...\nपरदेशी तरुणींचे साडी अन्‌ पुणेरी फेटे घालून वरातीत ठुमके\nमालाड - परदेशी पाहुणे फारच दिलखुलास स्वभावाचे मानले जातात. नव-नवे मित्र जोडण्याची त्यांची हौस वाखाणण्याजोगी. भारतीय संस्कृती अन्‌ परंपरांबद्दलही त्यांना मोठे कुतूहल आहे. त्याच कुतूहलापोटी जर्मनीच्या दोन तरुणींनी संधी मिळताच थेट पुणे गाठले अन्‌ मुंबईतील मैत्रिणीच्या लग्नात चक्क मराठी गाण्यांवर ठेका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_854.html", "date_download": "2019-01-16T12:23:52Z", "digest": "sha1:IPERWF6LXJVYBNZT4BVOREKBGKSGYF3Q", "length": 10513, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनात निर्णय : आ. मुरकुटे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढ��णे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनात निर्णय : आ. मुरकुटे\nउपोषण मागे घेण्याची केली विनंती\nसोनई प्रतिनिधी - 29- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. राज्यशासनाची याविषयी सकारात्मक भूमिका आहे. सर्व जातीधर्माने यासाठी पाठिंबा मिळत आहे. या विषयासंदर्भात राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भावी पिढीचे नुकसान होऊ नये, ही भावना आहे. येत्या दोन दिवसांत अधिवेशनात आविषयी निर्णय होणार आहे. त्यामुळे तरुणांनी उपोषण करू नये, अशी अपेक्षा आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केली.\nयेथील छत्रपती शिवाजी चौकात सुरु असलेल्या सकल मराठा समाजातील तरुणांच्या उपोषणाप्रसंगी आ. मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचा आल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असून यामध्ये हा विषय मार्गी लावला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वीही मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गायकवाड यांना लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली. या विषयावरून राज्यात उदभवलेल्या चिंताजनक परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला आहे. सर्व पक्षाच्या प्रमुखांशी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून या सर्वांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजाची इतकी स्पष्ट आहे, की अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागत आम्हाला अतिरिक्त आरक्षण हवे आहे. ही एकदम रीतसर मागणी असून ५३ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित करून एखाद्याने यावर हरकत घेतली तर चळवळीला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी मराठा समाजातील युवकांनी हाती घेतलेली चळवळ कौतुकास्पद आहे. परंतु यामध्ये युवा पिढीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपोषण किंवा टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. दरम्यान, दि. १ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने हा प्रश्न न सोडविल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असल्याचे सकल मराठा समाजातील तरुणांनी यावेळी सांगितले.\nयावेळी ‘दैनिक लोकमंथन’चे वरिष्ठ उपसंपादक बाळासाहेब शेटे, ज्���ेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले, शिवसेनेचे प्रकाश शेटे, अरुण दरंदले, अरुण चांदघोडे, अनिल बारहाते, संजय भळगट, ऋषिकेश शेटे आदींसह उपोषणकर्ते संदीप लांडे, अनिकेत दरंदले, अविनाश दरंदले, ऋषिकेश गीते, अक्षय वराळे उपस्थित होते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/tension-in-bjp-after-assembly-election-defeat/", "date_download": "2019-01-16T11:44:02Z", "digest": "sha1:7LOYJXAWUWCV35ZUSOQSDHUKZXGRO55V", "length": 22398, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाजपमध्ये ‘चिंता’मनीचा प्रवेश; 2019 काय होणार…? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nभाजपमध्ये ‘चिंता’मनीचा प्रवेश; 2019 काय होणार…\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून सपाटून मार खावा लागल्याने भाजपच्या गोटात 2019 ला आपले काय होणार हा चिंतेचा सूर आज दिसून आला. त्याच वेळी या निकालांमुळे काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाटे’चा अंदाज घेऊन भाजपवासी झालेल्या अनेक ‘आयाराम-गयारामां’नी घरवापसीसाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजपच्या अडचणी अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.\nपंतप्रधानांसह सत्ताधारी पक्ष निव्वळ भाषणबाजी आणि वैयक्तिक पातळीवर हिणकस टीका करत असताना राहुल गांधींनी कौल दत्तात्रय गोत्राचा उच्चार करत ‘सौम्य हिंदुत्वाचा पंचा’ खांद्यावर घेतला. त्या सौम्य हिंदुत्वाने काँग्रेसला राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशात मोठा आधार दिल्याचे निकालावरून स्पष���ट झाले आहे. विशेषतः मध्य प्रदेशात ऍट्रॉसिटीविरोधात सवर्णांमध्ये असलेल्या रोषाने भाजपला मोठा झटका दिल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. राजस्थानात ब्राह्मण राजपुतांनी काँग्रेसची पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या. मात्र सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विचित्र कारभारामुळे भाजपच इतिहासजमा होते की काय अशी परिस्थिती आहे.\n2014 मध्ये भाजपला लोकसभेत दणदणीत यश मिळवून देण्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा मोलाचा वाटा होता. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या एकूण 65 जागांपैकी भाजपने तब्बल 62 जागी विजय मिळवला होता. राजस्थानात सर्वच्या सर्व 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या तर मध्य प्रदेशात 29 पैकी 27 जागा खिशात टाकल्या होत्या. कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेच काँग्रेस उमेदवार मध्य प्रदेशातून काँग्रेसतर्फे निवडून गेले होते, तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी केवळ एकाच जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र सध्याच्या निवडणूक निकालाचा रागरंग बघता या 62 पैकी 40 जागांवर भाजपला फटका बसू शकतो. त्याच वेळी गुजरातमध्ये भाजप 2014 प्रमाणे सर्वच्या सर्व 26 जागा जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गुजरातमध्ये फटका बसल्यास महाराष्ट्रात संख्याबळ घटले तर नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग बिकट होऊ शकतो.\nमोदींना हरवता येऊ शकते हे राहुल गांधींनी दाखवून दिले – राजीव सातव\nमोदींना हरवताही येऊ शकते ही बाबच आम्ही विरोधक विसरून गेलो होतो. मात्र मोदींना नुसते हरवणेच नाही तर चारीमुंडय़ा चीतही करता येऊ शकते हा आत्मविश्वास राहुल गांधी यांनी या निकालाद्वारे दिला आहे, असे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.\nशंभरच्या वर आयाराम-गयाराम काय करणार\nलोकसभेत भाजपच्या निवडून आलेल्या 284 पैकी (नंतर पोटनिवडणुकांत हा आकडा 272 पर्यंत घसरलेला आहे) शंभरच्या वर खासदार हे आयात आहेत. सरकारमध्ये राहूनही काम होत नसल्याने अनेक जण निवडणूक लढविण्यास अनुत्सुक होते, मात्र अचानक काँग्रेसचे ग्रहमान बदलल्याने या असंतुष्टांनी काँग्रेसशी संपर्क साधायला सुरुवात केली.\nआठवलेजी, काँग्रेस में आओ…\nभाजपसोबत घर��बा केलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंना आज अनौपचारिक गप्पांमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे खुले आमंत्रण दिले. ‘भाजपा की अब वापसी नही होगी. आप आइये हमारे साथ’ असे म्हणत जयरामांनी आठवलेंना चुचकारले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुशील, साक्षी, पुन्हा ए श्रेणीत\nपुढीलझरीन खानच्या गाडीने एकाला उडवले, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/dont-single-out-rahul-loss-singhvi-34622", "date_download": "2019-01-16T13:19:14Z", "digest": "sha1:SHEPH74FGND77NMOSKMBVJMZZRW2X5TM", "length": 13367, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Don't single out Rahul for loss: Singhvi पराभवाला एकटे राहुल जबाबदार नाही- सिंघवी | eSakal", "raw_content": "\nपराभवाला एकटे राहुल जबाबदार नाही- सिंघवी\nशनिवार, 11 मार्च 2017\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेकमनू सिंघवी यांनी आज (शनिवार) म्हटले आहे.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले, 'विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. उत्तर प्रदेशात पक्ष पिछाडीवर आहे. परंतु, याला राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत. परंतु, ते जबाबदारी स्वःतावर घेतील.'\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेकमनू सिंघवी यांनी आज (शनिवार) म्हटले आहे.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले, 'विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. उत्तर प्रदेशात पक्ष पिछाडीवर आहे. परंतु, याला राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत. परंतु, ते जबाबदारी स्वःतावर घेतील.'\nभारतीय जनता पक्षाने गांधी घराण्याच्या मतदार संघामध्ये मोठी मजल मारली आहे. यामुळे मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचे दिसत आहे. यामुळे पक्षाचा मोठा पराभव समजला जात आहे.\nसकाळी साडेदहाच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवरील पक्ष असेः\nभारतीय जनता पक्ष 298,\nबहुजन समाजवादी पक्ष 21\nइतर पक्षांनी 9 जागांवर आघाडी घेतली आहे.\nभारतीय जनता पक्ष 51,\nभारतीय जनता पक्ष 16,\nभारतीय जनता पक्ष - 7\nआम आदमी पक्ष 26\nशिरोमणी अकाली दल 27\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशा��ील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/heart-transplant-surgery-36617", "date_download": "2019-01-16T12:50:29Z", "digest": "sha1:DRFARWXOD37YAFEMTRKEOORYE5X6IHH4", "length": 11764, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "heart transplant surgery सर्वात कमी वयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया | eSakal", "raw_content": "\nसर्वात कमी वयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nमुंबई - मुंबईत राहणाऱ्या माधवी विश्‍वकर्मा या नऊ वर्षांच्या मुलीने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. हृदय प्रत्यारोपणानंतर तिचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो पहिला वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.\nमुंबई - मुंबईत राहणाऱ्या माधवी विश्‍वकर्मा या नऊ वर्षांच्या मुलीने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. हृदय प्रत्यारोपणानंतर तिचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो पहिला वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.\nमाधवी विश्‍वकर्मा ही हृदय प्रत्यारोपण झालेली सर्वात लहान रुग्ण होती. माधवीला सात वर्षांच्या मुलाचे ���ृदय बसविण्यात आले. मुंबई फिरायला आलेल्या, परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलाचा अचानक मेंदू मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला होता. या अवयवदानाने माधवीला हृदय मिळाले आणि तिला नवीन आयुष्य मिळाले. 31 जानेवारी 2016 ला माधवीवर शस्त्रक्रिया झाली होती. माधवीची आई स्मिता हिने दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाने अवयव दान केले आहे, त्याचा फोटो ते त्यांच्या घराच्या देव्हाऱ्यात लावतात.\nफोर्टीस रुग्णालयातील डॉक्‍टर अन्वय मुळे यांनी माधवीवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती. प्रत्यारोपण झालेले कुटुंब अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी पावले उचलत आहेत, हे अत्यंत आनंदाचे असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\n मिठाचे सेवन कमी करा\nमुंबई - हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आजची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि फास्टफूड खाण्याच्या सवयींमुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्न��ंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=20160919&list=pages&filter=meta&sort=diff_tot", "date_download": "2019-01-16T11:49:42Z", "digest": "sha1:KB744K4PQTGP55CWGIQKE6OUR3ZRP62X", "length": 1867, "nlines": 30, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "19 September 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n25 1 2 1.2 k 1.2 k 193 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n174 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n131 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n114 0 0 विकिपीडिया:शोध\n99 0 0 विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n96 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n89 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n82 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n76 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र\n56 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n51 0 0 विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/7022-jm-headline-june-13-8-00am-alies", "date_download": "2019-01-16T12:56:51Z", "digest": "sha1:HQAXGF2G6CHI37FMG2DGRKLNVW7TNYAU", "length": 6628, "nlines": 124, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @8.00am 130618 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM\n#हेडलाइन जम्मू - काश्मीरच्या सांबा परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार, 4 भारतीय जवान शहीद तर 3 जवान जखमी\n#हेडलाइन आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची इंदूरमध्ये आत्महत्या, ताणतणावातून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, भय्यू महाराजांच्या अकाली एक्झिटनंतर इंदूर काँग्रेसकडून\n#हेडलाइन भय्यू महाराजांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त, इंदूरमध्येच होणार अंत्यसंस्कार\n#हेडलाइन शरद पवारांचं पगडी राजकारण महाराष्ट्रासाठी घातक, सामनातून शरद पवारांवर टीकास्त्र\n#हेडलाइन #हेडलाइन गोरेगावच्या कार्यकर्ता संमेलनात मराठीतून भाषणाला सुरुवात करणाऱ्या राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल तर मुंबईतील नगरसेवकांशी थेट संवाद साधत पालिकेत आवाज उठवण्यास��ठी दिल्या टीप्स\n#हेडलाइन प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीला अटक, लोणावळ्यात मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n#हेडलाइन पोर्तुगाल दूतावासाचे अधिकारी अबू सालेमची चौकशी करण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये, प्रत्यार्पण कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप\n#हेडलाइन मुलुंडमध्ये 98 व्या नाट्यसंमेलनाची नांदी, सलग 60 तासांच्या नाट्यसोहळ्याच्या पूर्वसंध्येला माजी अध्यक्षा लता नार्वेकर यांचा बहिष्कार, व्हॉट्सअॅपवरून आमंत्रण दिल्याचं झालं निमित्त\n#हेडलाइन रवी शास्त्रींच्या हस्ते विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार, विराट कोहलीच्या 2016 - 17 आणि 18 या वर्षांतील कामगिरीचा विचार, विराटला मिळाला 30 लाखांचा पुरस्कार\n#हेडलाइन फिफा विश्वचषकात 32 बलाढ्य संघ उतरणार मैदानात, 14 जूनपासून रशियात रंगणार फुटबॉल युद्ध, 'जय महाराष्ट्र' दाखवणार प्रत्येक मॅचचं खास कव्हरेज फिफागिरीतून\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/ipl-2018-auction/", "date_download": "2019-01-16T12:01:54Z", "digest": "sha1:RIVMLPFQXRKYHOPFIRLQYEEJAR4SUKMI", "length": 18645, "nlines": 263, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "IPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात? | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/IPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nजाणून घ्या सर्व अपडेट्स\n0 819 1 मिनिट वाचा\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ���े २८ जानेवारीदरम्यान बंगळुरुच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार असून, येणाऱ्या नवीन हंगामासाठी अनेक बडे खेळाडू पुन्हा एकदा लिलावाच्या प्रक्रियेतून जाताना दिसतील. सकाळी ९ वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.\nअकराव्या हंगामासाठी एकूण ५७८ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात ३६० भारतीय खेळाडू असून २१८ खेळाडू परदेशी आहेत. याआधी संघमालकांना आपल्या संघातील प्रत्येकी ३ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मूभा दिली होती. यानुसार प्रत्येक संघांनी महत्वाच्या खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखलं आहे, तर काही संघांनी या लिलावात नव्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाच्या प्रत्येक अपडेट तुम्ही लोकसत्ता.कॉमच्या वेबसाईटवर पाहू शकणार आहात.\nन्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही\nदक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली\nइंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे\nब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nअॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली\nडेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली\nमुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही\nराहुलवर ११ कोटी रुपयांची बोली\nलोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी\nअखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली\nमुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड\nकरुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ\nदुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती\nयुवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली\nइंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकेन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात\nब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली\nराईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं\nगौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोल��\nगौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nहैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी\nऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ\nबांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये\nमुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली\nपहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती\nऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nअजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली\nडु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे\nबेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख\nइंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nवेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली\nअखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार\nरविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nराईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे\nपहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616993", "date_download": "2019-01-16T12:37:08Z", "digest": "sha1:7JGNMC74E6SOJ3U2TTPIVEVWNEM5TVYZ", "length": 5985, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक करतात : अशोकराव फराक्टे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक करतात : अशोकराव फराक्टे\nविद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक करतात : अशोकराव फराक्टे\nविद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करतात. असे मत क वाळवेचे सरपंच अशोकराव फराक्टे यांनी व्यक्त केले. ते कसबा बावडा येथील भाई माधवरावजी बागल प्रशालेत शिक्षक दिन व वा. वि. वडेर स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष विलास साठे हेते.\nप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करणेत आले. इयत्ता 10 वी त गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले. यावेळी वा. वि. वडेर स्मृतिदिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ए. एस. नवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माने यांनी तर आभार आर. व्ही. कुंभार यांनी मानले. सदर कार्यक्रमास संस्था सचिव विरेंद्र वडेर, उपाध्यक्ष चंद्रकांत देवताळे, गजानन सावंत, नामदेव पाटील आदी शिक्षकांसह पालक, विद्यार्थीनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.\nज्यांनी चक्रव्यूह तयार केला त्यांनाच भेदल्याशिवाय राहणार नाही : सदाभाऊ खोत\nपत्नीचा खून करून पतीची आत्महत्या\nएकलव्य इंग्लिश मिडीयममध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात\nएस. एस. कम्युनिकेशनच्या सोलापूर शाखेचा प्रारंभ\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627685", "date_download": "2019-01-16T12:36:37Z", "digest": "sha1:IR2PHG2D4DMIK5ZRPJWRLKBD5BW3TDSN", "length": 4999, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हॅलेप दुसऱयांदा वर्षअखेरीस अग्रस्थानी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » हॅलेप दुसऱयांदा वर्षअखेरीस अग्रस्थानी\nहॅलेप दुसऱयांदा वर्षअखेरीस अग्रस्थानी\n2018 च्या टेनिस हंगामाअखेर रूमानियाची 27 वर्षीय महिला टेनिसपटू तसेच प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेती सिमोना हॅलेपने डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत एकेरीत आपले अग्रस्थान कायम राखले आहे. हॅलेपने सलग दुसऱया वर्षी महिला टेनिसपटूच्या मानांकन यादीतील आपले पहिले स्थान शाबूत ठेवले आहेत.\nगेल्या जूनमध्ये 27 वर्षीय हॅलेपने फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद मिळविताना अमेरिकेच्या स्टिफेन्सचा पराभव केला. हॅलेपने आतापर्यंत या मानांकन यादीतील एकेरीचे अग्रस्थान 40 आठवडे राखले आहे. हॅलेप आता चालू आठवडाअखेरीस होणाऱया मॉस्कोतील स्पर्धेत भाग घेणार आहे.\nफेडररला हरवून डॉनस्कॉय उपांत्यपूर्व फेरीत\nविश्वचषक तिरंद��जी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक\nकुलदीपसमोर इंग्लंडचे पुन्हा लोटांगण\nमहिला मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मोहम्मद अली कमर\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/man-dies-after-being-set-ablaze-riyadh-kin-seeks-govt-intervention-41946", "date_download": "2019-01-16T13:21:52Z", "digest": "sha1:NK6IKC5NUVJUQ33LKDI5IC3R7XK7X43J", "length": 12206, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Man dies after being set ablaze in Riyadh, kin seeks govt intervention मालकाच्या कुटुंबियांनी पेटविल्याने भारतीय तरुणाचा रियाधमध्ये मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमालकाच्या कुटुंबियांनी पेटविल्याने भारतीय तरुणाचा रियाधमध्ये मृत्यू\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनोकरीच्या निमित्ताने रियाधमध्ये असलेल्या हैदराबादमधील अब्दुल कादेर या तरुणाला नोकरी देणाऱ्या मालकाच्या कुटुंबियांनी पेटवून दिल्याने मृत्यू झाल्याचीर धक्कादायक घटना समोर आली आहे.\nहैदराबाद - नोकरीच्या निमित्ताने रियाधमध्ये असलेल्या हैदराबादमधील अब्दुल कादेर या तरुणाला नोकरी देणाऱ्या मालकाच्या कुटुंबियांनी पेटवून दिल्याने अब्दुलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nनोव्हेंबर 2015 मध्ये अब्दुल रियाधला गेला होता. मात्र, तेथील नोकरीबाबत तो समाधानी नव्हता आणि त्याला परतायचे होते, अशी माहिती अब्दुलची बहिण शबाना बेगम हिने दिली. दरम्यान 30 मार्च रोजी मालकाच्या कुटुंबियांशी झालेल्या वादातून त्याला पेटवून देण्यात आले. त्य��च्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना शबाना म्हणाली, \"मागील महिन्यात 28 मार्च रोजी माझा मोठा भाऊ कादेरशी बोलला. पगार मिळत नसल्याचे कादेरने त्यावेळी सांगितले. समाधानी नसल्याचे सांगत त्याने लवकरात लवकर भारतात परतायचे असल्याचेही सांगितले. त्यानंतर आम्हाला समजले की 30 मार्च रोजी कादेरला पेटवून दिल्याने तो 75 टक्के भाजला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आज आम्हाला समजले की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.'\nया प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही शबानाने यावेळी केली.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/34.html", "date_download": "2019-01-16T12:47:07Z", "digest": "sha1:GIF2P6LQL3NTJX4KE524EWPTAN2FN3CE", "length": 28139, "nlines": 106, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बहुजननामा-34 आडोसा! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाझे मोठे भाऊ शेतकरी होते. मी लहान असतांना मला ते आडव्या-तिडव्या कामासाठी नेहमीच शेतात न्यायचे एकदा शेतात काम करतांना लांबूनच एक लांडगा येतांना दिसला व भाऊने पटकन माझे बखोटे धरून मला आडोशाला नेले. लांडगा आला व शेताचे थोडे नुकसान करून निघून गेला. संध्याकाळी आजूबाजूचे शेतकरी एकत्र जमायचे व घरच्या वाटेवर चर्चा करायचे. प्रत्येजण ‘मी कसा आडोशला गेलो व कसा जीव वाचविला’ याचे रसभरीत वर्णन करीत असे. मी माझ्या भावाला एकदा म्हणालो की, किती दिवस तुम्ही अशा आडोशाला जात राहणार व तात्पुरता जीव वाचवित राहणार एकदा शेतात काम करतांना लांबूनच एक लांडगा येतांना दिसला व भाऊने पटकन माझे बखोटे धरून मला आडोशाला नेले. लांडगा आला व शेताचे थोडे नुकसान करून निघून गेला. संध्याकाळी आजूबाजूचे शेतकरी एकत्र जमायचे व घरच्या वाटेवर चर्चा करायचे. प्रत्येजण ‘मी कसा आडोशला गेलो व कसा जीव वाचविला’ याचे रसभरीत वर्णन करीत असे. मी माझ्या भावाला एकदा म्हणालो की, किती दिवस तुम्ही अशा आडोशाला जात राहणार व तात्पुरता जीव वाचवित राहणार ‘मग काय करू’ भावाचा प्रतिप्रश्न. ‘जा की एकदा सामोरे आणी निकाल लावून टाका एकदाचा त्या लांडग्याचा’ माझे उत्तर. ‘अरे, मला काय जीव स्वस्त झाला काय’ माझे उत्तर. ‘अरे, मला काय जीव स्वस्त झाला काय मी एकटा समोर गेलो तर मरेलच मी एकटा समोर गेलो तर मरेलच’ मी त्याला म्हणालो की, ‘या भागातल्या सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन त्याचा फडशा पाडला पाहिजे’ मी त्याला म्हणालो की, ‘या भागातल्या सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन त्याचा फडशा पाडला पाहिजे\nएकूण निष्कर्ष असा होता की, लांडग्याशी सामना करण्यासाठी जी मानसिकता व एकजूट आवश्यक होती, ती त्या शेतकर्‍यांमध्ये नव्हती. त्यामुळे लांडगा आला की कुठल्या तरी आडोशला जायचे व तात्पुरता जीव वाचवायचा हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे असायचा वर्षोनुवर्षे हा सिलसिला चालू आहे. आडोसा घेणे ही एक ही एक मनोवृत्ती असते. आपण कमजोर व हतबल असल्याचा जबरदस्त न्युनगंड वर्षोनुवर्षे हा सिलसिला चालू आहे. आडोसा घेणे ही एक ही एक मनोवृत्ती असते. आपण कमजोर व हतबल असल्याचा जबरदस्त न्युनगंड शक्य गोष्टी व अशक्य गोष्टी अशा वर्गीकरणात अशक्यतेचे खाते भरभरून वाहत असते व शक्यता असलेल्या खात्यात दुष्काळच दुष्काळ शक्य गोष्टी व अशक्य गोष्टी अशा वर्गीकरणात अशक्यतेचे खाते भरभरून वाहत असते व शक्यता असलेल्या खात्यात दुष्काळच दुष्काळ आपला व्यवसाय, आपली पोरं-बाळं व 2-4 किलोमिटर परिघातील आपले जवळचे नातेवाईक हेच त्याचं विश्व आपला व्यवसाय, आपली पोरं-बाळं व 2-4 किलोमिटर परिघातील आपले जवळचे नातेवाईक हेच त्याचं विश्व व्यवसाय बदलेल, प्रदेश बदलेल, राजा बदलेल, सरदार बदलेल, काळही बदलेल पण यांचा न्युनगंड अढळच राहणार व्यवसाय बदलेल, प्रदेश बदलेल, राजा बदलेल, सरदार बदलेल, काळही बदलेल पण यांचा न्युनगंड अढळच राहणार ना कोणत्या नाविन्याचे आकर्षण, ना उत्सुकता, ना उत्सफुर्तपणा, ना कोणती महत्वाकांक्षा ना कोणत्या नाविन्याचे आकर्षण, ना उत्सुकता, ना उत्सफुर्तपणा, ना कोणती महत्वाकांक्षा शेकडो वर्षे ही मानसं जातीच्या कोषात, धर्माच्या गुंगीत व रूढी परंपरांच्या बंधनात बंदिस्त आहेत. आणी या सर्वांचे एकच कारण ते म्हणजे, ‘ते अस्थिर-असुरक्षित होताच कोणत्या तरी आडोशला जाऊन उभे राहायचे व आपला जीव तात्पुरता वाचवायचा शेकडो वर्षे ही मानसं जातीच्या कोषात, धर्माच्या गुंगीत व रूढी परंपरांच्या बंधनात बंदिस्त आहेत. आणी या सर्वां���े एकच कारण ते म्हणजे, ‘ते अस्थिर-असुरक्षित होताच कोणत्या तरी आडोशला जाऊन उभे राहायचे व आपला जीव तात्पुरता वाचवायचा\nअसा हा आमचा दलित-ओबीसी-आदिवासी माणूस तात्पुरता आडोसा घेऊन काम भागवणारा तात्पुरता आडोसा घेऊन काम भागवणारा तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ उभारून जागृत करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षाचे धडे दिलेत, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण दिलं, राज्यघटनेने विकासाचं आरक्षण व कायद्याचं संरक्षणही दिलं, स्वामी पेरियार, कांशिराम, व्हि.पी. सिंग अशी असंख्य महापुरूषांची रांगच खपली. तरी हा माणूस आजही आडोशाला जाऊनच आपलं काम भागवितो. यांची ही प्रवृत्ती पाहून आजच्या हुशार उच्चजातीयांनी याच्या शेतात 2-3 आडोसे उभे करून दिलेले आहेत, जेणे करून हा आडोशाला लपत राहील व लांडगा येऊन याचे शेत फस्त करीत राहील. 2-3 आडोसे यासाठी की एकाच आडोशाला जाऊन माणूस कंटाळतो. त्या एकच आडोशात मग अनेक डांस, मच्छर, विंचू येऊन याचं रक्त पिण्याचे काम करतात. मग पुढच्या वेळेस हा आडोसा बदलतो. तिथंही त्रास व्हायला लागला की मग तो तिसर्‍या आडोशाला जातो. तिथंही त्याचे रक्त पिणारे डांस, मच्छर, विंचू वगैरे आधिच येऊन बसलेले असतात. मग तो पुन्हा पहिल्या जुन्या आडोशाला जातो, कारण तो पर्यंत पहिला आडोसा रंग-रंगोटी करून, पावडर-लिपस्टिक लावून तयार करून ठेवलेलाच असतो.\nआमचे धुळ्याचे एक ओबीसी कार्यकर्ते होते, गुलाबराव पाटील, प्युवर व खरेखुरे ओबीसी समाजाच्या एका मिटिंगमध्ये आले नि तावाताने भाषण करू लागलेत. ‘’मी माझ्या पक्षाच्या कालच्या मिटिंगमध्ये दम देऊन आलो आहे की, ‘जर मला यावेळी पक्षाने नगरसेवकचं तिकीट दिले नाही तर मी हा पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे.’’ मिटींगमध्ये मी त्यांना एव्हढंच म्हणालो कि, तुमच्या सेवेमुळे बाळासाहेब खुश झाले आहेत, हे जेव्हा मोठ्यासाहेबांना कळले, तेव्हा त्यांनी तुमची मागणीच केली. आता इतके दिवस तुम्ही या साहेबांची सेवा केली, तशीच सेवा आता तिकडच्या पक्षात जाऊन मोठ्या साहेबांची करावी, अशी इच्छा दोघा साहेबांची आहे. मोठेसाहेब तुमची सेवा घेऊन कंटाळले कि ते तुम्हाला सांगतील, ‘’जा आता काही दिवस राहूलसाहेबांची सेवा करून या समाजाच्या एका मिटिंगमध्ये आले नि तावाताने भाषण करू लागलेत. ‘’मी माझ्या पक्षाच्या का���च्या मिटिंगमध्ये दम देऊन आलो आहे की, ‘जर मला यावेळी पक्षाने नगरसेवकचं तिकीट दिले नाही तर मी हा पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे.’’ मिटींगमध्ये मी त्यांना एव्हढंच म्हणालो कि, तुमच्या सेवेमुळे बाळासाहेब खुश झाले आहेत, हे जेव्हा मोठ्यासाहेबांना कळले, तेव्हा त्यांनी तुमची मागणीच केली. आता इतके दिवस तुम्ही या साहेबांची सेवा केली, तशीच सेवा आता तिकडच्या पक्षात जाऊन मोठ्या साहेबांची करावी, अशी इच्छा दोघा साहेबांची आहे. मोठेसाहेब तुमची सेवा घेऊन कंटाळले कि ते तुम्हाला सांगतील, ‘’जा आता काही दिवस राहूलसाहेबांची सेवा करून या’’ आणी मग तुमच्या राजीनाम्याची वाट न पाहता तुमची हकालपट्टी कॉंग्रेमध्ये करणायात येईल.\nमाझ्या या टिका-टिपणीवर मिटिंगमध्ये हास्यांचे फवारेच उडाले पण हा प्रकार गांभिर्याने घेण्याची गरज आहे. 1885 साली आपल्या बहुजनांच्या शेतात पहिलाच आडोसा उभा केला गेला. परंतू तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले म्हणाले, ‘हा आडोसा शुद्रादिअतिशुद्रांच्या हिताचा नाही.’ याच आडोशाबद्दल बाबासाहेबही म्हणाले होते की, ‘हे जळते घर आहे, याच्या आडोशाला दलित-बहुजनांनी जाऊ नये, अन्यथा जळून खाक व्हाल पण हा प्रकार गांभिर्याने घेण्याची गरज आहे. 1885 साली आपल्या बहुजनांच्या शेतात पहिलाच आडोसा उभा केला गेला. परंतू तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले म्हणाले, ‘हा आडोसा शुद्रादिअतिशुद्रांच्या हिताचा नाही.’ याच आडोशाबद्दल बाबासाहेबही म्हणाले होते की, ‘हे जळते घर आहे, याच्या आडोशाला दलित-बहुजनांनी जाऊ नये, अन्यथा जळून खाक व्हाल’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘’झोपडी जरी असली तरी, ती आपली स्वतःची असावी.’’ बाबासाहेब जेव्हा स्वतःची झोपडी बांधायला सांगतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, युद्धभुमीवरील विभाजक रेषेच्या (एल.ओ.सी. च्या) अलिकडे आडोसा उभा करणे. म्हणजे युद्ध सुरू असतांना तुमचा जीव धोक्यात आला तर तात्पुरता आडोसा तुमचा स्वतःचा असला पाहिजे जेणे करून जीवही वाचेल व पुढची लढाई नव्या जोमाने लढताही येईल. शत्रूने उभे केलेले आडोसे हे एल.ओ.सी. च्या तिकडच्या बाजूला असतात. त्या आडोशाला जाणे म्हणजे शरण जाणे किंवा आश्रयाला जाणे. आणी शत्रूंच्या आडोशाला जाणे म्हणजे शत्रूच्या राजमहालाबाहेरील ‘आऊट हाऊस’ मध्ये सुस्त पडणे. ऐन निवडणुकीच्या काळात (यु��्धात) तुमच्या हातात हत्तीचे चित्र असलेला निळा झेंडा दिला जातो व लुटुपुटुची लढाई लढून तुम्ही आपल्या जनतेला मुर्ख बनवीतात.\nबाबासाहेबांच्या स्वप्नातील अशीच स्वतःची एक झोपडी बांधण्यासाठी मान्यवर कांशिराम साहेबांनी आपले आयुष्य खर्ची केले. पण एक मिश्रा नावाचा शत्रू सर्वजन-मित्राचे रूप घेऊन या आपल्या झोपडीत घुसला आणी तो सर्वकाही उध्वस्त करीत आहे. 21 खासदारांच्या सख्येवरून शून्य झालेत. असे स्वतंत्र झोपडीचे प्रयत्न ओबीसी नेत्यांनीही केलेत. पण या सर्व झोपड्या भाऊबंधकी झगड्याने ग्रस्त आहेत. एकाच जातीची झोपडी सर्व बहुजनांना सामावून घेऊ शकली नाही. या सर्व एकजातीय झोपड्या केवळ सत्तेच्या बेरजेत मश्गुल राहिल्यात. फुले-आंबेडकरांनी दिलेला जातीअंताची पाया या झोपड्यांना प्राप्त झालाच नाही. त्यामुळे त्या 2014 च्या ‘’ओबीसी लाटेत’’ कुठल्याकुठे वाहूत गेल्यात.\nआता तुमच्या शेतात दोनच झोपड्या (आडोसे) शिल्लक राहीलेले आहेत, आणी ते दोघे आडोसे एल.ओ.सी.च्या विरूद्द दिशेला आहेत. दोन्ही झोपड्यांचा मालक एकच आहे. त्याचे असे म्हणणे आहे कि, 5 वर्षांसाठी आमच्या ‘’अ’’ झोपडीत आश्रय घ्या या झोपडीत 5 वर्षात अनेक डास मच्छर येतील व तुमचे रक्त शोषतील. तेव्हा तुम्हाला ‘’ब’’ झोपडीत संरक्षण मिळेल. या नव्या झोपडीतही अच्छे दिनाच्या इंतजारमध्ये तुमचे लचके तोडणारे असंख्य वाघ-सिह व रानटी क्रूर प्राणी तुमचे लचके तोडतील, पण तुम्हाला तेथे 5 वर्षे थांबावेच लागेल. कारण तुमच्या अविश्वास प्रस्तावाचे अस्त्र परतावून लावण्यासाठी आमचे दलाल-बहुजन सैन्य तयार आहे. तुमचेच भाऊबंद फितूर व गद्दार झालेले आहेत, ते आमच्या राजमहालाच्या आऊट हाऊसच्या आडोशातून लढतील व आमचा ‘’ब’’ राजमहाल किमान 5 वर्षांसाठी सुरक्षित ठेवतील. पाच वर्षानंतर तुम्ही पुन्हा ‘’अ’’ आडोशाला जाऊ शकतात. त्याला आम्ही रंग-रंगोटी करून व पावडर-लिपस्टिक लाउन सजवून ठेवले आहे.\nहे ‘’ब’’ राजमहालात राहणारे आमचे राजपूत्र जरा जास्तच हिंसक आहेत. ते लिंचिंग करून मुसलमान, भटके-विमुक्त, गोसावी, मातंग-महार, माली-तेली-नाभिक कोणालाच सोडत नाहीत. आमच्या लाडक्या-लांडग्या सुपुत्रांना आम्ही मोकाट सोडले आहे. त्यांच्या भयंकर रानटी हल्ल्याला तुम्ही घाबरणार व सरळ आमच्याच ‘’अ’’ राजमहालात आश्रयाला जाणार, अशी आम्ही तजवीज करून ठेवली आहे. कारण तुमचे स्वतंत्र झोपडीवाले नेतेच तुम्हाला समजावू सांगतील की, वेगवेगळ्या जातींच्या झोपड्यात जाऊन आश्रय घेतला तर मतविभागणी होईल व पुन्हा त्या ‘’ब’’ राजमहालातच सत्तेचे पीक जाईल. त्यापेक्षा हा आधीचा ‘’अ’’ राजमहालच बरा. कारण तो शोषण करेल पण रक्त दिसू देत नाही. किमान तो लचके तरी तोडत नाही. फक्त चावतो.\nशत्रूच्या बुद्धिमान चाणक्यांचा आदेश आहे की, जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी लिंचिंग वाढवा, अधिका-अधिक लोक त्रस्त व भीतीग्रस्त झाले पाहिजेत, जेणेकरून ते स्वतःचे आडोशे मतविभाजनाच्या भीतीने एकत्र करून आमच्या ‘’अ’’ राजमहालाच्या तटबंदीत आणून ठेवतील. या ‘’अ’’ राजमहालात 5 वर्षे अत्यंत शांततेत व कायदा-सुव्यवस्थेत तुमचे भरपूर शोषण होईल. तो पर्यंत आम्ही आमचा ‘’ब’’ राजमहाल रंग-रंगोटी करून व पावडर-लिपस्टीक लावून सजवून ठेवणार. 2019 सालच्या निवडणूकीत नवनवे जुमले तुमच्यासमोर ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला भयग्रस्त केले की तुम्ही आपोआपच आमच्या ‘’ब’’ किंवा ‘’अ’’ राजमहालाच्या आऊट-हाऊसमध्ये गर्दी करणार तुम्ही घाबरून एकदा ‘’अ’’ नंतर ‘’ब’’ राजमहालाच्या आऊट हाऊसमध्ये संरक्षणासाठी यावे म्हणून तुमच्या मागे आता लांडगे सोडण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच एकमेकांचे लचके तोडणार आहेत व निवाड्यासाठी आमच्याकडे येणार आहेत. मराठा-जाट वगैरेंना ओबीसीच्या पाठीमागे लावले आहे. धनगरांना आदिवासींच्या विरोधात उभे केले आहे. तेली-धोबी वगैरे दलित कॅटेगिरीत घुसण्याची मागणी करीत आहेत. मातंग बौद्धांच्या विरोधात आक्रमक होत आहेत. तिकडे ओवेशी छानपणे हिंदू-मुस्लीम विभाजन घडवून आणत आहे. ओबीसींचे व दलितांचे ‘’अबकड’’ होत असल्यामुळे तुम्ही आपसातच जाती-युद्ध करीत राहनार व आम्ही आमच्या ‘’अ’’ वा ‘’ब’’ राजमहात बसून बिनधास्तपणे तुमच्यावर राज्य करीत राहणार आहेत. हा आहे ‘’ब्राह्मणी अजेंडा.\nबहुजनांनो, ठरवा तुम्ही आता काय करायचे ते. ब्राह्मणांच्या राजमहालाच्या आऊट हाउसमध्ये राहून ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांची भांडी घासायची की स्वतःची झोपडी भक्कम करून स्वाभिमानाचे जीवन जगायचे स्वतःचा पर्याय उभा केल्याशिवाय तुमची मुक्ती होणे शक्य नाही. आणी हा पर्याय तिसरी-चौथी आघाडीसारखा नंबरवाला नसावा, तर तो स्पष्टपणे ‘’जात्यंतक-वर्गांतक’’ आघाडीचा असावा. त्यासाठी आपल्या वर्ग-जातवार असलेल्या वेगवेगळ्या झोपड्या या आघाडीत सामील करून शत्रूविरोधात लढले पाहिजे. स्वतंत्र अस्तित्व असेल तरच तुमची ‘निर्णयशक्ती’ व हस्तक्षेप करण्याची शक्यता जीवंत राहील. अन्यथा शत्रूच्या राजमहालांमधील आऊटहाऊसमध्ये राहून ब्राह्मणी-हिंदू राष्ट्राचे गाडगे-मडके तुमच्या तोंडाला व ढुंगणाला बांधले जाणारच आहे. चला तर एकमेकांना कडक जयभीम करीत नव्या जात्यंतक-वर्गांतक पर्यायासाठी काम सुरू या\n------- प्रा. श्रावण देवरे\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/president-ramnath-kovind-approved-upper-cast-reservation-bill/", "date_download": "2019-01-16T12:38:55Z", "digest": "sha1:FGQH7B3JBIGMCHZXBD4AEJSFB3NHVY6Q", "length": 16477, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "सवर्ण आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, ह��ंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसवर्ण आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nआर्थिकदृष्टय़ा गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आज त्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. या कायद्याअंतर्गत सरकारी नोकरी, सरकारी शिक्षणसंस्थांसह खासगी महाविद्यालयांमध्येही गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. ब्राम्हण, ठाकूर, भूमिहार, कायस्थ, वैश्य, जाट, गुजर समाजाला आरक्���णाचा फायदा होणार आहे. सरकार संपूर्ण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची शक्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘बाळ भीमराव’चे संभाजीनगरात आकर्षण\nपुढीलज्यूंचे मशीद बंदर येथील सिनेगॉग झाले 175 वर्षांचे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/people-reacting-against-bad-condition-shaniwarwada-160398", "date_download": "2019-01-16T13:10:13Z", "digest": "sha1:I6THL5VASFYO4EFOBA5YAHD3MQOR6N4Y", "length": 14556, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "people reacting against bad condition of Shaniwarwada शनिवारवाडा झुंझतोय दुरवस्थेविरुध्द | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आण�� भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर ट्विटरच्या माध्यमातून सात्यत्याने करत आहे. तरीही महापालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर ट्विटरच्या माध्यमातून सात्यत्याने करत आहे. तरीही महापालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.\nभारतीय पुरातत्व विभाग आणि पालिकेच्या या दुर्लक्षित आणि बेजबाबदार कामकाजाबाबत स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज टिका केली. ''शनिवारवाड्याची दुरवस्था पाहून दु:ख वाटते. भारतीय पुरातत्व विभाग आणि पालिका काय करत आहे असा जाब विचारत त्यांनी नाराजी व्यक्त केली\n''शनिवारवाड्यची देखभाल अतिशय गलथानपणे केली जात आहे. येथील काही महत्त्वाच्या भागांची माहिती देणारे फलक गायब आहेत. शनिवारवाड्याच्या बाहेर भिंतीजवळ कचरा टाकतात आणि कर्मचारी हे साफ देखील करत नाहीत. त्याऐवजी आतमध्ये परिसरातच कचरा जळला जातो.\" अशी माहिती आणि फोटो राजेंद्र कोद्रे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले.&\nतसेच, उदय कुलकर्णी यांनी देखील याबाबत ''शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजावरील नक्षीकाम पुसट झाले आहे. तसेच 18 व्या शतकातील मराठा राज्यावर आधरित भित्तीचित्रांची देखील हिच स्थिती झालेली आहे.'' अशी माहिती आणि फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली.\nअशी झाली शनिवारवाड्याची दुरवस्था\n- शनिवारवाड्याच्या बाहेरील भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे.\n- कचऱ्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे.\n- येथे साचलेल्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे.\n- तसेच परिसरात बेवारस लोक कोठेही निवास करताना दिसतात\n- माहिती फलकांवर धूऴ साचलेली आहे.\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चि��्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\nलेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरूच\nमुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/entertainment-news/", "date_download": "2019-01-16T13:03:08Z", "digest": "sha1:LFUJK6M56ALVNWBTKBNCWNQ66UDIQM4M", "length": 13415, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मनोरंजन | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकी��� खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nमुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त…\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nअवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी…\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nमुंबई : सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. मात्र, हीच सामाजिक संस्था आता अडचणतीत येण्याची…\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\nमुंबई : अलिबाग येथील सील केलेल्या कोट्यवधीच्या अलिशान फार्महाउसबाबत बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस…\nशनायाच त्याचाशी ब्रेकअप , कोण आहे आता नवा जोडीदार \n‘माझ्या नवऱ्याची बायको’मधल्या राधिका गुरुनाथ सुभेदारच्या संसार तोडण्याचे काम शनाया अर्थात रसिका सुनिलने अफलातून केलं. या सीरिअलमधल्या तिच्या लूक आणि…\n‘पद्मावत’ – मुव्ही रिव्ह्यू\nसंजय लीला भन्साळी यांच्या या नव्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूट सुरू झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे.…\n‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी\nबॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. होय, यंदाच्या म्हणजेच २०१८ च्या…\n‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार – सुप्रीम कोर्टा\nराजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक…\nपाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर म्हणाली ‘हमारी ये औकात है…’\nपाकिस्‍तानी एक्‍ट्रेस सबा कमर का एक हालिया इंटरव्‍यू सोशल मीडिया पर वायरल हो रहा है, जिसमें वह पाकिस्‍तानी होने पर…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/president-and-pm-tweeted-about-shridevi-death-283186.html", "date_download": "2019-01-16T13:09:42Z", "digest": "sha1:BV3AZS3YR4O24SMB72V6PFIBSWS6MPCH", "length": 12898, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रीदेवींना श्रद्धांजली", "raw_content": "\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, म��ंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रीदेवींना श्रद्धांजली\nराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही ट्विट करून आपली आदरांजली वाहिली.\n25 फेब्रुवारी : श्रीदेवी यांच्या जाण्यानं अनेक दिग्गजांना धक्का बसला. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही ट्विट करून आपली आदरांजली वाहिली.\nअभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. मुंद्रम पीरई, ��म्हे, इंग्लिश विंग्लिश सारख्या सिनेमांमधील त्यांचा अभिनय सगळ्या नव्या अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी राहील.\nमाझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत.\nसुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shivde-i-am-sorry-banner-in-pimpari-chinchvad-by-lover-to-say-sorry-to-his-girlfriend-301064.html", "date_download": "2019-01-16T12:55:13Z", "digest": "sha1:P737FXLY6FR527KXAB2RS45DI22CG5LM", "length": 13955, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'SHIVDE I AM SORRY' म्हणणं पडलं महाग, होऊ शकतो ७२ हजारांचा दंड", "raw_content": "\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\n'SHIVDE I AM SORRY' म्हणणं पडलं महाग, होऊ शकतो ७२ हजारांचा दंड\nपिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत\nपुणे, १८ ऑगस्ट- प्रेयसीला मनवण्यासाठी प्रेमवीर एक से बढकर एक शक्कल लढवतात. पिंपरीतील अशाच एका मजनूने प्रेयसीची माफी मागण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. प्रियकराने पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत. हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आणि पोलिसांनीही डोक्याला हात लावला.\nपोलिसांनी या बॅनर लावणाऱ्याचा तपास सुरू केला. नीलेश खेडकर (२५) या मुलाने आपल्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी आदित्य शिंदे या मित्राला हे बॅनर लावायला सांगितल्याचे समोर आले. मित्राच्या मदतीला धावून येत आदित्यने लहान- मोठे असे तब्बल ३०० फलक रस्त्यांवर लावले. नीलेश प्रेयसीला शिवडे या टोपण नावाने हाक मारतो. याच नावाचा वापर करुन नीलेश आणि आदित्यने ‘शिवडे आय अम सॉरी’चे फलक लावले. येणारे- जाणारेही हे फलक पाहून आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तर सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल केले. आता या प्रेमवीराला त्याच्या ‘शिवडे’कडून माफी मिळणार का अशी चर्चाही रंगली आहे.\n७२ हजारांचा दंड बसू शकतो\nया प्रेमवीराला प्रेयसीकडून माफी मिळो न मिळो पण बेकायदा बॅनरबाजी केल्यामुळे ७२ हजारांचा दंड बसू शकतो. शिवाय हे प्रकरण अद्याप पोलिसांनी सोडलेले नाही. वाकड पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासातून आणखी काय बाहेर पडते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T11:58:11Z", "digest": "sha1:LPBV235VPHV7BKJC4FNKOKSGLXQJM72F", "length": 10184, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेजे हाॅस्पिटल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोह��ी\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nछगन भुजबळ यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला\nईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ\nभुजबळांच्या जामीनावर 27 तारखेला सुनावणी\nछगन भुजबळांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी\nहायकोर्टाच्या दणक्यानंतर मार्ड डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित\nमेस्मा कारवाई झुगारून मार्डचे डॉक्टर संपावर\nसंपावर जाणार्‍या मार्डच्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार\n, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/cheap-casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-16T12:15:19Z", "digest": "sha1:XNEMGRQ36USFZUWN35QQGXT7WPAVK26P", "length": 19567, "nlines": 516, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅस्सेरोल्स India मध्ये Rs.259 येथे सुरू म्हणून 16 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. केल्लो क्रोम कॅस्सेरोल्स गिफ्ट सेट 3 पसिस सेट विवलेत Rs. 689 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कॅसूरेल आहे.\nकिंमत श्रेणी कॅस्सेरोल्स < / strong>\n141 कॅस्सेरोल्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 2,500. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.259 येथे आपल्याला केल्लो ट्रॅव्हलमते कॅस्सेरोल्स 850 M&L पं ब्लू उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 149 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nकेल्लो ट्रॅव्हलमते कॅस्सेरोल्स 850 M&L पं ब्लू\n- कॅपॅसिटी 850 Ml\nकेल्लो चे 850 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो 850 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो चे 2000 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nजयपी 600 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 600 ml\nकेल्लो चे 850 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nजयपी कुकीजची 850 मला 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर\nकेल्लो चे 1500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ट्रॅव्हलमते 850 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 850 ml\nकेल्लो ब्लूम 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nजयपी 1500 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nफूड स्टोरेज कंटेनर सेट ऑफ 5\nकेल्लो अल्ट्रा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो चे 1 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.5 L\nकेल्लो चे 2500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2500 ml\nमिल्टन मारवेल 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nक्रोवनकराफ्ट 2 टिफिन बॉक्स कॅस्सेरोळे पिंक व्हाईट पॅक ऑफ 1\nप्रयलंडचे s s हो�� पॉट 500 L कॅस्सेरोळे स्टील पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 500 L\nकेल्लो चे 2000 मला कॅस्सेरोळे बेरीज पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nकेल्लो 2 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2 L\nकेल्लो चे 2 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/9/102-Not-Out-movie-Official-Teaser-.html", "date_download": "2019-01-16T13:02:34Z", "digest": "sha1:FUNOATTOXZ43S4FGB4FPDDC4V6IT35RT", "length": 3862, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " आता ऋषी कपूरला ‘बीग बी’ पाठवणार वृद्धाश्रमात....? आता ऋषी कपूरला ‘बीग बी’ पाठवणार वृद्धाश्रमात....?", "raw_content": "\nआता ऋषी कपूरला ‘बीग बी’ पाठवणार वृद्धाश्रमात....\n हे कसं काय शक्य आहे....आश्चर्य वाटलं ना वाचून... पण हे होऊ शकतं, अहो स्वतः ‘बीग बी’च असं म्हणताहेत... अहो घाबरू नका, ‘बीग बी’ असं म्हणतायत ते त्यांच्या आगामी चित्रपट ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामध्ये..... नुकत्याच ‘बीग बीं’नी त्यांच्या ट्विटरवरून या नव्या चित्रपटाचा टिझर लाँच केला आहे.\nसर्वांचे लाडके अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसमोर वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे विषय सातत्याने मांडत असतात. त्याच प्रमाणे वडिल आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप दिग्दर्शकाने गुलदस्त्यात ठेवली आहे.\nएवढंच नाही तर यामध्ये तब्बल २७ वर्षांनंतर अभिनेते ऋषी कपूर हेही अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसणार आहेत आणि तेही त्यांच्या मुलाच्या भूमिकेत.... ऋषी कपूर यांना अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेत बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी नवीनच अनुभव असणार आहे, मात्र टिझरमधून अमिताभ ऋषी कपूर यांना वृद्धाश्रमात का पाठवणार याचा काही थांग पत्ता लागत नाही.\nउमेश शुक्ला दिग्दर्शित सोनी पिक्चर्स रिलिझिंग ऑफ इंडिया प्रस्तूत आणि ट्रिटॉप एंटरटेन्मेंट आणि बेंचमार्क पिक्चर १०२ नॉट आऊट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे आतापर्यंत भावंड किंवा मित्र अशा भूमिका साकारणारी अमिताभ आणि ऋषी कपूर या���ची जोडगोळी वडिलमुलाच्या या भूमिकेतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/vazandar-shines-outside-india-too/", "date_download": "2019-01-16T11:53:22Z", "digest": "sha1:PM5YRJMWUDIKNUETQ36BZU2T4INXRDMV", "length": 9061, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "Vazandar Shines Outside India too..", "raw_content": "\nHome News परदेशातही, वजनदारचे ‘वजन’ \n११ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या, निर्माती विधि कासलीवाल यांच्या ‘लॅन्डमार्क’ फिल्म्सच्या’, ‘वजनदार’ ह्या चित्रपटाचे महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही जोरदार ‘वजन’ पडत आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर ह्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा असून, चित्रपटाच्या या सुंदर विषयामुळे भारता बाहेरही चित्रपटाला जोरदार मागणी आली आहे. मुळातच शरीराने बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना, हा चित्रपट स्वतःबद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या हा विचार खूप परिमाणकारकपणे मांडला आहे.\nअमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे दाखवण्यात आलेला हा चित्रपट तेथील लोकांना खास भावला असून, लोकाग्राहस्तव अमेरिकेतील, डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस ऐन्जेलिस, कोलम्बस, हडसन आणि डल्लास ह्या शहरांमध्ये सुद्धा शोजचे आयोजन करण्यात आले आहे. असाच एक शो कतार मध्ये सुद्धा झाला आणि त्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nह्या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट ह्यांनी विशेष परिश्रम घेऊन आपले वजन त्या दोघींनी चक्क वाढवले आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर परत कमीही केले. शिवाय ह्या दोघींच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट ह्यांच्या बरोबर सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि चेतन चिटणीस ह्यांचाही चित्रपटातील अभिनय उल्लेखनीय आहे.\nचित्रपटाचं संगीत सुद्धा उल्लेखनीय असून प्रेक्षकांना ते मनापासून आवडते आहे . थोडक्यात काय तर, उच्च निर्मिती मूल्य असलेल्या ह्या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून जोरदार स्वागत होत आहे. ह्या चित्रपटाला परदेशातून सुद्द्धा मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादामुळे, प्रादेशिक भाषेतील कलाकृतीचे महत्त्व आणि गुणवत्ता, भारता बाहेरही अधोरेखित होत आहे. त्यामुळे वजनदार मध्ये खरचं ‘���जन’ आहे हे सिद्ध झाले आहे \nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात – टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद\n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nस्टायलिश सोनालीचे ऑटम विंटर कलेक्शन \nप्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या ‘फुगे’ सिनेमाचे टीजर पोस्टर लॉंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_276.html", "date_download": "2019-01-16T11:56:16Z", "digest": "sha1:T72AXMF6EGINDW6FQEUOY4D4PSAGZ4O7", "length": 8472, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शेवगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी तिजोरे व मोहिते यांच्यात होणार लढत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशेवगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी तिजोरे व मोहिते यांच्यात होणार लढत\nशेवगाव प्रतिनिधी - नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विजयमाला तिजोरे व राणी मोहिते या दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल झाले. छाननीमध्ये हे तिन्ही अर्ज वैध ठरल्याने राष्ट्रवादीच्या तिजोरे व भाजपच्या मोहिते यांच्यात सरळ सामना होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.\nयेत्या 1 ऑगस्टला ही निवडणुक होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष विद्या लांडे यांच्या कारकिर्दीला अडीच वर्ष पूर्ण झाल्याने ही निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला असून राष्ट्रवादीकडून विजयमाला तिजोरे यांनी एक तर भाजपकडून राणी मोहिते यांनी दोन उमेदवारी अर्ज\nपीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे दाखल केले. हे तिन्ही अर्ज छाननीत वैध ठरल्याने तिजोरे व मोहिते यांच्यातच लढत होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. पालिकेत सध्या अपक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीची सत्ता असून 1 ऑगस्टला नगराध्यपदाच्या निवडी बरोबरच उपाध्यक्ष पदाची\nसुद्धा निवडणूक होणार असल्याने सध्या राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत हि सत्ता आपल्या कडेच राहावी असा प्रयत्न सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी एकीकडे चालविला असताना दुसरीकडे आमदार मोनिका राजळे या सुद्धा पालिका आपल्याकडे घेण्यासाठी अनेक अपक्ष नगरसेवकांशी संधान साधून असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/thackeray-movie-voice-over-for-balasaheb-will-be-changed/", "date_download": "2019-01-16T13:09:39Z", "digest": "sha1:ZFYC33QWOQEJJ5JTYBV7CRUMRYICP7LR", "length": 17787, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘ठाकरे’ चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलणार! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागत�� लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘ठाकरे’ चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलणार\n‘ठाकरे’ चित्रपटातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज बदलण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा आज या चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी केली. ठाकरे चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्यावेळी ते बोलत होते. सध्या तीन आवाजांच्या चाचण्या सुरू असून रविवार संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nठाकरे चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणे आज लाँच करण्यात आले. वांद्रे येथील ताज लँण्ड एण्ड्समध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सौ.रश्मीताई ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, चित्रपटात शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी, माँसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता राव, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत व विधिता राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, वर्षा राऊत, वायकॉम 18 स्टुडियोजचे अजित अंधारे, निखिल साने, कार्निवल मोशन पिक्चर्स अध्यक्ष श्रीकांत भसी आदी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलAusvInd : ऑस्ट्रेलियाचा 34 धावांनी विजय\nपुढीलनवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी झुंबड, महागड्या इंग्रजी शाळांना चपराक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nआवाज़ बदला किंवा नका बदलू.आम्ही फ़िल्म पाहणारच. जय महाराष्ट्र\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्���ात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/girls-died-due-mob-railway-door-160427", "date_download": "2019-01-16T12:48:38Z", "digest": "sha1:CABBBWLG5EVCCZRUUONPW26XRNBEIB5Q", "length": 12103, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "girls died due to mob at railway door लोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी | eSakal", "raw_content": "\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.\nकॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना सुरडकर हिला नर्सिंगचा कोर्स लावला होता. त्यासाठी संजना ही नाहूरला जात होती. आज सकाळी नेहमी प्रमाणे संजना 11 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्थानकातून नाहूरला जाण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात चढली. मात्र दारातच अधिक गर्दी असल्याने संजनाचा तोल गेला आणि ती उल्हासनगर स्थानकाच्या काही अंत���ावर दारातून डोक्यावर पडली.त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nसुरडकर परिवार हा सर्वपरिचित असल्याने आणि संजनाचा लोकल मधून पडून मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी 7 वाजता संजनावर शोकमग्न वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी आजी माजी नगरसेवक,समाजसेवक,समाजसेविका,संजनाचे वर्ग मित्र, मैत्रिणी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nप्रिय आई-बाबा, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय...\nउल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक...\nउल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती\nकल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://catalog-moto.com/mr/tag/gilera-runner-fxr-180", "date_download": "2019-01-16T11:41:28Z", "digest": "sha1:2BBMBKZULV5MNTVV7H2RPZ3EBB2BKUM3", "length": 23091, "nlines": 232, "source_domain": "catalog-moto.com", "title": " Gilera Runner FXR 180 | मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "raw_content": "\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions\nATV स्रोत - प्रेस प्रकाशन - एनएसी च्या / Cannondale स्थिती ... (33103)\n'01 1500 फाय drifter, ठिणगी नाही - कावासाकी मंच (10613)\nबजाज Avenger 220: व्यापक आढावा बाईक बीएलओ ... (9772)\nMZ टिपा - फिलाडेल्फिया रायडर्स विकी (9094)\nEFI रिले प्रकार टिपा (चेतावणी: कंटाळवाणा आणि कंटाळवाणा ... (8858)\nव्ही रेसिंग इंधन ताज्या बातम्या: व्ही UNLEADE द ... (8401)\nKTM रॅली ब्लॉग (7425)\nकावासाकी ZXR 750 - motorbikes पुनरावलोकने, बातम्या आणि Advi ... (7094)\nहोंडा लाट 125 दुरुस्ती मॅन्युअल मालक मार्गदर्शक पुस्तके (6921)\nओपल गती फाईट 2 कार्यशाळा मॅन्युअल मालक मार्गदर्शक ... (6792)\nयामाहा उत्पादन Tesseract विकसनशील आहे\nबजाज पल्सर 150 डिझाईन, पुनरावलोकन, तांत्रिक Specifi ... (5975)\nघर लोट पाम्पान्गा Karylle Solana देश H मध्ये ... (5416)\nरॉयल एनफिल्ड क्लासिक दरम्यान तुलना 350 वि Cl ... (4884)\nलाल अक्षरातील मथळा किंवा उतारा: Gilera | 8 जून 2015 | टिप्पण्या बंद वर Gilera Runner 180 FXR – स्कूटर समुदाय, Everything about Scooters…\nसंपूर्ण लेख वाचा »\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 अनेक व्यक्ती एक दुचाकी आहे ...\nAprilia Scarabeo 50 वि 100 पुनरावलोकन 1 स्कूटर मोपेड\nAprilia लागू 850 मन आणि होंडा नॅशनल कॉन्फरन्स 700 एस DCT मोटारसायकल\nWSBK फिलिप बेट: Laverty, सुझुकी जवळजवळ शो एस चोरी ...\nAprilia Tuono V4 आर APRC वर जलद सायकल – मोटारसायकल टूर ...\nमार्क Agusta 1100 ग्रांप्री होंडा Goldwing नमुना M1 KTM 125 शर्यत संकल्पना दुकाती 60 एक मोटारसायकल होंडा मध्ये सुझुकी ब राजा संकल्पना होंडा DN-01 स्वयंचलित क्रीडा टेहळणीसाठी संकल्पना मोटारसायकल होंडा ड्रीम लहान मुले Dokitto होंडा DN-01 रॉयल एनफिल्ड बुलेट 500 क्लासिक बजाज शोधा Brammo Enertia हर्ले-डेव्हिडसन XR 1200 संकल्पना सुझुकी Colleda CO बाईक कावासाकी ER-6n स्मार्ट eScooter दुकाती Diavel दुकाती Desmosedici GP11 Moto Guzzi 1000 डाटोना इंजेक्शन होंडा X4 कमी खाली बाईक कावासाकी स्क्वेअर चार भारतीय मुख्य क्लासिक सुझुकी ब-राजा अंतिम नमुना सुझुकी एक 650 Aprilia मन 850\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\nयामाहा XJ6 करमणूकीचे – पुढील डिसेंबर एक अष्टपैलू ...\nयामाहा एक्स-मॅक्स 250 कसोटी\nयाम��हा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात प्रवेश – अंतिम मो ...\nमोटारसायकल: यामाहा स्कूटर 2012 वैभव चित्रे आणि विशिष्ट ...\nयामाहा C3 – कामगिरी श्रेणीसुधारित करा Loobin’ ट्यूब...\nयामाहा FZS1000 दो (2000-2005) मोटारसायकल पुनरावलोकन MCN\nयामाहा YZF-R125 बाईक – किंमती, पुनरावलोकने, फोटो, Mileag ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nमी फक्त एक कार्ड hl-173a tillotson carb साठी पुन्हा तयार उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच आर-117hl खरेदी $4.49 असलेली ...\nनमस्कार, तुम्हाला विक्रीसाठी या आहे का किंवा\nएक हाय मी आहे 1984 sst टी परत वर तारा बाहेर locatea मॅन्युअल किंवा किमान एक संच andtrying ...\nअधिकृत रद्द अधिकृत ROKON सामान्य प्रश्न पृष्ठ\nदुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nटिप्पण्या बंद वर दुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nकसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nटिप्पण्या बंद वर कसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nKTM 450 रॅली प्रतिकृती उपलब्ध ...\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती KTM 450 रॅली प्रतिकृती लवकरच उपलब्ध होईल, तो यूएस येत जाईल तर ते अस्पष्ट आहे. KTM धावांपर्यंत मजल मारली ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स एक ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स नवीन दुचाकी हंगामात फड आला म्हणून, पकडलेला TWMX चाचणी कर्मचारी च्या नवीनतम दिवस खर्च करण्यात आला 2005 KTM ...\nनवीन ऑर्डर टॉड रीड कसोटी. ख्रिस Pickett करून चित्रांवर सर्व नवीन KTM 350SX-F प्रकाशन जगभरातील व्याज उडवून आणि KTM नवीनतम उघडा वर्ग रेसर आहे ...\nफक्त अंतिम वूड्स रेसर पेक्षा अधिक दान पॅरिस फोटो ऑफ-रोड रेसिंग सध्या प्रचंड आहे, एक क्रॉस देश आणि Endurocross-रेसि���ग उन्माद मध्ये moto-मीडिया throwing. ...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990 उत्तर अमेरिका मध्ये साहसी बाजा मॉडेल KTM दोन नवीन मार्ग मॉडेल घोषणा 2013 मुर्रिइटा, सीए KTM उत्तर अमेरिका, इन्क. उत्सुक आहे ...\nबाईक, भाग, अॅक्सेसरीज, Servicin ...\nजगातील सर्वात अष्टपैलू प्रवास इन्ड्युरो प्रारंभ उजव्या, मोठ्या प्रमाणात उत्पादन रेसिंग पासून ज्ञान दुराग्रही हस्तांतरण खात्री आहे की रस्ता बंद, KTM ...\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले स्पष्टपणे KTM ड्यूक प्लॅटफॉर्मवर आधारीत एक supermotard या प्रतिमा एक युरोपियन KTM फोरम वर दिसू लागले आहे. KTM मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन Pierer अनेकदा आहे ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण- ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण - जोरावर ठसा एक Dungey प्रतिकृती, KTM नेक्स्ट-जनरेशन 450. छायाचित्रकार. जेफ ऍलन केव्हिन कॅमेरॉन कसे बद्दल एक पुस्तक लिहू शकतो ...\n2009 KTM 990 सुपरमोटो टी मोटारसायकल ...\nवैशिष्ट्य: परिचय आणि आम्ही फक्त ते पूर्ण केले प्रभावी नोकरी द्वारे आश्चर्यचकित केले जाऊ शकते, नाही फक्त पूर्णपणे परिवर्तन 990 सुपरमोटो मॉडेल, पण फरसबंदी मध्ये ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मो ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मोनो संस्कृती जुलै 7, 2012 | अंतर्गत दाखल: KTM | द्वारा पोस्ट केलेले: राव अश्रफ KTM ड्यूक 690 लक्षणीय मध्ये उत्क्रांत 2012. KTM झोक त्याच्या ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती – मोटरसायकल यूएसए\n2013 मार्क Agusta F3 प्रथम राइड – टांपा बाय युरो सायकल्स\nMoto Giro व्हिंटेज मोटारसायकल\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 एकाधिक व्यक्तिमत्त्वे एक दुचाकी आहे…\nदुकाती मॉन्स्टर S4 दाट धुक्याचे साम्राज्य पसरले\n2010 कावासाकी मुळे आणि Teryx रांगेत Unveiled\nपहिली छाप: दुकाती मॉन्स्टर 696, मॉन्स्टर 1100, क्रीडा क्लासिक क्रीडा…\nबजाज सूड 220cc पुनरावलोकन\nकावासाकी: कावासाकी सह 1000 kavasaki z 400\n1969 BSA 441 व्हिक्टर विशेष – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\n1991 बि.एम. डब्लू 850 V12 6 गती मुख्यपृष्ठ\nमार्क Agusta F4 1000 एस – रोड कसोटी & पुनरावलोकन – मोटरसायकलस्वार ऑनलाइन\n1939 भारतीय बालव���र रेसर – क्लासिक अमेरिकन मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स – Transworld मोटोक्रॉस\nDrysdale 2x2x2- 2वायन विहंगावलोकन\nहोंडा CBR 600RR 2009 सी-ABS शीर्ष गती 280km / ह कसा बनवायचा & सर्व काही का\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\n2014 दुकाती 1199 Superleggera ‘ आपण विचारा असेल तर, आपण करू शकत नाही…\nMoto Guzzi V7 क्लासिक (2010) पुनरावलोकन\nRepsol होंडा – व्हिडिओ सुचालन\n2007 कावासाकी झहीर 750 मोटारसायकल पुनरावलोकन शीर्ष गती @\n2012 भारतीय मुख्य गडद घोडा खाटीक क्लासिक सायकल्स ~ motorboxer\nदुकाती 10981198 सुपरबाइक झोक\nया सुविधा प्रदान 250 धूमकेतू आणि अक्विला न्यूझीलंड 2003 पुनरावलोकन मोटरसायकल व्यापारी न्यूझीलंड\nद 2009 हार्ले डेव्हिडसन रोड राजा – याहू आवाज – voices.yahoo.com\n2013 Benelli चक्रीवादळ उघड्या TRE1130R तपशील, किंमत आणि चित्र …\n2013 सुझुकी Burgman 400 शीर्ष नवीन मोटारसायकल\nयामाहा सुपर Tenere Worldcrosser – अंतिम मोटरसायकलने\nशीर्ष 10 Motorcyles करा मनुष्य व्वा सांगा टेक चष्मा, पुनरावलोकने, बातम्या, किंमत…\nAprilia Dorsoduro प्रथम छाप 1200 – Aprilia पुनरावलोकन, मोटारसायकल…\nKTM 350 आणि 450 एसएक्स-F – सायकल टॉर्क नियतकालिक\nग्रॅमी च्या क्लासिक स्टील #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX\n1939 AJS 500 V4 रेसर – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nGSResources – Stator पेपर्स मी – सामान्य अध्ययन चार्जिंग प्रणाली एक धर्मशिक्षणाचे पहिले पुस्तक\nबजाज शोधा 150 DTS-मी: 2010 नवीन बाईक मॉडेल पूर्वावलोकन\nशून्य मोटारसायकल सर्व-ऑफर्स नवीन 2010 साठी अंतर्गत $ 7500 शून्य डी एस आणि शून्य एस…\nदुकाती फिलीपिन्स Diavel टेहळणीसाठी सुरू – बातम्या\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे करून\nजाहिरात विषयी सर्व प्रश्न, कृपया साइट वर सूचीबद्ध संपर्क.\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, मोटारसायकल पुनरावलोकने आणि discusssions.\n© 2019. मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-16T13:06:14Z", "digest": "sha1:WXJK3REKR3UVTH3M6PGHOZYT5NICSY4U", "length": 8120, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भांडवलीत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभांडवलीत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात\nभांडवली ः श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव. (छाया ः संदीप जठार)\n��ोंदवले, दि. 9 (प्रतिनिधी)- राष्ट्राला ज्या ज्या वेळी गरज भासेल त्या त्या वेळी मदतीसाठी तयार राहणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कला व वाणिज्य विद्यालय वडूजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले.\nदहिवडी कॉलेज विशेष श्रम संस्कार शिबिर भांडवली (ता. माण) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्‌घाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, सरपंच बालिका सूर्यवंशी, उपसरपंच सुनिल सुर्यवंशी, वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन युवराज सूर्यवंशी, उपप्राचार्य बी. एस. बलवंत, प्रा. डॉ. ए. एन. दडस, डॉ. वैभव तिवाटणे, अतुल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना तरुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी सुरु झाली. जगातील 162 देशांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरु आहे. हे शिबिर म्हणजे कामाची ओळख करुन देण्याचा एक प्रयत्न असतो. आपल्या कुवतीची ओळख करुन घेण्याची, व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याची ही एक चांगली संधी असते.\nसुनिल सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एन. बी. लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले तर जी. बी. लोहार यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/guidelines-about-calligraphy-course/", "date_download": "2019-01-16T11:43:10Z", "digest": "sha1:VEQKHF2FNL56U6PJKENVA2WMW3F4JXIM", "length": 18281, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग��णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nअक्षर म्हणजे मोत्याचे दाणे\nसुंदर आणि वळणदार हस्ताक्षर लिहिण्याची कला म्हणजे ‘कॅलिग्राफी’. आजकाल लिहिण्यासाठी संगणकाचा वापर होत असला तरी, सुबक लेखनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. संगणकावर वेगवेगळ्या प्रकारचे फॉण्ट वापरले जातात, त्याचप्रमाणे कॅलिग्राफी या कलेद्वारेही करीयरचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध होत आहेत.\nविवाह पत्रिका, हस्तलिखते, संस्मरणीय कागदपत्रे, प्रमाणपत्र, निमंत्रण पत्रिका, बिझनेस कार्ड, मेन्यू कार्ड, भित्तीपत्रके, शुभेच्छा पत्रे, पुस्तकाचे मुखपृष्ठ, लोगो, कायदेशीर कागदपत्रे तसेच सिरॅमिक आणि मार्बलवरही कॅलिग्राफी लेखन केले जाते. कॅलिग्राफी शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आणि कोर्सेस उपलब्ध आहेत. काही ऑनलाइन कोर्सही करता येतो. यूटय़ुबवरही कॅलिग्राफी शिकवण्याचे प्रशिक्षण घेता येते. आवड म्हणून ही कला कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला कधीही शिकता येऊ शकते.\n> अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी, 73, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई.\n> कृपा फडके कॅलिग्राफी पर्सनल आणि ग्रुप क्लासेस, मुंबई\n> गीतांजली क्लासेस, कांदिवली (पूर्व).\n> ग्राफोलॉजी इन्स्टिटय़ूट वर्ल्ड स्कूल ऑफ हँण्डरायटिंग, सायन (पूर्व)\n> मुक्ताक्षरे मराठी कॅलिग्राफी क्लासेस, दादर (प.)\n> कॅलिग्राफीतील अक्षरे लिहिण्यासाठी लागणारे पेन, ब्रश यांच्याद्वारे अक्षरे साकारण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची.\n> नक्षीदार, वळणदार अक्षर काढण्याची आवड काही जणांमध्ये आधीपासूनच असते, तर काहींमध्ये ती नंतर निर्माण होते. दोघांनीही यामध्ये सतत नावीन्य शोधून वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यासाठी निरीक्षण, शोधकवृत्ती, सजग असण्याची आवश्यकता आहे.\n> शिकल्यानंतर कॅलिग्राफी अक्षरे लिहायला लगेच जमतात असे नाही, तर त्यासाठी ब्रश, रंग आणि पेनाच्या साहाय्याने सरावाची गरज आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलबत्ती गुल मीटर चालू : सामाजिक बत्तीचं फिल्मी मीटर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजरा हटके : नृत्यातून गायनाकडे\nमाहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा\nव्हॉट्सअॅप होणार अधिक सुरक्षित, नवीन फिचरची चाचणी सुरू\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे ��िलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/adityanaths-dog-cow-and-other-memeber-will-come-his-new-residence-36483", "date_download": "2019-01-16T12:31:44Z", "digest": "sha1:V6BIBYBQF5BODT7WJOMJC25YOIPGEH3E", "length": 13287, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Adityanath's dog, cow and other memeber will come in his new residence आदित्यनाथांच्या बंगल्यात 'गौरी', 'नर्मदा', 'राजा' येणार | eSakal", "raw_content": "\nआदित्यनाथांच्या बंगल्यात 'गौरी', 'नर्मदा', 'राजा' येणार\nगुरुवार, 23 मार्च 2017\nउत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील 5, कालिदास मार्ग या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यासोबत आणखीही काही रहिवासी येणार आहेत. त्यात योगी आदित्यनाथांच्या लाडक्‍या गाई आणि कुत्र्याचाही समावेश असेल. आदित्यनाथ या बंगल्यात राहण्यास आल्यावर आणखी काही बद अपेक्षित आहेत.\nगोरखपूर - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील 5, कालिदास मार्ग या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यासोबत आणखीही काही रहिवासी येणार आहेत. त्यात योगी आदित्यनाथांच्या लाडक्‍या गाई आणि कुत्र्याचाही समावेश असेल. आदित्यनाथ या बंगल्यात राहण्यास आल्यावर आणखी काही बद अपेक्षित आहेत.\nगोरखपूरच्या प्रख्यात गोरखनाथ मंदिराचे प्रमुख असलेले योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात रोज यज्ञ स��रू करण्याची शक्‍यता आहे. बंगल्यात मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या खोल्यांमधून कातडी सोफे आणि अन्य कातडी वस्तू हलविण्यात आल्या आहेत. योगी आदित्यनाथ पुढील मंगळवारी बंगल्यात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. गोरखनाथ मंदिराच्या गोशाळेतील दहा गाईसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी गोशाळा बांधली जात आहे. योगी आदित्यनाथ रोज पहाटे साडेपाच वाजता गाईंना स्वहस्ते गूळ, बिस्किटे, फळे आणि चारा देतात, अशी माहिती गोरखनाथ मंदिराचे एक कर्मचारी शिव परशन यांनी दिली. यातील काही गाईंना गौरी, नर्मदा, यमुना आदी नावेही योगी आदित्यनाथ यांनी दिली आहेत. गाईंबरोबरच योगी आदित्यनाथ यांचा लाडका \"राजा' नावाचा श्‍वानही 5, कालिदास मार्गाचा रहिवासी होण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचा लळा असून, रोज सायंकाळी ते त्याच्याबरोबर खेळतात. रोजची धार्मिक आन्हिके करताना वापरण्याची विशेष भगवी वस्त्रे आणि देवतांच्या मूर्तीही लवकरच बंगल्यात विराजमान होणार आहेत.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडण��कीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-2", "date_download": "2019-01-16T13:06:28Z", "digest": "sha1:OL3SVP5CUKUH5ZXKPA6H47S53RNU77T5", "length": 4726, "nlines": 90, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती", "raw_content": "\nHome » Default » भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\n• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ‘ट्रेनी’ भरती\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ‘ट्रेनी’ पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे पूर्व क्षेत्र आहे. फी पद क्र. १ ते ३ […]\nपनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरती\n• वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – ५ जागा शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस वयोमर्यादा – ४५ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) […]\nजळगाव जिल्हा कोतवाल भरती\nजळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे जळगाव जिल्हा आहे. यासाठी फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- तर […]\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\nPrevious post टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती\nNext post केंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/solar-energy-bus-nagpur-road-news-159488", "date_download": "2019-01-16T12:55:38Z", "digest": "sha1:OFWOBMCYRF2L2RN44OATWZ2AJA4BRF3A", "length": 17704, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solar Energy bus on Nagpur road news नागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस | eSakal", "raw_content": "\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या माध्यमातून रिक्षा चालविण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता नागपूरच्या रस्त्यावरून सौरऊर्जेवरील बस चालविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असून, लवकरच ही बस रस्त्यावर धावेल, असा दावा ते करतात.\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या माध्यमातून रिक्षा चालविण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता नागपूरच्या रस्त्यावरून सौरऊर्जेवरील बस चालविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असून, लवकरच ही बस रस्त्यावर धावेल, असा दावा ते करतात.\nवाढत्या आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत आहे. यामुळे भविष्यात भीषण वीजसमस्येचा सामना करावा लागणार आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेला पाऊस आणि अपुऱ्या कोळशामुळे आजही ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन असते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे तास दहा ते बारांवर पोहोचते. हीच बाब चित्रे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्यांनी आपल्या प्रयोगशील बुद्धीला चालना दिली आणि सौरऊर्जेच्या वापरातून एक दोन नव्हे, तर संपूर्ण घरातील वीज उपकरणे चालवून दाखविली. अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसा���ही दिला.\nग्रामीण भागात उपयुक्‍त ठरेल, अशी कमी खर्चातील सोलर सिस्टिम त्यांनी तयार केली. नागपुरातील खामला मार्गावरील गुरुदेव हीरो मोटर्समधील 140 लाइट्‌स केवळ दीड किलो वॅटमध्ये लावले आहेत. सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ असे बारा तास हे लाइट्‌स सुरू असतात. यासाठी लागलेला एक ते दीड लाखांचा खर्च एका वर्षातच वीज बजतीमुळे निघाला, असे या शोरूमचे मालक सांगतात. नरेंद्रनगरमधील 3 बीएचके फ्लॅट्‌सचे सर्व लाइट्‌स व सीलिंग फॅन केवळ एक हजार वॅटमध्ये चालत आहेत. ज्याचा विजेशी काहीही संबंध नाही. मौदा-रामटेक मार्गावर मांगली गावी इलेक्‍ट्रो लाइनचा बराच त्रास आहे. तेथे श्री राजहंस साठवणे यांच्याकडे 1200 वॅटचे युनिट लावले आहे. घरातील फ्रीजसह सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालत असल्याचे चित्र यांनी सांगितले.\nया प्रणातील इनव्हर्टरचा वापर होत नाही. कमी पॅनेलमध्ये जास्त ऊर्जा निर्माण होते. टीव्ही, सेट टॉप बॉक्‍स, पंखे, मोबाईल चार्जिंग, कॉम्प्युटर आदी चालू शकतात. चित्रे यांनी स्थानिक रिक्षावर सोलर पॅनल बसवून चार महिने चाचणी घेतली. ज्यात त्यांना यश आले. ही रिक्षा एका दिवसांत सोलर एनर्जीवर 50 ते 70 किमीचा बॅकअप मिळविते. सध्या सोलर कार तयार करण्याचा त्यांचा विचार असून, त्यांनी त्यासाठी कारही खरेदी केली. यावर प्रयोग सुरू केले. या अनुभवाच्या आधारावर सोलर बस सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.\nसौरऊर्जेवरील वाहनांना वाव मिळावा\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी इलेक्‍ट्रिक वाहन रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यासोबत इंधनाची बचत होईल. परंतु, यापेक्षा सौरऊर्जेवरील वाहनांना वाव मिळाला, तर निसर्गातून ऊर्जेची निर्मिती होईल. सध्या ही काळाची गरज असल्याचे चित्रे सांगतात.\nसौरऊर्जेत प्रचंड ताकद आहे. आगामी काळात या ऊर्जेचा वापर करणे अपरिहार्य होणार आहे. त्यामुळे आताच त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. सध्या मुंबईत बेस्ट बस बॅटरीवर चालते. जर सरकारने संधी दिली तर मी आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून ही बॅटरी बस सौरऊर्जेवर चालवू शकतो. असे झाल्यास नागपुरात पहिली सोलर बस रस्त्यांवरून धावेल ती मी तयार केलेली असेल.\n- दिलीप चित्रे, ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार.\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हा���ात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nपुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो....\n'मिस्ड कॉल'द्वारे दोन कोटींचा गंडा\nमुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख...\nमिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल\nपुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी...\nमहिलेला भररस्त्यात दौंड शहरात पेटवले\nदौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/in-rajasthan-23-ministers-included/", "date_download": "2019-01-16T12:14:38Z", "digest": "sha1:EGIVKTTPK742CLZ2PROTSBG27W2KTZS3", "length": 8388, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजस्थानात 23 मंत्र्यांचा समावेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजस्थानात 23 मंत्र्यांचा समावेश\nजयपुर: राजस्थानात नुकत्याच सत्तेवर आलेल्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून आज 23 मंत्र्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. राजभवनावरील कार्यक्रमात या मंत्र्यांना अधिकार पदाची शपथ देण्यात आली. या 23 जणांपैकी 13 कॅबिनेट दर्जाचे तर 10 राज्यमंत्री आहेत.\nराज्यपाल कल्याणसिंह यांनी त्यांना शपथ दिली. कॉंग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलालाही यात एक मंत्रिपद देण्यात आले आहे. बी.डी. कल्ला, शांतीकुमार धारिवाल, प्रसादीलाल मीना, मास्टर भवंरलाल मेघवाल, लालचंद कटारिया, रघु शर्मा, प्रमोद जैन भाया, विश्‍वेंद्रसिंह, हरिष चौधरी, रमेशचंद मीना, उदयलाल अंजना, प्रतापसिंग खचरीवास आणि सालेह मोहंमद अशी कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची नावे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nकर्नाटकातील सरकार कोसळल्यास आम्ही सत्तेसाठी दावा करणार : भाजप\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_982.html", "date_download": "2019-01-16T12:16:43Z", "digest": "sha1:JNGQKIO7VHDSUEFEVAOITHGYWXXD7PYO", "length": 11045, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शिवसंग्राम पिंपरी-चिंचवड शहर संपर्क प्रमुखपदी पांडुरंग आवारे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँ��े की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशिवसंग्राम पिंपरी-चिंचवड शहर संपर्क प्रमुखपदी पांडुरंग आवारे\nबीड, (प्रतिनिधी): बीड येथे शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या दि.१६ रोजी झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर.\nयांनी बीड येथील पांडुरंग आभिमान आवारे-पाटील यांची पिंपरी-चिंचवड, पुणे शहर संपर्कप्रमुखपदी निवड केली आणि शुभेच्छा दिल्या. पांडुरंग आवारे यांना शिवसंग्रामच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात काम करण्याची संधी देऊन आमदार विनायक मेटे यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय दिला असून पांडुरंग आवारे यांना आपले नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.\nगेल्या अनेक वर्षासापासुन शिवसंग्राममध्ये प्रामाणिकपणे व एक निष्ठेने काम करत असलेल्या पांडुरंग आवारे-पाटील यांनी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणुन समाजहिताच्या प्रश्नासाठी रस्ता-रोको, आदोलंने केली. उपोषणे केली व आपल्या संघटनेचा, पक्षाचा विस्तार करून आ.मेटे यांचे व शिवसंग्रामचे विचार बीड जिल्ह्यातच नाहीतर पिंपरी-चिंचवड,पुणे शहरामध्ये व अन्य ठिकाणी राज्यात समाजातील तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यांची काम करण्याची धडपड, ईच्छाशक्ती, चिकाटी, जिद्द आपल्या पक्षा बद्दलचे प्रेम व एकनिष्ठपणा आणि पिंपरी-चिंचवड शहरामधला खूप मोठा जनसंपर्क पाहुण त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणुन व पुढेही चांगले काम करतील असा विश्वास ठेऊन पांडुरंग आवारे-पाटील यांच्यावर आता पिंपरी-चिंचवड, पुणे शहर संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी व निवड करूण पुढे शहरात व जिल्ह्यात पक्ष कार्य वाढवण्यासाठी त्यांची आ.मेटे, शिवसंग्रामचे युवक प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, बीड जिल्हाध्यक्ष यांनी त्यांची निवड केली आहे.\nआमदार विनायक मेटे हे रा���्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असून शिवसंग्रामच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी समाजकारण आणि राजकारण केले आहे. हे करत असताना त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी देऊन एका उंचीवर नेले आहे. पांडुरंग आवारे यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील जनसंपर्क, कामाचा अनुभव, शिवसंग्रामवरची निष्ठा, चळवळीतील योगदान या सर्व गुणांचा विचार करून आमदार विनायकराव मेटे यांनी त्यांना पुणे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.\nपांडुरंग आवारे यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात संघटनात्मक कामात वाढ होऊन शिवसंग्रामचा विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/521157", "date_download": "2019-01-16T12:42:04Z", "digest": "sha1:JUKGI5UR6NZO4CIZWILA4ONMRWOTJOXF", "length": 8332, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन\nमाध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन\nपुणे / प्रतिनिधी :\nसध्या लोक सत्य ऐकण्याच्या आणि स्वीकारणाच्या मानसिकतेत दिसत नसले तरी माध्यमांनी सत्य सांगतच राहिले पाहिजे. तरच त्यांच्या विश्वासार्हतेला बळकटी मिळेल, असे मत एनडीटिव्हीचे संपादक श्रीनिवासन जैन यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत’ जैन बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे यावेळी उपस्थित होते.\nजैन म्हणाले, अभिव्यक्ती आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरात पत्रकार विविध मार्गांनी विचारमंथन करत आहेत. केवळ मोर्चे, निषेध अथवा चर्चा करून चालणार नाही. डॉ. दाभोळकर, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून अद्याप काही हाती सापडले नाही. पत्रकारांनी यासाठी एकत्र येत तपास यंत्रणांवर दबागट निर्माण केला पाहिजे. सत्याची वाट कायम ठेऊन सरकारी कार्यक्रम, मंत्री यांच्यावर बहिष्कार टाकण्यासारख्या अभिनव मार्गाचा अवलंब माध्यमांना करावा लागेल.\nलंकेश यांच्या हत्येबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱया निखील दधिच याला पंतप्रधान ट्वीटरवर फॉलो करत आहेत. सर्वांनी आवाज उठवूनही त्यांनी अद्याप त्याला अनफॉलो केलेले नाही. यातच सरकारी धोरणांच्या विरोधात काही बोलले तर त्याच्या वाईट प्रतिक्रिया येतात. यात शिव्या आणि वैयक्तिक जीवनावर टिका टिपण्णी असते, यापूर्वी कधीही असे झाले नाही. भावनिक प्रभाव टाकला जात असल्याने त्यात गुरफटलेले लोक सत्य स्विकारत नाहीत, असे जैन यांनी स्पष्ट केले.\nआजकाल माध्यमांमध्ये सरकारच्या बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे असे दोन गट तयार झाले आहेत. यात माध्यमांच्या मालकांवर सामाजिक, आर्थिक दबाव येत आहे. हा दबाव स्विकारणाऱयांची संख्या कमी होत आहे. हे घातक असून काही माध्यमे तर सरकारचे पाठराखे असल्यासारखेच वागत आहेत. माध्यमांच्या मालकांनी पत्रकारिता आणि व्यवसाय यात अंतर ठेवले पाहिजे. लोकांना गोंधळात न टाकता वस्तूस्थिती दाखविणारी पत्रकारिता केली पाहिजे. या स्पर्धेतही जे सत्यकथन करतील, तरच ते भविष्यात टिकून राहतील, असेही त्यांनी नमूद केले.\nपंचकुलात हिंसाचार घडवण्यासाठी हनीप्रीतने वाटले सव्वा कोटी\nकोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेची उडी\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक\nकसोटीतून पर्दापण करणार पृथ्वी शॉ\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमा���ी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/12/Use-of-courage-and-intellect-can-be-done-with-a-positive-view.html", "date_download": "2019-01-16T11:45:02Z", "digest": "sha1:QMAK7KDTUZ6CIIU4NTKIVMO5D76SCIXP", "length": 4871, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " धाडस आणि बुद्धी यांचा उपयोग सकारात्मक दृष्टिने करावा : सावरकर धाडस आणि बुद्धी यांचा उपयोग सकारात्मक दृष्टिने करावा : सावरकर", "raw_content": "\nधाडस आणि बुद्धी यांचा उपयोग सकारात्मक दृष्टिने करावा : सावरकर\nनाशिक : बंदिवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल, याचा विचार त्यांनीच स्वतःच्या पातळीवर करावा तसेच कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, धाडस आणि बुद्धी ही सकारात्मक दृष्ट्या उपयोगात आणावी, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.\nस्पर्धेत अनेक महिला व पुरुष बंदीवानांनी सक्रीय सहभाग नोंदविला. कारागृह अधिक्षक राजकुमाी साळी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकार्यात सहभागी झालेल्यांचा आदर्श ठेवत आपल्यातील देशभक्तींचे विचार जीवनात उत्तरोत्तर वृद्धिंगत करावे. कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर, कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी पल्लवी कदम व टी. एस. निंबाळकर, स्मारका��े कार्यवाह राजेंद्र वराडकर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत कर्मचारी वर्गानेही सहभाग घेतला होता. त्यांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले. शिक्षक आकाश माळी यांनीदेखील स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेचे परीक्षण केलेल्या स्वामिनी सावरकर यांनी स्पर्धकांच्या विचारांचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले. तुरुंगाधिकारी पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले तर आभार स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी मानले. सूत्रसंचालन रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T11:42:07Z", "digest": "sha1:BUWRKH7AOGHTACSDNHLEA54HR2ZBF3UU", "length": 13210, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुणवत्ता विकास अभियानाचे आजपासून मुल्यांकन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगुणवत्ता विकास अभियानाचे आजपासून मुल्यांकन\nखटाव तालुक्‍याच्या अनोख्या शैक्षणिक पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही चार्ज\nबुध – कटगुण, ता. खटाव येथे म. फुले पुण्यतिथीदिवशी पं. स. सभापती सौ. कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे यांच्या प्रेरणेतून व जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते म. फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाचा प्रारंभ करण्यात आले होते. प्रेरणा व प्रोत्साहनातून वास्तववादी व वस्तुनिष्ठ मुल्याकंनावर आधारीत या शैक्षणिक प्रकल्पाच्या मुल्यांकनास आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, खटावचा हा शैक्षणिक पॅटर्नला जिल्ह्यात नावाजले जात आहे.\nयाबाबत माहिती देताना प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हणाले, खटाव तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी स्वयमंप्रेरणेने जिद्दीने विविध शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प, प्रयोग, संशोधन, कृतिकार्यक्रम करावेत. त्यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा शैक्षणिक कार्यक्रम महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानातून दिलेला आहे. या शैक्षणिक अभियानात शिक्षकांनी केंद्रप्रमुखांचे मार्गदर्शन घेऊन विविध शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम वर्ग व शाळा पातळीवर राबवत आहेत.\nवाचन लेखन व अंकज्ञान बरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिक शाळा प्रवेश परीक्षा तयारी व सराव वर्ग सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमहत्व विकास स्पर्धा अंतर्गत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, हस्तलिखित स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा स्पर्धा, गीतमंच, लोकनृत्य स्पर्धा, शाहिरी पोवाडा स्पर्धा, बालनाट्यस्पर्धा तयारी वर्ग शाळा केंद्र बीट तालुका पातळीवर सुरू आहे. या विविध शैक्षणिक विकास कार्यक्रमामुळे खटाव तालुक्‍यातील शैक्षणिक वातावरण शिक्षणमय झाले असून शिक्षकांना अधिकारी पदाधिकारी व समाज प्रेरणा देत असलेने शिक्षक व विद्यार्थी उमेद व आशावादी पध्दतीने विविध शैक्षणिक प्रयोग करुन शैक्षणिक कामकाज दर्जेदारपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.\nप्रकल्प मुल्याकंनात खटाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 247 शाळांचा समावेश होत आहे. इयत्ता 1 ते 4 थी मधील वर्गांचे मुल्यांकन 100 गुणांचे असून प्रथमस्तर केंद्रपातळीवर मुल्यमापन करून प्रत्येक केंद्रातील इयत्ता पहिलीचे तीन, इयत्ता दुसरीचे तीन, इयत्ता तिसरीचे तीन व इयत्ता चौथीचे तीन क्रमांक गुणानुक्रमे काढण्यात येतील. मुल्यमापनासाठी केंद्रातील इयत्तानिहाय फक्त प्रथम क्रमांकप्राप्त एकच वर्ग पात्र असेल.\nतालुका मुल्यमापनासाठी पहिली ते चौथीपर्यंतचे एकवीस केंद्रातील प्रतिइयत्ता प्रथम क्रमांक विजेते एकविस वर्ग पात्र असतील. त्याचे पुन्हा अंतीम फेरीत मुल्यमापन करुन इयत्तानिहाय तालुका पातळीवर प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात येतील. तालुका पातळीवरील इयत्ता निहाय प्रथम तीन क्रमांक विजेते वर्गशिक्षकांना रोख रक्कम, मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maval-news-8/", "date_download": "2019-01-16T12:28:42Z", "digest": "sha1:XHSKP7T4LDSHNIMVASMSFD6O224UJFDE", "length": 11388, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मावळ : चिंचोलीमध्ये शनैश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमावळ : चिंचोलीमध्ये शनैश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी\nशनि महात्म्य पठण : शनि अमावस्येनिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे\nदेहुरोड -चिंचोली येथील श्री शनैश्‍वर मंदिरात शनी अमावस्या व नववर्षाची प्रारंभानिमित्त भाविकांनी शनिवारी (दि. 5) पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरात पहाटे अभिषेक, नित्यपूजा कलश पूजन, महापूजा, लघुरुद्र, जलाभिषेक, महायज्ञ, शनि महात्म्य पठण, आरती, भजन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nश्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा ठिकाण असल्याने येथील मंदिराला पंचक्रोशीत वेगळे महत्व आहे. चिंचोलीतील श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्ट व जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शनी अमावस्या निमित्त पहाटे कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शनी महाराजांचा लघुरुद्र अभिषेक “सीओडी’चे ब्रिगेडीअर सुजित यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. पवित्र जलाभिषेक करण्यात आला. मनाली आणि प्रसन्न जाधव यांच्या हस्ते पूजन झाले.\nदुपारी किन्हई येथील महिला भजनी मंडळ व चिंचोलीतील साईगणेश भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपनन झाला. महायज्ञात अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. दुपारी सुरू झालेला महाप्रसाद वाटप रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शनिभक्‍तांनी महाप्रसाद वाटप करण्यासाठी सहकार्य केले. अनेक भाविक-भक्‍तांनी मंदिराच्या आवारात दिवसभर शनि महात्म्य पठण केले. साहनी आणि पादुका मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाई व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी नववर्षा निमित्त दीपोत्सव संपन्न करण्यात आले.\nसायंकाळी तळेगाव नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील शेळके आणि शिरगाव साई संस्थानचे जयशे मुळे यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिव रमेश जाधव तसेच शनिभक्‍तांच्या उपस्थित शनि महाराजांचे पूजन झाल्यानंतर आरती करण्यात आली. सायंकाळी आरतीला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून रांगा लावून भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी करा : खासदार बारणे\nमावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग\nमावळ : कार्ल्यात दीपोत्सवाने इतिहासाला उजाळा\nवणव्यात होरपळलेल्या झाडांना संजीवनी\nआळंदीतील अंध शाळेला 24 लाखांची मदत\nबुद्ध विहार ज्ञानाचे केंद्र बनावे : भीमराव आंबेडकर\nआयटी अभियंत्यांना नोकरीच्या नावाखाली गंडा\n‘त्या’ जमिनी मूळ मालकांना परत द्या\nसांख्यिकी खात्याकडून ‘वेळेच्या वापरा’चे सर्वेक्षण\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur?start=36", "date_download": "2019-01-16T13:18:16Z", "digest": "sha1:ILPTJJ2GPLRVDNMNLKHRXUXSPG3YB5I4", "length": 6213, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतातील विजेचा शॉक लागला अन् बिबट्याने श्वास सोडला\nहात-पाय बांधून महिलेला मारहाण, नांदेडमधील धक्कादायक प्रकार\nताडोबातील सोनम वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटक आश्चर्यचकीत\nऊसतोडणीच्या आवाजाने बछड्यांना सोडून मादी बिबट्याने धूम ठोकली\nमोदींच्या आश्वासनांचा निषेध करत नागपूर युवा काँग्रेसचं 'मोदी एप्रिल फुल' आंदोलन\nपैशांचा पाऊस पाडून ‘तो’ करत होता फसवणूक\nपोलिसाने विचारला जाब कॉन्स्टेबलला आला राग\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\nयवतमाळमध्ये आता रोबोट शिकवणार इंग्लिश\nस्वत:चा जीव धोक्यात घालून वाघासोबत झुंज लढवणारी 'रणरागिणी'\n‘मी शिवसेनाचाच...’- गुलाबराव पाटील\nदेशी कट्ट्याचा धाक दाखवत वसुली करणारा गजाआड\nबौद्ध विहारातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला\n‘त्या’ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला दिला चोप\nनंदुरबारमध्ये तिहेरी अपघात; चालक जागीच ठार\nप्रमोद कांबळेंना मानसिक धक्का, शिल्पकाराचा खजिना आगीत भस्मसात\nकर्जमाफीचा घोळ संपता संपेना ; पात्र शेतकऱ्यांनाही बँकेच्या नोटीसा\nनो चेकिंग, नो रेजिस्ट्रेशन; आरटीओ अधिकाऱ्यांचा कारनामा\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/all/page-7/", "date_download": "2019-01-16T11:53:44Z", "digest": "sha1:XRRHPOKU65CI4BMF7TZCAMGCJXGG6KOX", "length": 10813, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कविता- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कार��...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दु���्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nपनवेलच्या प्रचारसभेत आठवलेंची कविता\nडोंबिवलीत सेना-भाजपमध्ये धुसफूस सुरूच, सेनेकडून होर्डिंगबाजी\nडोंबिवलीत शिवसेनेने रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याची काढली धिंड\nतब्बल 9 लाख लिटर दारू उंदरांनी केली लंपास, बिहार पोलिसांचा अजब दावा\nमुख्यमंत्र्यांनी केली आठवलेंवर कविता\nमला किती दिवस सीएम करणार , जेव्हा आठवले मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...\nकाय आहे करणी सेनेचा राणी पद्मावतीशी संबंध\nश्रीराम लागूंच्या आवाजातून नट कविता\nब्लॉग स्पेस Feb 26, 2017\nमायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र \nमी रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही- मुख्यमंत्री\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-5/", "date_download": "2019-01-16T11:54:27Z", "digest": "sha1:2P3JHR25OQY4WWLOSRZBIKSCMNBWHH3S", "length": 11563, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पृथ्वीराज चव्हाण- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nआम्ही एका विचाराने एकत्र आलो -शरद पवार\n\"ज्या गरिबांची गोष्ट सांगून मोदी पंतप्रधान झाले तेच आज गरीब आणि मागासवर्गीयांचे अधिकार मारत आहे\"\nबाबा रामदेव सरकारचे जावई आहेत का , विरोधकांचा फडणवीसांना खडा सवाल\nबापटांच्या 'सरकार भविष्यवाणी' वक्तव्यावरून काकडेंची कुरघोडी \nमहाराष्ट्र Dec 30, 2017\nशरद पवार भावी राष्ट्रपती, सुशीलकुमार शिंदेंचं भाकीत\nझोटिंग समितीचा अहवाल निरर्थक - मुख्यमंत्री ; खडसेंच्या मंत्रिपदाचं भवितव्य सीएमच्याच हाती \nकाँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव निश्चित\n' कर्जमाफी इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा'\n'सांगलीत पोलिसांना वाचवलं जातंय'\nमहाराष्ट्र Oct 31, 2017\nवाल्याचे वाल्मिकी तयार करणारा पक्ष म्हणजे भाजप-अशोक चव्हाणांची टीका\nमहाराष्ट्र Oct 28, 2017\nमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या यंत्रणेमुळे कर्जमाफीत घोळ -पृथ्वीराज चव्हाण\nकाँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना सुरूवात\nइतके मतभेद असलेलं सरकार काय कामाचं\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/both-are-lost-in-war-between-snakes-and-humans-raipur-chhattisgarh_video-300545.html", "date_download": "2019-01-16T12:07:34Z", "digest": "sha1:MWS4Z5X6WOFVMW37PVHOZ3YXHD6J7C7D", "length": 14757, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nछत्तीसगड हा 46 टक्के जंगलाने गडद झालेला जिल्हा...या भागात वनप्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वन प्राणी आणि माणसात संघर्ष सुरूच आहे. दरवर्षी साप चावल्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. मानवी वस्ती जंगलाला लागून असल्यामुळे वनप्राण्यांचा वावर अधिक वाढलाय. त्यामुळे गावात सर्रास साप पाहण्यास मिळताय. अक्षरश: घरात जमिनीखालीही साप पाहण्यास मिळताय. अनेक वेळा सापांना मारलं जातंय.\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठि��ाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nVIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण\nVIDEO : शिवसेनेनं वाटल्या 'ठाकरे' पतंग\nVIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट\nVIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल\nVIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात\nSpecial Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'\nSpecial Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'\nSpecial Report : मोहिते पाटलांना 'कात्रजचा घाट'\nSpecial Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/miss-america-grechan-karlson-statement-election-would-not-be-on-the-basis-of-bikini-and-physic-live-interaction-292005.html", "date_download": "2019-01-16T12:53:30Z", "digest": "sha1:IOHU4HXZQTT35ZIAJGEXY5PM66DLCB43", "length": 13262, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिस अमेरिका स्पर्धेतून बिकिनी होणार हद्दपार !", "raw_content": "\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टा��े दिला घटस्फोटाचा निकाल\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nमिस अमेरिका स्पर्धेतून बिकिनी होणार हद्दपार \nसध्या बोलबाला आहे तो 'मिस अमेरिका' या स्पर्धेचा. कारण या स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले आहेत.\nअमेरिका, 07 जून : सध्या बोलबाला आहे तो 'मिस अमेरिका' या स्पर्धेचा. कारण या स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले आहेत. या स्पर्धेमध्ये बिकिनी घालून असलेली फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर भौतिकशास्त्रावर आधारित फेरीदेखील रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजकांकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.\nही स्पर्धा शारीरिकदृष्ट्या घेतली जाणार नाही त्यामुळे या स्पर्धेतून स्विमिंग स्पर्धादेखील रद्द करण्यात आली आहे. अनेकदा काही स्त्रीयांना स्पर्धेत भाग तर घ्यायचा असतो पण हाय हिल्स आणि बिकिनी घालायची नसते. बिकीनी राऊण्डमध्ये अवघडल्यासारखं होत असल्याची होत होती तक्रार वारंवार स्पर्धकांकडून केली जात होती. त्यामुळे याच मुद्द्याला लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.\n'मिस अमेरिका ही एक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये स्पर्धकांची बुद्धिमता तपासली जाते त्यात त्यांचं शारीरिक प्रदर्शन नको' असं मिस अमेरिका स्पर्धेच्या आयोजक ग्रेचन कार्लसन यांनी म्हटलं आहे.\n97 वर्षांआधी सुरू झालेल्या या नियमांना मोडून मिस अमेरिका या स्पर्धेतून बिकिनी, भौतिकशास्त्र आणि स्विमिंग अशा फेऱ्या काढून टाकण्यात आल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bikini roundgrechan karlsonmiss Americaग्रेचन कार्लसनबिकनी राउंडमिस अमेरिका\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://upscmantra.com/videos/upsc-importance-of-general-studies", "date_download": "2019-01-16T13:30:37Z", "digest": "sha1:JHKVQJKFSPWJJDFGUWCGCROEMJV2G3GB", "length": 5612, "nlines": 80, "source_domain": "upscmantra.com", "title": "यूपीएससी सिव्हील सर्व्हीसेस : - सामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nसामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nUPSC च्या अभ्यासाला सुरवात झाली कि पहिला प्रश्न पडतो---- सुरवात कशाने करावी – GS ने की Optional ने सध्या UPSC म्हणजे GS असे समीकरणच झाले आहे. एकतर हा विषय अनिवार्य असल्याने त्यात जर तुम्ही इतरांच्या मागे पडला तर ती GAP भरून काढणे आवश्यक आहे. Prelims ला तुमचा result केवळ GS च्या गुणांवरच अवलंबून आहे. Mains ला तर सरळ सरळ GS चे चार पेपर आहेत. तसेच निबंध आणि मुलाखत सुद्धा शेवटी GS वरच अवलंबून आहे. GS ची तोंडओळख Optional निवडीसाठीही उपयोगी ठरते. याविषयीची चर्चा मी पुढील व्हिडीओत केली आहे. तुम्हाला विषय आणि तपशील आवडला तर कृपया तो शेअर करण्यास विसरू नका.\nस्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.\nपूर्वपरीक्षेची तयारी - Prelims Strategy\nटेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन\nभारतीय अर्थव्यवस्थेचा आभ्यास कसा करावा\nदहावी/बारावी नंतरअभ्यास करावा का\nपदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी\nयूपीएससी - उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा.\nसामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व\nवृत्तपत्रांचे वाचन (News Papers Reading)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/09/20.html", "date_download": "2019-01-16T11:51:20Z", "digest": "sha1:2BY4H2H4PQFEXWTWHVNNJCASYX553P2V", "length": 8914, "nlines": 30, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: सणास��दीच्या निमित्ताने मागणी वाढल्याने एसओटीसी ट्रॅव्हलच्या बुकिंगमध्ये 20% वाढ", "raw_content": "\nसणासुदीच्या निमित्ताने मागणी वाढल्याने एसओटीसी ट्रॅव्हलच्या बुकिंगमध्ये 20% वाढ\nआगामी सणासुदीच्या निमित्ताने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, देशांतील व परदेशातील ठिकाणांसाठी असलेली एकंदर मागणी 15-20% वाढली असल्याचे निरीक्षण एसओटीसी ट्रॅव्हलने नोंदवले आहे. भारतातील सणासुदीचा हंगाम म्हणजे प्रामुख्याने कुटुंबाबरोबर व प्रियजनांबरोबर व्यतित करण्याचा कालावधी समजला जात असून, एसओटीसीने या बाबतीत महत्त्वाचा बदल पाहिला आहे. या कालावधीमध्ये झटपट हॉलिडेंचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिक सुट्यांचा वापर करण्याकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे.\nशहरातल्या रोजच्या रटाळ धकाधकीतून सुटका होण्यासाठी इच्छुक असलेल्या पर्यटकांना सणासुदीचा हंगाम म्हणजे योग्य संधी वाटते, असे एसओटीसीचे निरीक्षण आहे. सणासुदीच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा शहरांतील कुटुंबे, तरुण व डिंक यांच्याकडून मोठ्या संख्येने विचारणा होत आहे. देशातील ठिकाणांमध्ये केरळ, अंदमान, राजस्थान, गोवा व हिमाचल प्रदेश यांना सर्वाधिक मागणी आहे, तर ईशान्य भारत सर्वात लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. दुबई, हाँगकाँ, सिंगापूर व थायलंड ही लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ठिकाणे ठरली आहेत. इजिप्त, अझरबैजान, पूर्व युरोप (चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया व हंगेरी) ही ठिकाणेही लक्ष वेधत आहेत.\nप्रवासाचा निर्णय घेण्याबद्दल पर्यटक अधिक साहसी होत आहेत व फारसे नियोजन व अभ्यास न करण्याकडे झुकत आहेत, असे एसओटीसीला आढळले आहे. पर्यटकांनी देशांतर्गत ठिकाणांसाठी झटपट बुकिंग केले आहे. साहसप्रेमी व तरुण यांना चाकोरीबाहेरच्या ठिकाणांची व नव्या अनुभवांची ओढ दिसून येते. त्यांचा कल पारंपरिक साइटसीइंग व गाइडेड टूर याऐवजी थरारक व प्रायोगिक प्रवासाकडे अधिक वाढला आहे; त्यांना रस्त्याने सफर करून, क्रुझद्वारे प्रवासाचे ठिकाण अनुभवायचे आहे, नवनव्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि स्थानिक गोष्टी पाहायच्या आहेत. महत्त्वाच्या महानगरांतील व उप-महानगरांतील ग्राहकांचा आकृष्ट करण्यासाठी, एसओटीसीने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी “सुपर हॉलिडे से���” या विशेष सवलतीचे योग्य प्रकारे नियोजन केले आहे. आगामी सणासुदीच्या काळात या महत्त्वाच्या विभागातील बुकिंगला चालना देण्यासाठी, कमीत कमी खर्चामध्ये अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या आकर्षक स्पॉट-ऑफर्स व विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त सवलती व ऑफर यांचा लाभ घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे एसओटीसीला वाटते.\nएसओटीसी ट्रॅव्हलचे भारत व एनआरआय मार्केट्स आणि ई-कॉमर्स विक्री प्रमुख डॅनिल डिसोझा यांनी सांगितले, “सणासुदीचा हंगाम लवकरच सुरू होत असून, आधुनिक पर्यटकांना सुटीच्या दरम्यान भारतातील व परदेशातील नवी ठिकाणे पाहण्याची उत्सुकता असल्याचे एसओटीसी ट्रॅव्हलचे निरीक्षण आहे. विमानप्रवास व राहण्याची सुविधा याचे स्पर्धात्मक दर असे अनेक घटकही यास उत्तेजन देतात. आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाण्यासाठी 2-3 महिने आधीच बुकिंग करणाऱ्या लोकांचे प्रमाणही 35-40% वाढले असल्याचे दिसून येते”.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fire-due-to-chemical-leakage-from-eicher-truck/", "date_download": "2019-01-16T12:54:22Z", "digest": "sha1:QHSYALQB6WTOZ54XAS64R37JPAQWGPKR", "length": 19937, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "आयशरमधून केमिकल गळती, आग लागून घरे, वाहने भस्मसात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले ग���ळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआयशरमधून केमिकल गळती, आग लागून घरे, वाहने भस्मसात\nयेथून जवळच असलेल्या मुद्देशवाडगाव येथे आयशरमध्ये असलेल्या केमिकल्सच्या बॅरलमधून केमिकल गळती झाल्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आग लागून आशयरचा स्फोट झाल्याने आसपासची घरे, वाहने व झाडे या आगीत जळाली. या प्रकरणी चालकास ताब्यात घेतले असून, या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.\nगुजरातहून कर्नाटकला वीज वितरण कंपनीचे साहित्य घेऊन निघालेले आयशरचालक वुंâडलिक चित्ते हे वाटेत गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे आपल्या सासूरवाडीला मध्यरात्री आले होते. आयशरमध्ये केमिकल्सच्या दोनशे लिटरचे २७ बॅरल होते. लागलेल्या आगीने या सर्व बॅरलचा स्फोट होऊन त्यातील केमिकल चोहोबाजूस पसरले. अप्पासाहेब भडके व रघुनाथ राजपूत यांचे घर, मोटारसायकल, तीन सायकली, गोठ्याला आग लागली. त्याचबरोबर आजूबाजूची झाडे व गल्लीत केमिकल पसरल्याने सर्वत्र आगीचे लोळच लोळ दिसत होते. अचानकपणे रात्री उशिरा अग्नीचे तांडव बघून नागरिक भयभीत झाले. परंतु शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि इतर शिवसैनिकांनी सतर्कता दाखत नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचबरोबर शाखाप्रमुख नवनाथ भुसारे यांनी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून संभाजीनगरहून अग्निशमन दलाची गाडी मुद्देवाडगाव येथे घटनास्थळी पाठवली. पुढील अनर्थ टाळला, अन्यथा संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडले असते.\nया आगीत अंदाजे पंधरा ते वीस लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसह शिवसैनिक दिलीप पैकराव, बाळू भुसारे, दत्ता भुसारे, गुलजार शेख मुजीम शेख यांनी आटोकाट प्रयत्न केले. केमिकलच्या वासाने घटनास्थळी दत्तात्रय घुन्हे व नपसीर हरुण शेख हे बेशुद्ध झाले होते. त्यांना तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, तर आयशरचालक कुंडलिक चित्ते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील22 मार्चला उलगडणार ‘सावट’ चित्रपटाचे रहस्य\nपुढीलLIVE- ‘ठाकरे’ चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्���प्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/nakushi-a-star-pravahs-upcoming-serial/", "date_download": "2019-01-16T11:59:26Z", "digest": "sha1:UC3AWD64OJ7ZLIZPZKPGRAGKSG2SMBOH", "length": 6294, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "Nakushi ~ A Star Pravah's Upcoming Serial", "raw_content": "\nवास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या वाहिनीवरील ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या नव्या मालिकेचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.\nअलीकडच्या काळात टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेतून भरून निघणार आहे. स्टार प्रवाहनं प्रदर्शित केलेल्या या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथा, कलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nकॅफेमराठीची धमाकेदार वेब सिरीज ‘डॉटेड की फ्लेवर्ड’\nव्हेंटिलेटरचा प्रवास खडतर पण आनंददायी – कुनिका सदानंद\nहॉट सई ताम्हणकरला जायचंय या क्रिकेटरसोबत डेटवर…\nआपल्या आवडत्या अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा व्हॅलेंटाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=201605&list=pages&filter=meta&sort=hits", "date_download": "2019-01-16T12:49:38Z", "digest": "sha1:4SET7XNK5DG3LPNUE7X76RN7VVTZWJGC", "length": 3681, "nlines": 51, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "May 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n2.2 k 1 1 56 56 17 k विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n1.7 k 0 0 विकिपीडिया:शोध\n1.5 k 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n666 29 63 17 k 19 k 203 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n572 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र\n538 0 0 विकिपीडिया:चावडी\n532 1 1 149 149 149 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n418 1 1 1.4 k 1.4 k 25 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n327 0 0 विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या\n287 0 0 विकिपीडिया:माहितीपृष्ठ\n227 2 3 175 177 12 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n185 4 4 1.5 k 1.4 k 175 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n163 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n161 0 0 विकिपीडिया:निर्वाह\n134 0 0 विकिपीडिया:प्रकल्प\n107 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n106 0 0 विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n88 0 0 विकिपीडिया:Bot\n64 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n62 3 5 2.9 k 3.1 k 93 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n57 0 0 विकिपीडिया:परिचय\n55 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n54 0 0 विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१५\n13 1 4 0 854 151 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n11 1 8 1.4 k 1.3 k 61 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n11 1 1 28 28 3.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\n10 1 4 518 518 55 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n7 1 1 458 458 11 k विकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक\n1 1 165 165 165 विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/केवळ मराठी\n1 1 3 3 735 विकिपीडिया:दिनविशेष/मे ५\n1 1 23 23 149 विकिपीडिया:केम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/AgroInput-Dealer-first-general-meeting-Epilogue-in-Kopargaon/", "date_download": "2019-01-16T12:16:30Z", "digest": "sha1:G2VQ5SRK3BZ7JOMLU76IBFKNGZ4LYGAD", "length": 6180, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी प्रश्‍नांबाबत सदैव सोबत : ना.विखे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शेतकरी प्रश्‍नांबाबत सदैव सोबत : ना.विखे\nशेतकरी प्रश्‍नांबाबत सदैव सोबत : ना.विखे\nकेंद्र व राज्य शासन शेती व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी गंभीर नाही. बि- बियाणांच्या बाबतीत आपण आजही स्वयंपूर्ण नाही. दुसर्‍यांचे तंत्रज्ञान वापरावे लागत असून आज सर्वांसमोर शेतकरी जगला पाहिजे, हे एक मोठे आव्हान आहे. शेतकरी स्पर्धेत टिकावा म्हणून जे जे प्रश्‍न उपस्थित होतील ते प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी मी आपणासोबत सदैव राहिल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.\nअग्रोइनपुट डिलरच्या पहिल्या महाधिवेशन समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. स्नेहलता कोल्हे, माफादाचे अध्यक्ष प्रकाश कवडे, खजिनदार आबासाहेब भोकरे यांच्यासह विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुलभ व्यापार या अ‍ॅपचे प्रातिनिधिक स्वरुपात विमोचन करण्यात आले .\nना. विखे म्हणाले, खते, बियाणाबाबत राज्य शासन मोठे-मोठे मासे (कंपनी) सोडून देत किरकोळ व्यापार्‍यांना वेठीस धरते. आज देशापुढे बायोटेक्नोलॉजी हे एक मोठे आव्हान आहे. कृषी व कृषीविषयक क्षेत्रातील धोरणे बदलावे लागतील, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणतात मात्र त्यांच्याकडे सत्ता व अधिकार असताना त्यांनी अशा गोष्टी बोलणे हे त्यांना शोभत नाही. मी शेतकरी आहे, कृषीमंत्री राहिलो आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांची मला जाण आहे.आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मी आमदार या नात्याने शेतकर्‍यांच्या खते, बि-बियाणेंसह विविध समस्या सोडविण्यासाठी मी राज्यशासन दरबारी तुमच्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून देईल. मोदी शासनाने शेतकर्‍यांकडे आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ कसे करता येईल, हे धोरण ठेवल्याने आज शेतकर्‍यांना चांगले दिवस पहायला मिळत आहे. यावेळी माफादाचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे, जि. प. सदस्य राजेश परजणे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नि���ुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/New-10-Water-Purification-Projects-in-the-State-soon/", "date_download": "2019-01-16T12:45:02Z", "digest": "sha1:2YNCMJIPSDC2PLACQHWWYCWAQIK4ZJFZ", "length": 6497, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात लवकरच नवे 10 जलशुद्धीकरण प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यात लवकरच नवे 10 जलशुद्धीकरण प्रकल्प\nराज्यात लवकरच नवे 10 जलशुद्धीकरण प्रकल्प\nसरकारने 2012 सालापासून केलेल्या विविध प्रयत्नांमुळे शुद्ध पाण्याची होणारी गळती 40 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणण्यात यश आल्याचे सांगून राज्यात सुमारे 700 कोटी रुपये खर्चून 10 ते 12 नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्वरीतील सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी काहींचे काम सुरू असून, काही प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nढवळीकर म्हणाले, प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याच्या गळतीमुळे सरकारला दररोज 21 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागते. प्रक्रियायुक्‍त शुद्ध पाण्याची गळती रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. यात सरकारला यश आले असून पाण्याची गळती 15 टक्क्यांवर आणण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. यासाठी जनतेनेदेखील शुध्द पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून शुध्दीकरण केलेले पाणी वाजवी दरात जनतेला उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकच्च्या पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रियेसाठी प्रती क्युबीक मीटर पाण्यासाठी 12 रुपये इतका खर्च येतोे. मात्र सरकार जनतेला हे पाणी अडीच रुपये प्रती क्युबीक मीटर या दरात उपलब्ध करतेे. या प्रक्रियेत सरकार जवळपास 9.50 रुपये नुकसान सोसते. पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मीटर बसवले जाणार असून त्याद्वारे पाणी गळती टप्प्याटप्प्याने कमी करण्यास मदत होणार ���सल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकारकडून उभारण्यात येणार्‍या नव्या जलशुध्दिकरण प्रकल्पांमध्ये तिसवाडी तालुक्यासाठी 27 एमएलडीचा प्रकल्प ओपा येथे उभारला जात असून तो जानेवारी 2019 मध्ये पूर्ण होईल. नेत्रावळी, सांगे, काले, ओपा, गांजे, चांदेल, तुये, दाबोस, अस्नोडा आदी जलशुध्दीकरण प्रकल्पांतील जुने पंप बदलून नवे जादा अश्‍वशक्तीचे पंप बसवण्यात येतील. जायका प्रकल्पाचे काम 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/new-couple-dead-in-accident-on-kasarwadi-biloli-highway-at-nanded-district/", "date_download": "2019-01-16T12:33:43Z", "digest": "sha1:T3W77VWN4ZT2PF4FIMM7X7AM3F5AXZXQ", "length": 3614, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नांदेड येथे अपघातात नवदाम्पत्य ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नांदेड येथे अपघातात नवदाम्पत्य ठार\nनांदेड येथे अपघातात नवदाम्पत्य ठार\nबिलोली(जि. नांदेड) : प्रतिनिधी\nकासराळी ते बिलोली मार्गावर ऑटो आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या अपघातात नवदाम्‍पत्‍य जागीच ठार झाले आहे. शिवलिंग कुलके (वय, २४ रा. जळकोट ता.उदगीर) आणि कोमल यशवंतकर (वय, २०, रा.चौफाळा नांदेड) असे मृत्‍यू झालेल्‍या नवदाम्पत्याचे नाव आहे.\nशिवलिंग आणि कोमल यांचे १९ एप्रिल रोजी लग्न झाले होते. लग्‍नानंतर देव दर्शनाला जाताना हा अपघात झाला. यात शिवलिंग आणि कोमल जागीच ठार झाले तर, अन्य तीन जण जखमी झाले. शिवराज मंटाळकर(वय, ३०), कृष्णा मंटाळकर(वय, १६) आणि सविता बेल्लूरकर (३५) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर बिलोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍यांना नांदेडला हलवण्यात आले आहे.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय व��द पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Twenty-girls-missing-during-the-year/", "date_download": "2019-01-16T12:03:37Z", "digest": "sha1:3SDULQOU25ZQTH775EZZAUJPHNZBMCHA", "length": 7586, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोदाकाठातून वर्षभरात बारा मुली बेपत्ता! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › गोदाकाठातून वर्षभरात बारा मुली बेपत्ता\nगोदाकाठातून वर्षभरात बारा मुली बेपत्ता\nसायखेडा : दीपक पाटील\nनिफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातील सायखेडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या तीस ते पस्तीस गावांतील डझनभर मुली जानेवारी ते डिसेंबर 2017 या वर्षभरात बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यात बहुतेक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याने पालक हतबल झाले आहेत.\n21व्या शतकाकडे पदार्पण करत असताना साहजिकच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला. परिणामी प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला अन् अतिरेक झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मुले-मुली पसार होण्यामागे महत्त्वाची भूमिका मोबाइलने बजावली आहे. हे पोलिसांच्या तपासात अनेकदा पुढे आले आहे.\nअनेक वेळा मैत्री होते. मुले-मुली एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेत, सोशल मीडिया, मेसेज आदींद्वारे संपर्क वाढवत पळून जाण्याची योजना आखली जाते. अशा अनेक घटना ताज्या आहेत. एक दोन भेटीतच घरातून पळून जाण्याची व विवाह करून किंवा प्रेमसंबंधातून जीवन संपवून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बहुतेक तरुण मुली घरातून पोबारा करत असल्याने मुलीच्या आई-वडिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यातून काही पालकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.\n1. मुले-मुली एकांतामध्ये फोनवरून जेव्हा बोलत असतात त्यावेळी ते कोणाशी आणि काय बोलत असतात याची चौकशी पालकांनी करावी.\n2. मी मैत्रणी/नातेवाइकाकडे चालली आहे, असे मुली पालकाना सांगून घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न पाठवता इतर नातेवाइकासोबत पाठवावे.\n3. मुलगी/मुलगा घरातून शाळा कॉलेजला जातात त्यावेळी ते घरातून किती वाजता निघाले शाळा-कॉलेजमध्येच गेले का शाळा-कॉलेजमधून बाहेर कधी पडले सरळ घरी आले का सरळ घरी आले का किती वाजता आले याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.\n4. बहुतांश मुला-मुलींनी निघून जाण्याअगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुला-मुलींचा मोबाइल अधूनमधून तपासावे.\n5. धावपळीच्या दुनियेत पालकांना कुटुंब चालवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. त्यामुळे पाल्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नसल्याने लक्ष देणे आवश्यक आहे.\n6. घटना घडल्यानंतर माता-पित्यांनी अश्रू ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी.\nनाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nएक मार्चपासून राज्यात 'असहकार आंदोलन'\nनायलॉन मांजाने युवक जखमी\nशहर स्वच्छतेसाठी महापौरांचा ‘मॉर्निंग वॉक’\nजिल्ह्याची मतदारसंख्या ४३ लाखांवर\nपंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे..\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tribal-Women-Practices/", "date_download": "2019-01-16T12:04:55Z", "digest": "sha1:ZEXPIGNFJRYPG4NCKGDLNJHJOAKIPXDE", "length": 6074, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › #Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे\n#Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे\nआयटी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपळे गुरव परिसरात आता आदिवासी महिलाही आपले उद्योजक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहे. आपल्यातील कलागुणांना योग्य त्या प्रकारे आकार देवून या महिला घरगुती व्यवसायाला प्राधान्य देत सक्षमपणे आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताना दिसून येत आहे.\nधानोरी, दिघी, बोपखेल, भोसरी, दापोडी, पिपळे गुरव, नवी सांगवी भागातील आदिवासी महिला, बचत गटातील आदिवासी जमातीतील महिला आ�� पारंपरिक व्यवसायाकडे वळलेल्या पहायला मिळतात. पारंपारिक भात शेतीतून हात सडीचे तांदूळ, नाचणी पापड, करंवादाचे लोणचे, आदिवासी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती, मोहाच्या फुलाचे सिरप, जॅम, लाडू (डायबेटीस, बीपीसाठी हितकारक)आदी वस्तु त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांच्या अस्सल ग्रामीण पदार्थांना ग्राहकांतूनही मोठी पसंती मिळत आहे.\nशहरातील जुन्नर , आंबेगाव , खेड या आदिवासी पाड्यात भात शेती प्रामुख्याने केली जाते. त्याच भागातील शेतातून हात सडीचे तांदूळ अगदी लोंब्या गिरणीतून काढण्यापासून ते तांदूळ बाजारात मार्केटिंग करण्यापर्यंत सगळी कामे या महिलाच करतात. तांदूळ पाकिंगपासून त्याची निर्यात शहरात करण्यापर्यंतची सगळी कामे त्या लिलया पार पाडत आहेत.\nविचारांची देवाण घेवाण देखील होत असल्याचे मत नंदा कवठे यांनी सांगितले. मंगल वर्दे म्हणाल्या, मेसेज , फेसबुक पेज, व्हाट्सअप, फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जाते. आदिवासी संघाचे अध्यक्ष अनाना शेळके म्हणाले, सरकारकडून आदिवासी महिला व्यवसायाला मार्केटिंगचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. सध्या आदिवासी महिलांबरोबर आदिवासी मुलांनी देखील कॉम्पुटरचा लघु उद्योग सुरु केला आहे. यावेळी पुष्पा गजरे, छबुबाई उगले , कुंदा लोहकुरे, कोमल वैद्य आदी माहिलांनी अनुभव यावेळी सांगिते.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Birya-Kadam-gourp-Moka-in-satara/", "date_download": "2019-01-16T12:04:59Z", "digest": "sha1:OK7MNKGODIOLBCWMOWX4G2H724WORF34", "length": 6842, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nभोळी (ता. खंडाळा) येथे विटांचे ब्लॉक तयार करणारी कंपनी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी देत नसल्���ाच्या कारणातून त्या ठिकाणी जाऊन जाळपोळ करून दहशत माजवल्याप्रकरणी बिर्‍या ऊर्फ अमित रमेश कदम (रा. लोणी) याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतरही पुन्हा हद्दीत प्रवेश करून विविध गुन्हे केले आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, भोळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गट नं 171 मधील जागा या घटनेतील तक्रारदाराने भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी स्नेह बिल्डकॉन या नावाचे विटांचे ब्लॉक तयार करणार्‍या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. कंपनीचे काम सुरू असतानाच संशयित आरोपींनी सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन पीसीसी वर्कचे काम किंवा दर महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी व काम देण्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साईटवर जाऊन संशयितांनी बांधकामाच्या साहित्याची जाळपोळ करून जेसीबीच्या काचा फोडून नुकसान केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.\nगुन्ह्याच्या तपासामध्ये टोळीप्रमुख बिर्‍या व त्याच्या टोळीविरूध्द विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोनि बी. एन. पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिला. एसपी संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे करत आहेत.\nब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली\nवीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nसातारा : किल्ले अजिंक्यतारावरुन बस कोसळली, ३० जखमी (व्‍हिडिओ)\nकोरेगावच्या जवानाचे हृदयविकाराने निधन\nपालिकेत सभापती निवडीचे वारे\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम ��ाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/100-pakistani-soldiers-should-be-beheaded-says-baba-ramdev-43041", "date_download": "2019-01-16T12:54:18Z", "digest": "sha1:UBGVI6OCIX44YLZHQVLCN6AW3RIGRDDF", "length": 11700, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "100 Pakistani soldiers should be beheaded, says Baba Ramdev पाकच्या 100 सैनिकांची मुंडकी उडवा : रामदेवबाबा | eSakal", "raw_content": "\nपाकच्या 100 सैनिकांची मुंडकी उडवा : रामदेवबाबा\nमंगळवार, 2 मे 2017\nपाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी देशातील 125 कोटी नागरिकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले आहे. सरकारने आता कडक कारवाई करावी. पाकिस्तानने पुन्हा असे कृत्य करू नये.\nनवी दिल्ली - दोन भारतीय जवानांचा पाकने शिरच्छेद केल्याच्या घटनेनंतर योगगुरु रामदेवबाबांनी संतप्त प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या 100 सैनिकांचे मुंडके उडविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.\nएका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेवबाबा म्हणाले, की पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कृत्याबद्दल नवी दिल्लीने इस्लामाबाद मोठी किंमत मोजायला लावायला हवी. पाकिस्तानी सैन्यातील 100 सैनिकांची मुंडकी उडवून जशास तसे उत्तर दिले पाहिजे. भारत हा शक्तीशाली देश आहे. त्यामुळे भारताने या कृत्याला कठोर उत्तर दिले पाहिजे. माझा अहिंसेवर विश्वास आहे, पण आता अशा घटना खूप झाल्या आहेत. पाकिस्तानकडून हिंसा होत असेल, तर त्याला उत्तर तसेच दिले पाहिजे. पाकिस्तानने आता आपल्या 100 सैनिकांना गमाविण्यास तयार रहावे.\nपाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी देशातील 125 कोटी नागरिकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले आहे. सरकारने आता कडक कारवाई करावी. पाकिस्तानने पुन्हा असे कृत्य करू नये, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T12:49:34Z", "digest": "sha1:VOV6CB54AZCJME4QM5EIULMWS5FS6IHW", "length": 18704, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युवकांना हवा व्यसनमुक्त आणि निरोगी समाज : युवादिन विशेष | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयुवकांना हवा व्यसनमुक्त आणि निरोगी समाज : युवादिन विशेष\nस्वामी विवेकानंद यांची आज जयंती.हा दिवस राष्टृीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.त्यानिमीत्त प्रभातने युवापिढीचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.व्यसनमुक्त आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासच युवावर्ग प्राधान्य देताना दिसत आहे.\nमुल्यशिक्षणाची बिजे रूजवणे गरजेचे\nवाऱ्याच्या वेगाने आयुष्यातील सगळी आव्हाने पेलणारा युवा त्याला वायु म्हटले जाते.त्याच युवकाच्या जीवावर देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. तो युवक आज दिशा भरकटला असल्याचे दिसते.याचे कारण देशातील 83 टक्के युवक व्यसनाधीन होत आहे.आदर्श नेमके हरवलेत.देश घडवण्याची जबाबदारी आजच्या युवकांवरच आहे. प्रत्येक युवकाने मी स्वत:साठी आणि देशासाठी काय करू शकतो याचा विचार केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तिचा पर्यायाने राष्ट्राचा विकास होवु शकतो. यामध्ये आज आमच्या तरूणांनी नेमका आदर्श कोणाचा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशा तरूणांचा आदर्श आजच्या युवकांच्या समोर निर्माण करणे आवश्‍यक आहे.मुल्यशिक्षणाची बिजे रूजवणे गरजेचे आहे.\nसहाय्यक प्राध्यापक, एलबीएस, सातारा.\nरक्तदान एक चळवळ बनली पाहिजे\nमहाविद्यालयीन जीवन जगत असताना एका प्रसंगाने रक्ताची उपयुक्तता समजली. पैशाअभावी व वेळेत रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचे दु:ख मनाला खुप वेदना देऊन गेले. यापुढे असे कोणीही रक्त न मिळाल्याने दगावू द्यायचे नाही हा संकल्प मनाशी पक्का केला. तेव्हापासुनच रक्तदान चळवळीची सुरूवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रक्तदान शिबिरांचे आयोजन करू लागलो.\nलोकांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदानासाठी प्रवृत्त देखील करू लागलो. रक्त ही नाशवंत गोष्ट आहे जी आपल्या शरीरातच तयार होते. ते फार काळ साठवून ठेवता येत नाही. अनेक कुटुंबातील नागरिकांचे जीव रक्तामुळे वाचतात. त्यासाठी युवा वर्गाने रक्तदानाचा स्विकार केला पाहिजे. यासोबतच रक्तदान एक चळवळ बनली पाहिजे.\nयुवा मोरया सामाजिक संस्था सातारा.\nभारतीय बुध्दिमत्तेचा अभिमान वाटतो\nजर्मनीत बॅक्‍टेरियाविषयी पीएचडी करताना मला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. भारतीय युवकांच्या बुध्दिमत्तेची कसोटी खऱ्या अर्थाने जगाच्या बाहेर गेल्यावरच समजते. आपली संस्कृती आपला देश आणि परंपरा याचा कायमच अभिमानच वाटतो.\nजन्मजात मुलांना विषाणुंपासून संरक्षण करणे त्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक असते. त्यामध्ये लहान मुलांना इन्फेक्‍शन झाल्यास शरीरात कोणते बदल होतात व त्यावर नेमकं काय केले पाहिजे त्यासाठी औषधे निर्माण करण्याबाबत माझे संशोधन सुरू आहे. युवकांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना.गाव, शहर आणि देशासाठी आपले योगदा��� काय असेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.विवेकाचा आवाज आपण ऐकला पाहिजे आणि कृती देखील केली पाहिजे.\n– शिवाली निलेश दुदूस्कर रा. सातारा\nव्यसनमुक्तीसाठी युवाशक्तीची एकजूट व्हावी\nराजकारण हे विकासासाठी केले पाहिजे. ती लोकाशाहीची ताकत आहे. आज प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न करतोय. महापुरूषांच्या विचारांचा आज विसर पडला आहे.युवा शक्तीचा उपयोग हा व्यसनांच्या आहारी जावून कौटूंबिक त्रासासोबत राष्ट्राचे देखील मोठे नुकसान होत आहे. यासाठी गावांमध्ये दारूबंदी चळवळ रूजवण्यासाठी आज युवा शक्तीने प्रयत्न केला पाहिजे. आमच्या ग्रामसभेने सर्वानुमते दारूबंदीचा ठराव केला.\nआज प्रत्येक गावातील युवाशक्तीने निर्धार केल्यास गावागावातून दारूची दुकाने हद्द पार होऊ शकतात. महिला भगिनीची यासाठी एकजूट करणे आवश्‍यक बनले आहे. युवकांनी उत्स्फूर्तपणे दारुबंदीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. दारू बंदीची चळवळ करून ती रूजवण्यासाठी युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.\nप्रामाणिक प्रयत्न यशाचा मंत्र\nयुवा शिक्ती विधायक कामासाठी एकत्र आल्यास अभुतपुर्व बदल घडू शकतात. तंत्रज्ञानाची कास आज युवकांच्या हाती आली आहे. मात्र त्यांचा सजग वापर न झाल्याने त्यांच्यामध्ये विकृती तयार होत आहे. सामाजिक भान, जबाबदारी राखण्याचे काम आज युवापिढीच्या मजबूत खांद्यावरच आहे.\nग्रामीण भागातील सर्वसामान्य युवकांनी एकत्र येवुन सातत्य पूर्वक प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल आज जगाच्या कानाकोपर्यात पोहचली ती एकीमुळेच.समाजाप्रती किंवा आपल्या ध्येयाप्रती आपले योगदान काय असले पाहिजे याचा विचार देखील प्राधान्याने केला पाहिजे.आपल्या कला आज सर्वापर्यत पोहचवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. आणि त्याच्या सोबतीला अभ्यास सुध्दा महत्वाचा आहे.\nलेखक, दिग्दर्शक कोरी पाटी प्रोडक्‍शन सातारा.\nव्यसनमुक्तीसाठी युवाशक्तीची एकजूट व्हावी\nराजकारण हे विकासासाठी केले पाहिजे. ती लोकाशाहीची ताकत आहे. आज प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न करतोय. महापुरूषांच्या विचारांचा आज विसर पडला आहे.युवा शक्तीचा उपयोग हा व्यसनांच्या आहारी जावून कौटूंबिक त्रासासोबत राष्ट्राचे देखील मोठे नुकसान होत आहे. यासाठी गावांमध्ये दारूबं���ी चळवळ रूजवण्यासाठी आज युवा शक्तीने प्रयत्न केला पाहिजे. आमच्या ग्रामसभेने सर्वानुमते दारूबंदीचा ठराव केला. आज प्रत्येक गावातील युवाशक्तीने निर्धार केल्यास गावागावातून दारूची दुकाने हद्द पार होऊ शकतात. महिला भगिनीची यासाठी एकजूट करणे आवश्‍यक बनले आहे. युवकांनी उत्स्फूर्तपणे दारुबंदीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. दारू बंदीची चळवळ करून ती रूजवण्यासाठी युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T13:11:09Z", "digest": "sha1:LJ6TPIAWYBE7XTLICW3B6UAMU63QM6XO", "length": 7732, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्मार्ट वॉच’ला मनसेचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“स्मार्ट वॉच’ला मनसेचा विरोध\nपिंपरी – शहरातील सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्चून “स्मार्ट वॉच’ घेण्याचा प्रस्ताव स्थाया समिती तहकूब न करता तो रद्दच करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.\nकर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालि���ेच्या स्थायी समितीसमोर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर “स्मार्ट वॉच’चा ठराव ठेवला होता. यासाठी दरमहा 286 अधिक “जीएसटी’प्रमाणे एकूण दरमहा 13 लाख 4 हजार 128 रुपये तर एका वर्षासाठी 1 कोटी 56 लाख 49 हजार 536 रुपये केवळ जीएसटी असे एकूण खर्च हा 6 कोटी 285 लाख 98 हजार 144 रुपयांचा खर्च येणार आहे.\nहा ठराव स्थायी समितीच्या समोर मांडण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला सफाई कामगारांना बूट, हातमोजे दिले गेले नाहीत. त्यांना मुलभूत सुविधा नसताना महापालिकेने अशा “वॉच’वर कोट्यावधी रुपये खर्च करु नयेत, त्यातल्या त्यात थेट पद्धतीने खरेदीला मनसेचा विरोध आहे. या निविदेचा अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव तुर्तास स्थायी समितीने तहकूब ठेवला आहे. मात्र तो तहकूब न ठेवता सरळ रद्द करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.liweimetal.com/mr/ppgi-sheet.html", "date_download": "2019-01-16T11:46:44Z", "digest": "sha1:DXAYPKYEKLZOKCHI36BK346M62VRG6QV", "length": 9729, "nlines": 239, "source_domain": "www.liweimetal.com", "title": "", "raw_content": "Ppgi पत्रक - चीन टिॅंजिन Liwei लोखंड व स्टील\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केली उत्पादन वर्णन आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nनाव: चीन PPGI केलेले / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nझिंक जाडी: 30-270g / मीटर 2\nउपलब्धता: प्लास्टिकच्या चित्रपट आणि जलरोधक कागद द्वारे wrapped, आणि नंतर विळखा घातला आपण विनंती म्हणून लाकडी pallet.Or.\nवापरले जाते: बांधकाम साहित्य, छप्पर, प्रोफाइल, बासरी बनवणे, फर्निचर बनवणे, इ\nडिलिव्हरी वेळ: नजरेतील प्राप्त 30% ठेव किंवा एलसी प्रत 30 दिवसांच्या आत.\nपुरवठा क्षमता: दरमहा 50000MT.\n/ HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी तपशील चीन PPGI केली दाखवा\n/ हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी आणले चीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केलेले उत्पादन प्रक्रिया\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केली पॅकिंग आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केलेले शिपिंग आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nचीन PPGI केली संबंधित उत्पादने / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी आणले\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केली कंपनी माहिती आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केलेले आमच्या बाजार आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\nचीन PPGI / HDG / जी / SPCC DX51 जस्त थंड केलेले आमच्या प्रदर्शन आणले / हॉट बुडवून गॅल्वनाइज्ड स्टील गुंडाळी / पत्रक / प्लेट / पट्टी\n1.5mm जाड पन्हळी Ppgi पत्रक\n18 गेज पन्हळी Ppgi पत्रक\n1mm जाड पन्हळी Ppgi पत्रक\n22 गेज पन्हळी Ppgi पत्रक\nरंग लेपन Ppgi स्टील गुंडाळी\nरंग स्टील पत्रक Ppgi गुंडाळी\nउच्च गुणवत्ता Ppgi गुंडाळी\nपासून चीन Ppgi स्टील गुंडाळी\nछापील Ppgi पत्रक गुंडाळी\nगेज अगदी पन्हळी Ppgi पत्रक\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5229/", "date_download": "2019-01-16T11:58:42Z", "digest": "sha1:5MXJARXLB5X35VROD7JP7VD7CR3LTOO6", "length": 3205, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे", "raw_content": "\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nAuthor Topic: ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे (Read 2141 times)\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nतुझा कधी रे सांग झाला,\nभिजवून नभ हा खट्याळ मला,\nतुझ्या समीप कधी रे आला.\nहृदयातूनी, नेत्रातूनी, गात्रातुनी प्रित पाझरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nवेड्या मनास लावी गोडी,\nआणि बघ ना तू नसताना,\nवारा मुजोर काढी खोडी.\nमन क्षण क्षण होते कावरे बावरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nस्वप्नात कधी, सत्यात कधी,\nकधी तू असताना, नसताना कधी,\nकेवळ आठवांनी मन मोहरे.\nवाटते कि तू पाहिले, तू स्पर्शले, तू छेडीला मला.\nमी हासते उगाचच, मन होते लाजरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4626/", "date_download": "2019-01-16T11:53:32Z", "digest": "sha1:RNOUOCX2YCZNU6CCPPJHJLBLJLC3RNRB", "length": 2976, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा", "raw_content": "\nतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा\nAuthor Topic: तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा (Read 1891 times)\nतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा\nतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा\nहसत हसत तू काबुल कर\nतुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा\nओरडून ओरडून त्यांना जागं कर \nझोपलं आहे तुझं जे भाग्य\nडोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर\nहेवा असेल प्रत्येक मनी तुझा\nशत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर\nजर दिलासा शब्द तू कुणाला\nत्या शब्दांचा तू आदर कर\nशास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू\nतुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर \nअसेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी\nअसेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं\nअसेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय\nजीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर \nतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा\nतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/7/Editorial-on-Rice-nutritional-value-decreases.html", "date_download": "2019-01-16T11:49:36Z", "digest": "sha1:REK7ERQB26K4BOQGDCIATCU267HLWVV2", "length": 5600, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " तांदळाचे पोषणमूल्य घटतेय तांदळाचे पोषणमूल्य घटतेय", "raw_content": "\nजगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायला हवाच. तसेच आयुर्वेदानेदेखील भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे. जगभरात सुमारे ४० हजार जातींचे तांदळाचे उत्पादन होते. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहे���. आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस आहाराचे सेवन करणे महत्त्वाचं असतं परंतु, अलीकडच्या काळात वातावरणात झालेले बदल, भेसळयुक्त पदार्थांमुळे सकस, पोषक आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ भारतामध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nआहारामध्ये तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेच आहे. 'ब-१’, 'ब-२’, 'ब-५’, 'ब-९’ या जीवनसत्वांचा पुरवठा करणाऱ्या तांदळाचे पीक धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस तांदळाचे पोषणमूल्यांमध्ये घट होत चालली आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचा निष्कर्ष टोकियो विद्यापीठातील शास्त्रज्ञ काझुहिको कोबोयाशी यांनी काढला आहे. कोबोयाशी यांच्या मते, आणखी ५० वर्षांनंतर तांदळाचे पीक कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असलेल्या वातावरणात घेण्याची वेळ येणार आहे. त्यावेळी हवेत प्रतिदशलक्ष कणांमध्ये ५६८ ते ५९० कण कार्बन डायऑक्साइड असणार आहे. त्यामुळे त्यावेळी तांदळात नैसर्गिकरीत्या आढळणारे लोह, जस्त, प्रथिने व इतर जीवनसत्वांचे प्रमाण घटलेले असेल. अर्थात, तांदळाच्या सर्वच जातींना कार्बन डायऑक्साइड वाढीचा फटका बसेलच असे नाही, पण त्यामुळे भावी काळात कार्बन डायऑक्साइड वाढीचा समर्थपणे मुकाबला करत पोषणमूल्ये कायम ठेवणारी तांदळाची नवी जात शोधून काढण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर उभे राहणार आहे. या संशोधनासाठी चीन व जपान येथील संशोधनस्थळांवर तांदूळ खुल्या वातावरणात पिकवण्यात आला. यासाठी संशोधकांनी १७ मीटर रुंद प्लास्टिक पाईपचे अष्टकोन तयार करून, त्यातून कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला गेला. या वातावरणात तयार झालेल्या तांदळाचे प्रयोगशाळेत अध्ययन करण्यात आले होते. हा असा प्रकारचा प्रयोग कोबोयाशी यांनी सर्वप्रथम १९९८ मध्ये करण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-16T12:06:18Z", "digest": "sha1:RRXG6SNENXQRECNNSCWCSPABXOXY4C5A", "length": 7241, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंगाल, आंध्रप्रदेश पाठोपाठ छत्तिसगढमध्येही सीबीआयला नो एन्ट्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबंगाल, आंध्रप्रदेश पाठोपाठ छत्तिसगढमध्येही सीबीआयला नो एन्ट्री\nरायपूर – पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांपाठोपाठ छत्तिसगढनेही सीबीआयला नो एन्ट्रीचा संदेश दिला आहे. छत्तिसगढमधील कॉंग्रेसच्या नव्या सरकारने त्या राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली परवानगी रद्द केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवले आहे. त्यामुळे यापुढे छत्तिसगढमध्ये तपास करण्यासाठी किंवा छापा टाकण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.\nसीबीआयच्या प्रमुखपदावरून अलोक वर्मा यांची हकालपट्टी झाल्याच्या दिवशीच छत्तिसगढ सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. मोदी सरकारकडून सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरला आहे. बंगाल, आंध्र आणि आता छत्तिसगढ सरकारांच्या निर्णयाला त्या आरोपाची पार्श्‍वभूमी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-city-news-3/", "date_download": "2019-01-16T12:21:59Z", "digest": "sha1:Y6REEGS4PTEK2VRQ2WDASPP7MFIQ7RYP", "length": 10701, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यावरण प्रेमींकडून वटवृक्षाला श्रध्दांजली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपर्यावरण प्रेमींकडून वटवृक्षाला श्रध्दांजली\nअपार्टमेंटच्या बांधकामाला अडथळा आल्याने वटवृक्षाची कत्तल\nठोसेघर – सातारा समर्थ मंदिर-बोगदा मार्गावर असणारा एक महाकाय वटवृक्ष नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता शुक्रवारी तोडण्यात आला.एका अपार्टमेंटच्या बांधकामाला अडथळा निर्माण होत असल्याने हा वटवृक्ष तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. त्याच अनुषंगाने पर्यावरण प्रेमींकडून रविवारी सकाळी बेकायदेशीररीत्या वृक्षतोड झालेल्या ठिकाणी त्या वृक्षाला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.\nगेल्याच आठवड्यात वृक्ष कमिटीच्या मिटिंगमध्ये आरटीओ ऑफिसमधील वृक्षतोडी मागील आर्थिक लागेबांध्यांची चांगली चर्चा सातारकरांना अनुभवायला मिळाली. सातारा शहराच्या परिसरात राजरोसपणे अशाच प्रकारे बेकायदेशीरित्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेचा वृक्ष विभाग व काही लोक संगनमत करून शहरातील अनेक झाडांची कत्तल करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. सध्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली जागोजागी झाडांच्या कत्तल करण्याचे प्रमाण वाढले आहे. वनमंत्र्यांनी 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना अशाप्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याने या योजनांना हरताळ फासण्यात शासकीय यंत्रणातीलच काही लोक जबाबदार असल्याने अशा योजनांचा फज्जा उडाला आहे.\nप्रत्येक करदात्याच्या खिशातून वृक्ष कर शासनामार्फत वसूल केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूकता दाखवत अशाप्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्यास आवाज उठविण्याचे आवाहन यावेळी सामान्य नागरिकांना उपस्थितांच्या मार्फत करण्यात आले. त्याचबरोबर बेकायदेशीर वटवृक्षाची कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे, नितीन पवार, अमित शिंदे, हरिभाऊ शिरसाट, वैशाली दुबळे व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/2/Article-on-medium-education.html", "date_download": "2019-01-16T11:54:37Z", "digest": "sha1:GGMUAP5H5P45TWEMA4HAMHYJ63Y374LY", "length": 11198, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " माध्यम शिक्षण दशा,दिशा आणि भवितव्य - माध्यम शिक्षण दशा,दिशा आणि भवितव्य -", "raw_content": "\nमाध्यम शिक्षण दशा,दिशा आणि भवितव्य -\nव्यावसायिकरणामुळे माध्यम शिक्षणात आमूलाग्र बदल झाले. दुसरा मुद्दा म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे एकूणच माध्यम उद्योगाने कात टाकली\nमाध्यम क्षेत्राचा विचार करीत असताना माध्यम बदलांचा आढावा घेणे आवश्यक आहे. गेल्या तीन दशकांमध्ये भारतातील माध्यमांमध्ये आमूलाग्र झालेला बदल आपल्याला दिसून येतो. अनेक बहुराष्ट्रीय माध्यम कंपन्या व्यवसायासाठी भारतात आल्या तसेच अनेक नवनवीन माध्यम भारतात सुरू झाली व भारतामध्ये असणार्‍या माध्यमांचे पूर्णतः व्यावसायिकरण झाले असं आपण म्हणू शकतो आणि त्या आणि यामुळे काही जुनी माध्यमं नव्याने उभी राहिली, काही माध्यमांचा अस्त झाला, तर नवमाध्यमे अस्तित्वात आली. या माध्यम क्षेत्राच्या बदलाप्रमाणेच आपल्याला माध्यम शिक्षणाचा विचार करावा लागतो. ज्याप्रमाणे बदल माध्यम क्षेत्रात झाले, तसेच माध्यम शिक्षणातही गेल्या तीन दशकात बदल झाले. माध्यम उद्योग हा आता एक ‘उद्योग’ म्हणून स्थापित झाला आहे आणि त्यामुळे आणि त्याच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न माध्यम शिक्षण देताना बर्‍यापैकी केला जातो. मात्र, माध्यम क्षेत्रातील सातत्याच्या बदलाबरोबर माध्यम शिक्षण जुळलेले राहत नाही हे खेदाने नमूद करावे लागते. मुळात माध्यमांचे शिक्षण हे औपचारिकपणे किंवा डिग्रीप्रमाणे देणं प्रचंड अवघड आहे. त्यामुळे माध्यम शिक्षण कॅम्पसमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे आणि असा प्रयत्न ज्यावेळी केला जातो, तेव्हा त्या शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट होतात. यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिक्षणाचंसुद्धा व्यावसायिकरण झालेलं आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रातील संधीचा किंवा येथील आकर्षणाचा फायदा घेऊन, मोठे महाविद्यालय, माध्यम संस्था किंवा शिक्षण संस्था या नावावर असंख्य पैसे लुबाडतात असं आपल्याला दिसून येतं. माध्यम पद्धतीचे शिक्षण देण्यात वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसतात.\n१. वेगवेगळ्या राज्यात असणार्‍या विद्यापीठात असणारे अभ्यासक्रम यावर ते चालविले जातात आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमाचा अभ्यास पूर्ण करता येतो\n२. काही खासगी माध्यमातून हा कोर्स चालविला जातो आणि अशा ठिकाणी माध्यमक्षेत्रात कार्यरत असणारे किंवा पूर्व कार्यरत असणार्‍या व्यक्ती शिकवताना दिसतात. त्यानंतर खाजगी महाविद्यालय याद्वारेदेखील हे चालविले जाते आजकाल self-financed कोर्सेस सुरु झालेले आहेत आणि त्यात हा कोर्स दिसून येतो. ज्यावेळी आपण या कोर्सचा विचार करतो तेव्हा भारतीय विद्याभवन, चखढ यांचा समावेश होतो किंवा बंगळुरुमधील ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’ आहे. मुंबईमध्ये ‘गोएंका इंस्टिट्यूट’ आहे अशी बरीच ठिकाण आपल्याला दिसतात. याखेरीज काही खाजगी महाविद्यालय किंवा संस्थांनी इतर किंवा विदेशातील माध्यमांशी करार केलेला दिसतो आणि मग कोलंबिया विद्यापीठ, नॉर्थ विद्यापीठ, फ्लोरिडा विद्यापीठ अशा नामांकित विद्यापीठांशी करार करून, काही कोर्स चालविले जातात आणि मग त्यांना सरावासाठी ऑडिओ/व्हिडिओ लॅब, रेडिओ रूम, बातम्या देण्यासाठी रूम, स्वतःचे वृत्तपत्र छापण्यासाठीच्या पद्धती हे सर्व शिकविले जाते. तीन महिन्यापासून ते एक वर्ष, दोन वर्ष असा हा कोर्स असतो. काही मोठ्या माध्यम समूहांनी स्वतःचा असा डोलारा उभारला आहे ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘इनाडू’, ’जागरण’, ‘पायोनियर’, ‘आज तक’ इ. नामांकित माध्यमांनी स्वतःच्या संस्था उभारल्या असून, यातून शिक्षण दिले जाते. ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’, पुण्यातील 'FTII', दिल्लीतील ’IMC (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन) हे केंद्र सरकारतर्फे चालविले जाते तर येथूनही हे शिक्षण दिले जाते. काही पदव्युत्तर, काही पदव्युत्तर डिप्लोमा तर काही प्रमाणपत्र असं या अभ्याक्रमांचं स्वरूप आहे. मुळात यात समस्या कुठे येते तर माध्यम उद्योगातील बदलांशी ���ुळवून घेणं थोडं कठीण जातं किंवा येथे येणारे माध्यम क्षेत्रातील मातब्बर मंडळीही पैसे कमी मिळतात म्हणून येत नाही किंवा जर आली, तर स्वतःची बढाई करतात आणि मूलभूत शिक्षणापासून दूर राहतात यासाठी लागणारी साधनसामुग्रीही संस्थांकडून मिळत नाही किंवा त्यांच्याद्वारे जुळवून घेतली जात नाही. कॅम्पस प्लेसमेंटही कमी प्रमाणावर होताना दिसते तीदेखील एक समस्या आहे, वेगवेगळे इंटर्नशिप कार्यक्रम यात कमतरता दिसून येते, माध्यम शिक्षण देणारे शिक्षक व त्यांचा इच्छाशक्तीचा अभाव किंवा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अभाव यामुळे माध्यम क्षेत्रात दरी निर्माण झाली आहे. शिवाय मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती झाली आहे. मुंबईचा विचार केला तर दरवर्षी साडेचार हजार विद्यार्थी बीएमएम करणारे असून, ते बेरोजगार आहेत असं एकूण माध्यम शिक्षण आणि माध्यम व्यवसाय याबद्दल आपल्याला सांगता येईल.\nएशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&filter=meta&sort=size&date=201607&list=pages", "date_download": "2019-01-16T11:50:28Z", "digest": "sha1:Z2YDFGY3RBVQJBUXJIWQ2JPAD7KWA7AG", "length": 3064, "nlines": 41, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "July 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n36 2 8 8 k 7.8 k 222 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n23 2 3 7.1 k 6.9 k 185 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n1 1 5.9 k 5.8 k 104 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n20 2 2 124 134 95 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n14 1 13 2.7 k 2.6 k 66 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n1.1 k 1 1 34 34 60 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n2 1 4 187 187 56 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n7 1 1 2.4 k 2.3 k 11 k विकिपीडिया:धूळपाटी\n374 2 2 5 k 4.9 k 4.9 k विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n1 1 -115 115 4.5 k विकिपीडिया:सदर/ऑक्टोबर १५, २००६\n21 3 5 3.4 k 3.6 k 3.4 k विकिपीडिया:डिजिटल रिसोर्स सेंटर\n8 1 2 47 47 1.6 k विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य\n1 1 -102 102 652 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २२\n2.8 k 1 3 -17 k 17 k 295 विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n3.4 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n2.7 k 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n1.5 k 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1.5 k 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n1 k 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n230 0 0 विकिपीडिया:संचिका चढवा\n51 0 0 विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pro-kabaddi-season-6-day-2-auction-2/", "date_download": "2019-01-16T12:37:36Z", "digest": "sha1:BL57W7BRUZEYP4MGT6WE5BSTK2XDPPL2", "length": 9170, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रो-कबड्डी लीग : विराज लांडगे दबंग दिल्लीच्या ताफ्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रो-कबड्डी लीग : विराज लांडगे दबंग दिल्लीच्या ताफ्यात\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डी लिलावात गुरुवारी विराज लांडगेला दबंग दिल्ली संघाने २५ लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. २५ वर्षीय पुणेकर विराज बी कॅटेगिरीमध्ये होता. त्याची बेस प्राईज १२ लाख रुपये होती.\nप्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.दरम्यान आजच्या दिवशी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामुळे या फळीतल्या कोणत्या खेळाडूवर किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nप्रो-कबड्डी लीग live updates : प्रशांत कुमार राय वर ७९…\nप्रो-कबड्डी लीग : दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा आज लिलाव\nतेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.\nसंघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –\nबंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह\nबंगळुरु बुल्स – रोहीत कुमार\nदबंग दिल्ली – मिराज शेख\nगुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत\nहरयाणा स��टिलर्स – कुलदीप सिंह\nपटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप\nपुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक\nतामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण\nतेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू\nप्रो-कबड्डी लीग live updates : प्रशांत कुमार राय वर ७९ लाखांची बोली\nप्रो-कबड्डी लीग : दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा आज लिलाव\nप्रो कबड्डीच्या लिलावात अर्धा डझन खेळाडू करोडपती, मोनू गोयत सर्वात महागडा खेळाडू\nPro Kabaddi Season 6 Auction Live Updates: जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/photos/7-na-girisabha-u-bapata-yanca-hrdya-satkara", "date_download": "2019-01-16T12:50:56Z", "digest": "sha1:RG2LBAW654RRIVJR7PVPSTBBMEL2SOWG", "length": 8125, "nlines": 51, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - ना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nपुणे:- बापट परिवारातील कुलरत्न नामदार व पुणे येथील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. गिरीशभाऊ बापट हे कॅबीनेट मंत्री झा���्याबद्दल त्यांचा बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे तर्फे नुकताच पुणे येथे सौ. ज्योतीताई बापट यांच्या घरी मयूर कॉंलनी, कोथरूड येथे पारिवारिक पण अतिशय हृद्य असा सत्कार करण्यात आला. याच वेळी मा. गिरीशभाऊ बापट यांच्या पत्नी सौ. गिरिजाताई बापट यांचा देखील सत्कार करण्यात आला.\nसर्वप्रथम सौ. श्यामालाताई बापट यांनी सर्व उपस्थितांचे तसेच सत्कारमूर्ती श्री. गिरीशभाऊ बापट व त्यांच्या पत्नी सौ. गिरिजाताई बापट यांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती. विद्याताई बापट यांनी हा घरगुती कौतुक सोहळा असून आम्ही तो गिरीशभाऊंच्या व्यस्त वेळापत्रकामुळे उशिरा आयोजित केला आहे असे नमूद केले. या कार्यक्रमासाठी ठाणे,पुणे,मुंबई,बेळगाव,चिपळूण आदी ठिकाणांहून सुमारे १०० बापट बंधु-भगिनी उपस्थित होते. नुकतेच २५ जानेवारी २०१५ ला बेळगाव येथे झालेल्या बापट कुलसम्मेलनाची माहिती बेळगावच्या श्री. मिलिंद बापट व श्री. महादेव बापट यांनी उपस्थितांना दिली आणि गिरीशभाऊंचा सत्कार केला. चिपळूणहून श्री.श्रीकान्त बापट, श्री.प्रबोध बापट,श्री.मंगेश बापट,श्री.उदय बापट, कु. चिन्मयी बापट यावेळी उपस्थित होते. बापट मंडळ चिपळूणतर्फेही ना. गिरीशभाऊंचा सत्कार श्री. मंगेश बापट यांनी केला तर श्री.श्रीकान्त बापट यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच चिपळूणला पूर्ण एक दिवस आपण यावे अशी विनंतीही गिरीशभाऊंना करण्यात आली.\nसत्काराला उत्तर देताना नामदार गिरीशभाऊंनी हा माझा घराने केलेला सत्कार असल्याने मी खूप भारावून गेलो असून आपणासर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे मी आज महाराष्ट्राचा मंत्री आहे म्हणून आपणासर्वांचा मी ऋणी आहे असे सांगितले. बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टसाठी आणि ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी मी बापट म्हणून कधीही मदतीचा हात द्यायला तयार आहे असेहि आवर्जून सांगितले.नामदार गिरीशभाऊंनी मार्गदर्शन करताना पुढे असे सांगितलेकी माझ्याप्रमाणेच जास्तीतजास्त बापट बंधु-भगिनीनी तसेच समाजातील सर्व घटकांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे आणि मन लावून काम करावे कारण आज ती काळाची गरज आहे. सुमारे दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते...\nना. गिरीश भाऊ उपस्थितांना संबोधित करताना\nना. गिरीश भाऊंचा पुष्पहाराने सत्कार करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dholawad-hospital-kolpada-khadi-bridge-open-traffic-160375", "date_download": "2019-01-16T12:29:03Z", "digest": "sha1:X5TSFTA64L7LJZROL7BEHCRLPQQWCQ7W", "length": 14411, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dholawad hospital to kolpada khadi bridge is open for traffic धोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला | eSakal", "raw_content": "\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.\nडहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पुला पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. गेल्या पंचविस वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा विचार केला नव्हता. दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे तसेच पायी चालणे देखील येथे कठिण झाले होते. पावसाळ्यात फुट, दोनफुट खोल खड्डे पडत असल्याने वाहानचालकांना कसरत करावी लागत असे. याकरिता सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानतंर या पुलाची दुरुस्ती करण्यात आली.\nवारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याचे पाहुन स्थानीक ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देताच सार्वजनीक बांधकाम विभागाची झोप उडाली होती.\nजानेवारी 2018 तातडीने पारनाका ते झाई पर्यंतच्या मार्गाचे मजबुती करणाच्या कामासाठी तीन कोटी 80 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. मे महिन्याच्या अखेरिस म्हणजेच पावसाळ्यापुर्वी काम पुर्ण करण्यात येणार होते. परंतु तात्कालीन खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागल्याने आचारसहितेचे कारण पुढे करुन काम पुढे ढकलण्यात आले होते.\nदरम्यान पासाळ्यात या रस्त्याची पार दुरावस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेगाने हालचाली करुन दिवाळीच्या 10 नव्हेंबर पासुन काम सुरू करण्यात येणार होते. परंतु पर्यायी मार्ग सुरक्षित नसल्याचे कारण सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित मार्ग दुरुस्तिच्या कामासाठी वाहतुक बंद करण्यास परवानगी नाकरल्याने काम लांबले. अखेर सर्व प्रकारच्या प्रक्रिया पुर्ण झाल्यवर 30 नव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत डहाणु-बोर्डी मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करून ठेकेदार आशिष सावे यांनी काम पुर्ण केले. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिक समाधान व्यक्त केले जाते आहे.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/26/Sridevi-death-caused-by-accidental-drowning-in-bathtub.html", "date_download": "2019-01-16T11:42:39Z", "digest": "sha1:H7V6PEIPMX3L2OHKAB6API7DUH6RHM2P", "length": 3109, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, बाथटबमध्ये बुडून झाला श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, बाथटबमध्ये बुडून झाला", "raw_content": "\nश्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, बाथटबमध्ये बुडून झाला\nदिवंगत सिने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची घटना अनेक चाहत्यांना चटका लावून गेली. सुरुवातीला हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती आली, त्यानंतर कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्युं झाल्याचे समोर आले. मात्र शवविच्छेदानानंतर आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे की, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून बाथटबमध्ये बुडून झाला आहे.\nफॉरेन्सिक चाचणीदरम्यान त्यांच्या शरीरात मद्य आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. दुबई येथे आपल्या पुतण्याच्या लग्नात गेलेल्या श्रीदेवी, कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये परतल्या, मद्यपान केल्यामुळे बाथरूममध्ये तोल गेला, आणि बाथटबमध्ये असलेल्या पाण्यात जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.\nत्यांच्या दुबईमध्ये मृत्यु झाल्यामुळे तिथल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच त्यांचे पार्थिव परिवाराकडे सोपावण्यात येणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी उशिरा त्यांचे पार्थिव मुंबई येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5754/", "date_download": "2019-01-16T12:08:09Z", "digest": "sha1:VKKZ4YIF3ZTYFKG5H34G7PH4LP7DHM33", "length": 11069, "nlines": 194, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-लव्ह स्टोरी - भाग ३", "raw_content": "\nलव्ह स्टोरी - भाग ३\nमला कविता शिकयाचीय ...\nलव्ह स्टोरी - भाग ३\nलव्ह स्टोरी हि तीन भागातली कविता. भाग १, १९/७ ला पोस्ट केला , भाग २, २२/७ ला पोस्ट केला, आणि आता शेवट..... एक प्रश्नानी......\nबरेच दिवस मग मला घरातच कोंडून घेतल\nदारूच्या नशेत स्वतःला पार बुडवून टाकल.\nदहाव्या दिवशी तिचा फोन मी पुन्हा कट केला.\nदुसर्या दिवशी मग ती स्वतः आली भेटायला.\nहे शरीर नसलं तुझ्या साठी तरी मन exclusivly तुझच आहे.\nमी अनेकांची राणी असले तरी माझा राजा तूच आहेस.\nम्हतार शरीर वासना संपवेल, प्रेम मात्र चिरंतन टिकेल.\nह्या जन्मी हरलो राजा, पण पुढचा जन्म आपलाच असेल.\nघेऊन जवळ मला तीही खूप रडली.\nमला धीर देता देता तीही पार खचली.\nबाहेर पावसानी धरणी ओली, आत अश्रूंनी डोळे.\nजमीन तृप्त पावसानी, मात्र अश्रूंनी व्याकूळ माने.\nबघून तडफड तिची, मीही जरा सावरलो.\nतिला सावरण्या करता कुशीत तिच्या शिरलो.\nपाऊस थांबला, कोरडी धरणी, पण प्रेमानी चिंब मने.\nखर्या प्रेमाला न उरले आता देहाचे ही अडथळे.\nआजही आम्ही बसनी बरोबरच येतो, शेजारी बसून.\nतीही तशीच माझ्याशी बोलत असते मनापासून, हसून.\nमनात मात्र माझ्या एकच विचार येतो...........\nह्याला तिचं निरागस प्रेम समजू का माझा प्रेमभंग \nकोणी ह्या प्रश्नाच कवितेतच उत्तर देईल का\nलव्ह स्टोरी - भाग ३\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nजो भाग तु २५/०७/११ ला पोस्ट केला अणि एक प्रश्न विचारला त्याचे हे उतर:-\nआजही तुम्ही बसनी बरोबरच येता, शेजारी बसून.\nतीही तशीच तुज्यशी बोलत असते मनापासून, हसून.\nमग का तुज्या मनात मात्र हा विचार येतो...........\nह्याला तिचं निरागस प्रेम समजाव का तुजा प्रेमभंग \nतीच शरीर जरी तूज नसल तरी मन तूज आहे\nती बाहेरून जरी कोना दुसरयाची असली तरी मनापासून ती फ़क्त तुजी आहे\nखरच प्रेमाला फ़क्त देहाची गरज असते का\nतिने निवडलेल्या या मार्गात तिला खर prem karayacha hakka नाही का\nकोणताही माणूस स्वखुशीने वाईट मार्ग धरत नसतो\nपरीस्तीती त्याला तसा घडवत असते\nकधीतरी तिला पुन्हा एकट गाठ\nतिला हा मार्ग निवडण्याचं कारण विचार\nतिने जर आधी तूला तिचे सत्य सांगितला नसतं\nतर तिचं ते गुपित तुला कधी कळलं नसतं\nतू तर तिच्यावर वेड्या सारखा prem करत बसला असता\nआणि ती कुणा दुसर्याबरोबर रात्री रंग उधळत बसली असती\nतिने तसं केलं नाही\nआणि म्हणूनच तुला तिचं निरागस prem कळलं नाही\nशरीर दुसर्याला देतानाही तिचं मन फक्त तुज्यात होत दंग\nतू कसा विचार करू शकतोस कि ती करेल तुजा prem भंग\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nमी नम्रताच्या मताशी सहमत आहे\nजरी ती तुझी होवू शकत नसली\nतरी मनाने फ़क्त तुझीच आहे\nकारण तिचं मन स्वच्छ आहे\nतु नशिबवान आहेस मित्रा\nती तुझ्याशि खरं बोलली\nजो मी अजूनपण समजू नाही शकलो\nकी तिला माज्याकडून नक्की काय हवं होतं\nप्रेम,पैसा की फक्त शारिरीक सुख.......\nमाझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्��ंदनं.\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nखर्‍या प्रेमाला न उरले शरीराचे अडथळे अस म्हणतोस..\nतिच्या मनात काय आहे तेही जाणतोस,\nती मनाने तुझीच राहील नेहमीच हे मानतोस ना\nमग तरी हा प्रेमभंग ..अस प्रश्न का विचारतोस\nहे तर जिव्हाळ्याचे ते धागे आहेत,\nशरीराने जुडलेली बंधन तुटतात कधी कधी..\nपण मनाची दोर कशी तुटेल\nभलेही या जन्मात नसाल कायम सोबत..\nपण एक सुंदर नातं..\nते या सगळ्यापेक्षा जास्त उंच आहे नाही का\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nखर्‍या प्रेमाला न उरले शरीराचे अडथळे अस म्हणतोस..\nतिच्या मनात काय आहे तेही जाणतोस,\nती मनाने तुझीच राहील नेहमीच हे मानतोस ना\nमग तरी हा प्रेमभंग ..अस प्रश्न का विचारतोस\nहे तर जिव्हाळ्याचे ते धागे आहेत,\nशरीराने जुडलेली बंधन तुटतात कधी कधी..\nपण मनाची दोर कशी तुटेल\nभलेही या जन्मात नसाल कायम सोबत..\nपण एक सुंदर नातं..\nते या सगळ्यापेक्षा जास्त उंच आहे नाही का\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nRe: लव्ह स्टोरी - भाग ३\nलव्ह स्टोरी - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t5499/", "date_download": "2019-01-16T11:55:53Z", "digest": "sha1:SOS24VV7SMU26WS4GF2OK2IB7XSK33DQ", "length": 5307, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-त्या आठवणी.....", "raw_content": "\nदिवसामागून दिवस सरतात पण आठवणी मनाच्या कोपरयात तश्याच राहतात,\nकाही गोड काही कडू अश्या त्या आठवणी...\nजीवनाच्या या रहाटगाडग्यात त्या मनाला आनंद आणि उल्हास देऊन जातात,\nगेलेल्या त्या क्षणांचा पुरेपूर झाला असताना सुद्धा विचारांच्या रुपात परत येतात अश्या त्या आठवणी...\nमाणसाच्या सुख-दुखाच्या क्षणांना कैद करतात,\nआपल्या माणसाना पुन्हा एकदा अश्या क्षणांनी एकत्र आणतात अश्या त्या आठवणी...\nनिवांत पहुडलेले असताना त्या मनात जागर घालतात,\nअसे क्षण पुन्हा एकदा अनुभवावेत म्हणून गळ घालतात अश्या त्या आठवणी...\nविचारात रममाण होऊन त्या इतिहासात डोकावतात,\nविसरून जाऊन नये म्हणून त्या कधी कधी स्वप्नात येतात अश्या त्या आठवणी...\nप्रत्यक्षात का नसेना पण स्वप्नात सर्वांच्या भेटी गाठी घडवतात... अश्या त्या आठवणी..\nअश्या क्षणांची शिदोरी त्या नेहमी बांधत असतात,\nशेवट पर्यंत अश्या आठवणी माणसाला सोबत करत असतात..\nलहान असो व मोठे श्रीमंत असो व गरीब सर्वाना त्या दिलासा देतात आणि भविष्याची कास बांधायला मदत करतात अश्या त्या काही गोड काही कडू आठवणी.. nitin hargude..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nदिवसामागून दिवस सरतात पण आठवणी मनाच्या कोपरयात तश्याच राहतात,\nकाही गोड काही कडू अश्या त्या आठवणी...\nजीवनाच्या या रहाटगाडग्यात त्या मनाला आनंद आणि उल्हास देऊन जातात,\nगेलेल्या त्या क्षणांचा पुरेपूर झाला असताना सुद्धा विचारांच्या रुपात परत येतात अश्या त्या आठवणी...\nशेवट पर्यंत अश्या आठवणी माणसाला सोबत करत असतात..\nलहान असो व मोठे श्रीमंत असो व गरीब सर्वाना त्या दिलासा देतात आणि भविष्याची कास बांधायला मदत करतात अश्या त्या काही गोड काही कडू आठवणी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/8/Article-on-Conflict-in-France-regarding-Ayats-in-Quran-by-mahesh-puranik-.html", "date_download": "2019-01-16T12:41:20Z", "digest": "sha1:RDO6X4H3QHBGEO66BGPLSGSOIAU3R6KF", "length": 10656, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " यहुदीविरोधी आयती? यहुदीविरोधी आयती?", "raw_content": "\nआपल्याकडे राजकारणात आणि निवडणुकांत नेहमीच हिंदू-मुसलमान आणि जाती-धर्माचे मुद्दे उचलत आपली सत्तेची पोळी भाजली जाते. पण, आताचा मुद्दा भारतातला नसून युरोपातला आहे. इस्लामी देशांतली अराजकाची परिस्थिती, सीरिया-इराकमध्ये ‘इसिस’ने घातलेला हिंसक हैदोस आणि त्यातून युरोपीय देशांत होणारे मुस्लिमांचे स्थलांतर या घटनांचीही आताच्या मुद्द्याला पार्श्‍वभूमी आहे. फ्रान्समध्ये सध्या मुस्लीम आणि यहुदी (ज्यू) असा वाद पेटला असून त्याला कारण आहे, कुराणावर घेण्यात आलेले आक्षेप. फ्रान्समध्ये कुराणातील निवडक आयतींवर आक्षेप घेण्यात आला असून त्या हटवण्यासंदर्भातले एक घोषणापत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या घोषणापत्रामुळे फ्रान्समधील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या घोषणापत्रामध्ये मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये अशा काही आयत असल्याचे म्हटले की, ज्या यहुदी म्हणजेच ज्यूविरोधी आहेत. त्यामुळे त्या आयतींना तातडीने हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घोषणापत्रात असाही दावा केला की, या आयती यहुदीविरोधी भावना वाढीस लागण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. हे घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर मात्र त्या विरोधात एकत्र येत तिथल्या मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.\nफ्रान्समधील वृत्तपत्र ’पीरसेन’मध्ये हे घोषणापत्र प्रकाशित झाले असून त्याचा विषय ’मॅनिफेस्टो अगेन्स्ट द न्यू अ‍ॅण्टी सेमिटिजम’ हा आहे. या घोषणापत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे की, कुराण करीमच्या ज्या आयतीमध्ये यहुदी, ख्रिस्ती आणि बेदीन नास्तिकांच्या हत्येची आज्ञा दिली आहे, त्यांना हटवले जावे.\nकुराणमधील कथित यहुदी विरोधी आयती हटवण्याची मागणी केलेल्या या घोषणापत्रावर सुमारे 300 लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या घोषणापत्रावर फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोजी आणि माजी पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांच्याही स्वाक्षर्‍या आहेत. कुराणमधील आयती हटवण्याची मागणी करणार्‍या आणि घोषणापत्रावर स्वाक्षरी करणार्‍या लेखक पास्कल ब्रुकनेर यांचे म्हणणे आहे की, त्यांची इच्छा इस्लामला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची नव्हे, तर मुस्लिमांनी सद्भावनेने इस्लाममध्ये सुधारणा करावी ही आहे.\nकुराणमधील आयतींवर आक्षेप घेत त्या हटवण्याची मागणी करणारे घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर एका दिवसाने 30 मुस्लीम इमामांनी फ्रान्सच्या एका वृत्तपत्रात त्याच्या उत्तरादाखल एक पत्र प्रकाशित केले. इमामांनी आपल्या उत्तरात म्हटले की, कुराणच्या आयतींविरोधात प्रकाशित केलेले घोषणापत्र वंशवादी आणि घृणास्पद आहे. त्यांनी असाही इशारा दिला की, यामुळे युरोपीय देशांमध्ये विभिन्न धार्मिक समुदायातील संबंधांत तणाव निर्माण होऊ शकतो. इजिप्तचे प्राचीन विद्यापीठ जामिया-अल-अजहरचे उपाध्यक्ष-शेख अल अजहर यांनीही या घोषणापत्राचा निषेध केला. शेख अल अजहर यांनी म्हटले की, कुराण विनाकारण कोणत्याही व्यक्तीची चुकीच्या पद्धतीने हत्या करण्याची आज्ञा देत नाही, तर वाईट आणि अत्याचारी लोकांपासून बचाव करण्यासाठी लढाईचा आदेश देते.\nकुराणमधील आयतींविरोधात घोषणापत्र प्रकाशित झाल्यानंतर फ्रान्समधील मुस्लीम समुदायाने म्हटले की, ”हे इस्लामला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. ज्या लोकांनी या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ते लोक मुठभर कट्टरवाद्यांमुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाला दोषी ठरवत आहेत.” पण, जे मुस्लीम समुदायातील लोक असे बोलत आहेत, त्यांनी कधीही कट्टरवाद्यांचा विरोध केल्याचे कोणाला दिसले नाही, त्यामुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाबद्दलच संशयाची भावना बळवत चालली आहे, हेही तितकेच खरे.दुसरीकडे संपूर्ण युरोपात जवळपास पाच लाख यहुदी समुदायाचे लोक राहतात. फ्रान्समध्येही यहुदींची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून इस्लामी कट्टरवाद्यांच्या उदयानंतर फ्रान्समध्ये यहुदीविरोधातील हल्ल्यांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे यहुदींना आता तेथून पलायन करत इस्रायल गाठावे लागत आहे. यहुदींच्या पलायनाचे कारण युरोपात येत असलेले मुस्लीम निर्वासित आणि त्यांची यहुदीविरोधी भावना हेही आहे. पॅरिसच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 2006 सालापासून आतापर्यंत इस्लामी कट्टरवाद्यांनी 11 यहुदींना केवळ ते यहुदी असल्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. आताही नुकताच एका 85 यहुदी महिलेवर दोघा कट्टरवाद्यांनी चाकूचे सपासप वार करत हल्ला केला होता. एवढेच नव्हे, तर अमानुषपणाचा परिचय देत त्यांनी महिलेच्या शरीरात चाकू खुपसल्यानंतर तिच्या शरीराला जाळून टाकले. या घटनेलाही यहुदीविरोधाचा आयाम होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/1/entertainment-marathi-movie-farzand-reviews.html", "date_download": "2019-01-16T12:27:43Z", "digest": "sha1:JHPJESMKKEUFF7IWB6ARSSES4XSE57OM", "length": 11170, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " FARZAND Film Review : मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय, पण... FARZAND Film Review : मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय, पण...", "raw_content": "\nFARZAND Film Review : मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय, पण...\nऐतिसाहिक चित्रपट आणि मराठी चित्रसृष्टीचं फार घनिष्ट नातं असल्याचं चित्र आजपर्यंत कधीही ठळक झालं नाही. सुरुवातीच्या काळात भालजींनी इतिहासावर विशेषतः शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविला होता. पण त्यानंतर फार कोणी इतिहासाकडे गांभीर्याने बघितल्याचे दिसत नाही. प्रेम, संसार, सासू-सून, विनोद यामध्येच गुंतलेला मराठी सिनेमा 'श्वास' नंतर थोडाफार वेगळ्या वळणावर विचार करू लागला. अशातच या आठवड्यात 'फर्जंद' प्रदर्शित झालाय. सामान्यतः किल्ले पन्हाळा म्हणालं की इतिहासाने सांगितलेली बाजी पासलकरांची गोष्ट चटकन डोळ्यासमोर येते आणि कोंडाजी फर्जंद नाव घेतलं की त्यांची जंजिऱ्यावरची चढाई आठवते. पण फर्जंद हा चित्रपट या दोन्ही पेक्षा एक वेगळा इतिहास आपल्यासमोर मांडतो आणि तो म्हणजे पन्हाळा गड काबीज करण्याचा...\nनुकतीच तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात चालू आहे. पण या सगळ्यात अजूनही महाराजांच्या मनात एक सल कायम आहे आणि ���ी म्हणजे पन्हाळा गड जिंकण्याची यासाठी मग कोंडाजी फर्जंद या वाघाची निवड केली जाते. आणि कोंडाजी अवघ्या ६० मावळ्यांच्या साथीने हा गड काबीज करायला निघतो. आता इथून पुढे त्यांचा प्रवास कसा होतो, त्यांचे म्होरके कोण असतात त्यांच्या खुबी काय असतात, दुसरी कडे प्रतिस्पर्धी गटात काय खलबतं चालू असतात या सगळ्याची मांडणी आपल्याला फर्जंद मधून बघायला मिळते. या कथेचा शेवट काय होणार हे माहित असूनही प्रेक्षक काही प्रमाणात त्यात गुंतत जातो हे या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल.\nसगळ्यात आधी बऱ्याच वर्षांनंतर मराठी रसिकांना एक ऐतिहासिक चित्रपट दाखविल्याबद्दल दिग्दर्शक दिगपाल लांजेकर याचे कौतुकच करायला हवे. चित्रपटातील काही संवाद, काही प्रसंग नक्कीच प्रेक्षकांना अभिमानास्पद वाटतात. एका प्रसंगात केसर नावाची तमाशगीर महाराजांना भेटायला येते व त्यांना म्हणते 'मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे.'' त्यावर महाराज खूप संयमाने उत्तरात, ''आई, तू चुकीच्या ठिकाणी आली आहेस.'' या संवादामुळे महाराजांप्रतीचा आदर कैकपटीने वाढल्याशिवाय राहत नाही. असेच काही उर भरून आणणारे संवाद, प्रसंग 'फर्जंद' मध्ये आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट या चित्रपटातील कलाकार यामध्ये डझनभर कलाकार असे आहेत की त्या प्रत्येकाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. या सगळ्यातही चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, प्रवीण तरडे व मृण्मयी देशपांडे यांचं काम उठावदार झालं आहे. अंकित मोहनला कोंडाजींच्या मुख्य भूमिकेत ट्रेलरमध्ये बघून थोडी शंका निर्माण झाली होती, पण संपूर्ण चित्रपटात एक-दोन प्रसंग सोडले तर अमराठी अंकित चांगल्या प्रकारे वावरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या शरीरयष्टीचा 'फर्जंद' सारख्या ऍक्शनपटाला अधिक फायदा झाला आहे.\nचित्रपट ऐतिहासिक असल्याने त्यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक जागेवर जाऊन चित्रण करणं दिग्दर्शकाला अवघड गेलं असतं. त्यामुळेच कदाचित या चित्रपटात अनेक ठिकाणी 'व्हीएफएक्स'चा वापर करण्यात आला आहे. ही देखील मराठीसाठी कौतुकास्पदच बाब होती. पण आपण आजमितीला हॉलिवूड आणि बॉलिवूडचे 'व्हीएफएक्स'चा वापर केलेले अनेक चित्रपट पहिले असल्याने त्यातुलनेत 'फर्जंद' फारच मागे असल्याचे जाणवते. काही प्रसंगात 'व्हीएफएक्स' गडबडल्याचे प्रकर्षाने दिसून येते. दुसरी गोष्ट चित्रपटाची एकूण लां���ी आणखी कमी करायला पाहिजे होती असं वाटतं. मोहीम फत्ते करण्यासाठी जे काही सरावाचे प्रसंग दाखवले आहेत त्यामुळे चित्रपट थोडा ताणल्यासारखा वाटतो. त्याचबरोबर सुरुवातीला कोंडाजींच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडं अधिक दाखवणे गरजेचे वाटले. एका वाक्यात महाराजांनी करून दिलेली त्यांची ओळख ही पुरेशी वाटत नाही. गणोजी किंवा गुंडोजी यांना शोधून आणण्यात घालवलेला वेळ कोंडाजींच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यात घालवणे अपेक्षित होते.\nऐतिहासिक चित्रपट असल्याने दिग्दर्शकाने त्याचा सखोल अभ्यास नक्कीच केला असणार यात शंका नाही. पण त्यातही अखेरच्या काही प्रसंगांमुळे खरंच असं घडलं असेल का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास पन्हाळ्याच्या लढाईत शेवटच्या टप्प्यात शिवाजी महाराज स्वतः सामील झाले होते का आणि खरंच झाले असतील तर मग या लढाईची जबाबदारी कोंडाजींच्या खांद्यावर देण्याचे मनसुबे काय होते आणि खरंच झाले असतील तर मग या लढाईची जबाबदारी कोंडाजींच्या खांद्यावर देण्याचे मनसुबे काय होते असे प्रश्न पडतात. शिवाय इतर चित्रपटांप्रमाणेच शेवटी खूप जास्त 'मेलोड्रामा' दाखवलेला आहे. त्यामध्ये 'रिऍलिटी'ला जास्त प्राधान्य देणे गरजेचे होते. एकूणच 'फर्जंद' हा चित्रपट मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय प्रयोग आहे. पण सध्याच्या २०१८ चा विचार करता अधिक चांगली मांडणी करून आणखी उत्तम 'व्हीएफएक्स'च्या आधारे या चित्रपटाला सर्वोत्तम बनवता आले असते.\nदर्जा : तीन स्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/patil-releasing-on-26-october/", "date_download": "2019-01-16T12:12:26Z", "digest": "sha1:EN5HFCILDI477SGWDP5H2LOKFG76LYRD", "length": 11416, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "पाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात", "raw_content": "\nHome News पाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरीत्या घडवतात. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील’ ध्यास स्वप्नांचा या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nएका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना शिवाजी पाटील यांचा भुतकाळ, त्यांचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द आपल्यासमोर येणार आहे. अशाच एका कथेचा नायक शिवाजी… कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शिवाजीने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का या आणि अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेलव्हिजन’ चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.\n‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ‘आनंद शिंदे, आदर्श शिंदे, बिष्णू मोहन, बेला शेंडे, सुखविंदर सिंग व रेहा विवेक, गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.\nया चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर,रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांड��ल, विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे.\n२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nआलोक आणि इंदूची फिल्म डेट\n‘ऑल द बेस्ट २’ आणि ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकांचा खारेपाट दौरा\n‘भो भो’ च्या मोशन पोस्टरचे अनावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Maratha-Light-Infantry-martyr-heroes-Wreaths-at-the-hands-of-Naik/", "date_download": "2019-01-16T12:02:12Z", "digest": "sha1:2EJ5JWQEKJMOY23EQSBMDWCW6V6QADSF", "length": 5994, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छत्रपतींना अभिप्रेत काम करा : वैभव नाईक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › छत्रपतींना अभिप्रेत काम करा : वैभव नाईक\nछत्रपतींना अभिप्रेत काम करा : वैभव नाईक\nप्रतिकूल परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना केली. शिवजयंती दिनी आपण सर्वजण त्यांच्या कार्याचा गौरव करतो, पण खर्‍या अर्थाने आपण सर्वांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले काम केले तरच त्यांचा शिवजयंती कार्यक्रम सार्थकी होईल. त्यासाठी सर्वांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेल्या कामासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले. यावेळी मराठा लाइट इंन्फ्रटीच्या शहीद वीरांना आ. नाईक यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.\nकुडाळ येथील जिजामाता चौकात सोमवारी हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत, प.पू. गावडेकाका महाराज, सुनील पवार, सभापती राजन जाधव, धीरज परब, राजु राऊळ, अमरसेन सावंत, संग्राम सावंत, बाळकृष्ण परब, बंड्या सावंत, सौ. अनुजा सावंत, सचिन काळप, शैलेश घोगळे, सौ. संध्या तेरसे, अ‍ॅड. नीलांगी रांगणेकर, चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सावंत यांनी शिवरायांचा आदर्श मानणार्‍या व मराठा युध्द कौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणार्‍या मराठा लाईफ इन्फंट्रीला 250 वर्ष पूर्ण झाली त्याबाबत माहिती देत या विराचे स्मरण करण्याची गरज असल्याचे सांगितले.\nविशेष म्हणजे शिवजयंतीचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने कुडाळ जिजामाता चौकात वीराची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरातील मूर्तीची पूजा करून तेथून मार्गस्थ झालेल्या शिवज्योतीचे कुडाळात प.पू. गावडे काका महाराज यांच्या हस्ते कुडाळ कॉलेज येथे जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. कुडाळ जिजामाता चौक येथून कुडाळ बाजारपेठेत शिवज्योत मार्गस्थ झाली. यादरम्यान जिजाऊ व शिवरायांच्या पुतळ्याला मानवंदना देवून ज्योत पुढे मार्गस्थ झाली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/india-vs-australia-virat-kohli-hopes-that-grass-will-be-there-in-perth/", "date_download": "2019-01-16T11:45:13Z", "digest": "sha1:IQKIJYBDPFI3BS2CJHCIGGSQNYV6WM3L", "length": 19003, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोहलीला पर्थची ‘हिरवळ’ आवडली, कांगारुंच्या आशांना काडी लावली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत म���ळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकोहलीला पर्थची ‘हिरवळ’ आवडली, कांगारुंच्या आशांना काडी लावली\nपहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मालिकेतील दुसरा सामना पर्थच्या उसळी घेणाऱ्या मैदानावर होणार असल्याने टीम इंडियाच्या फलंदाजीचा येथे कस लागणार आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दादा समजला जातो. परंतु या दादागिरीला विराट सेना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीने पर्थच्या खेळपट्टीवर असणाऱ्या हिरवळीला पाहून दिलेल्या वक्तव्याने कांगारुंच्या आत्मविश्वासाला तडे गेले आहेत.\nआर.अश्विन, रोहीत शर्मा जायबंदी; जाडेजाची संघात वर्णी\nएकेकाळी खेळपट्टीवरील हिरवळ पाहून हिंदुस्थानी खेळाडू नाक मुरडायचे. परंतु आता काळ बदलला असून मैदानावरील हिरवळ पाहून टीम इंडियाचे खेळाडू चिंतीत नसून उत्साहित झाले आहेत, असे विराट म्हणाला. तसेच आमच्याकडे वेगवान गोलंदाजीचे तुफानी आक्रमण असून जे विरोधी संघाला ऑलआऊट करण्याची क्षमता राखून आहे. तसेच अशी अपेक्षा करतो की खेळपट्टीवरील हिरवळ सामन्यादरम्यानही तशीच राहील, असेही विराट म्हणाला. कोहलीच्या या वक्तव्यामुळे पर्थवर टीम इंडियाच्या खेळाडूंना वेगवान गोलंदाजीची भिती दाखवण्याचे कांगारुंचे मनसुबे उधळले गेले आहेत.\nकुंबळेचा पत्ता विराटनेच कट केला\nविराट पुढे म्हणाला की, ‘आम्ही पर्थवरील खेळपट्टी पाहिली तेव्हा त्यावर खूपच हिरवळ होती. या खेळपट्टीवर अॅडलेडपेक्षाही जास्त हिरवळ असून ती पाहून आम्हाला आनंद झाला आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक पोषक असणार आहे आणि आमच्याकडे चांगले वेगवान खेळाडू आहेत त्यामुळे आम्ही अधिक आत्मविश्वासने मैदानावर उतरू.’ तसेच तुम्ही जास्त धावा केल्या तरी विरोधी संघाच्या 20 विकेट घेण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजांमध्ये असेल तरच तुम्ही सामना जिंकू शकता, असेही तो म्हणाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबोगस मदरशांवर गुन्हे दाखल करणार\nपुढीलबीड जिल्हा परिषदेतील घोटाळा: सचिवांच्या साक्ष ऐनवेळी रद्द; घोटाळेबाजांना कोणाचे अभय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखव���रोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/woman-hides-this-things-from-their-husbands/", "date_download": "2019-01-16T11:43:16Z", "digest": "sha1:2BDW6EP5JF65T4ZX6OGECFPTWV4L4F4T", "length": 18303, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "बायका नवऱ्यापासून लपवतात ‘या’ गोष्टी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nबायका नवऱ्यापासून लपवतात ‘या’ गोष्टी\nनवरा बायकोच्या नात्यात विश्वास हा एक महत्त्वाचा दुवा असतो. लग्नगाठ बांधली जात असताना नवरा आणि बायको एकमेकांसोबत प्रामाणिक राहण्याचे वचन देत असतात. नवरा बायकोचे नाते कितीही विश्वासाचे, प्रेमाचे असले तरीदेखील बायका काही गोष्टी त्यांच्या नवऱ्यापासून लपवून ठेवतात.\nघरखर्चातून बाजूला काढलेले पैसे\nघरखर्चातून पैसे बाजूला काढण्याची सवय ही प्रत्येक महिलेला असते. मात्र या प���शांविषयी त्या कधीच नवऱ्याला सांगत नाही. अनेक बायका घर खर्चातून वाचवून बाजूला ठेवलेल्या पैशांसाठी वेगळं पाकिटच ठेवतात. हे पाकिट कुणाच्याही हाती लागणार नाही याची खबरदारी देखील त्या घेतात. मात्र जेव्हा घरात पैशांची गरज असेल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत असतील तेव्हा मात्र त्यांचा हा खजिना बाहेर पडतो.\nबायका या मुलांच्या बाबतीत फार हळव्या असतात. त्यामुळे मुलांनी केलेल्या चुका, त्यांची मस्ती, शाळेतनं आलेल्या तक्रारी शक्यतो त्या नवऱ्यांजवळ बोलून दाखवत नाही. जर तसे केले तर मुलांना वडिलांच्या हातचा मार खावा लागेल. तसे होऊ द्यायचे नसल्याने बहुतांश आया या त्यांच्या मुलांच्या चुका गुपितच ठेवतात.\nहल्लीच्या या ऑनलाईनच्या जमान्यात अनेक महिला सर्रास ऑनलाईन खरेदी करत असतात. मात्र अनेक महिला या ऑनलाईन खरेदी विषयी त्यांच्या नवऱ्यांना सांगत नाहीत.\nबऱ्याचदा बायका या त्यांच्या घर संसारात एवढ्या व्यस्त होतात की त्यांच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष करतात. नवरा दिवसभराच्या काम व प्रवासाने दमलेला असतो. जर अशावेळी आपल्याला होणारा त्रास जर नवऱ्याकडे बोलून दाखवला तर नवऱ्याला अधिक त्रास होईल या विचाराने अनेक महिला त्यांचा त्रास नवऱ्याला सांगत नाहीत\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकश्मीरला धरतीवरील स्वर्ग का म्हणतात ते या व्हिडीओवरून कळेल\nपुढीलया सुंदर तरुणीचा चेहरा रताळ्यासारखा का झाला \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य���\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642237", "date_download": "2019-01-16T11:53:47Z", "digest": "sha1:QPSECR53SRNQ5JBAR6RXM5SFVPT4JGZI", "length": 2056, "nlines": 26, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता II कुणी बांधला \" बांध \" हा जातीपातीचा II\nकविता II कुणी बांधला \" बांध \" हा जातीपातीचा II\nकुणी बांधला \" बांध \" हा जातीपातीचा\nरंग कधी बदललाय का त्या लाल रक्ताचा \nमला मान्य , झाले असतील पूर्वी अत्याचार\n का माजलाय आरक्षणावरून भ्रष्टाचार \nनेते चेकाळले बहू , ढोंग सारे, जणू करी रयत रक्षण\nइथे जो तो सैराटला, मागत सुटे आरक्षण\nदुर्लभ ते मुख शेजाऱ्याचे , दुर्लभ समाजऐक्य दर्शन\nधर्मभावना दुखावता जरा , करी एकमेका भक्षण\nइथे ना समजे परमार्थ कुणाला , ना जातीचा अर्थ\nतरी त्यावरी वाद चाले , वेळ वाया व्यर्थ\nका आलो जन्मास मानवा , यावर नसे कधी चर्चा\nकाय उपटले इथवर येऊनि , का फक्त गरम केल्या खुर्च्या \nपात्र अपात्र आरक्षण ठरवे, पदास नसे त्या मान\nजन्म घेऊनि काय लाभले , बळी दिला स्वाभिमान\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/wine-sailing-ban-highway-34563", "date_download": "2019-01-16T13:02:23Z", "digest": "sha1:ERIQ2DXSLXBW6DQFWRXS7WLHS3GLSRE4", "length": 14371, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "wine sailing ban highway बाटली बंदचा फटका मुंबईलाही | eSakal", "raw_content": "\nबाटली बंदचा फटका मुंबईलाही\nशनिवार, 11 मार्च 2017\nमुंबई उपनगरातील 276 दुकानांना टाळे, मागणी रोडावली\nमुंबई उपनगरातील 276 दुकानांना टाळे, मागणी रोडावली\nमुंबई - रस्ते अपघात रोखण्याकरता राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे मुंबईतील 276 मद्यविक्रीच्या दुकानांना कायमचे टाळे लागणार आहे. सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने ही उपनगरात आहेत; तर नोटाबंदीच्या फटक्‍यासह महामार्गावरील दुकाने बंद करण्यात येत असल्यामुळे स्टॉकिस्टने मद्यविक्रीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी नुकसान भरून काढण्याकरता मद्यउत्पादक कंपन्यांनी स्टॉकिस्टना खरेदीमागे \"भेट वस्तू' देण्यावर काट मारण्याचे ठरवले आहे.\nदेशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघात रोखण्याकरता महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महामार्गापासून मद्यविक्रीची दुकाने पाचशे मीटर लांब असावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात एकूण 5 हजार परमिट रूम आहेत; तर 4 हजार 272 देशी दारूची आणि दोन हजार बीअर शॉपी आहेत. या बाटली बंदचा फटका पुणे, ठाणेपाठोपाठ आता मुंबईलाही बसणार आहे. विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबई शहर आणि उपनगर मिळून दोन हजार 214 मद्यविक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी उपनगरातील 276 दुकानांना आता टाळे लागणार आहे.\nबहुतांश दुकाने ही पूर्व उपनगरातील आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार 2014 आणि 2015 मध्ये मुंबईत अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दीड टक्‍क्‍यांनी वाढले होते. राज्याचा विचार केला तर देशी दारूची राष्ट्रीय महामार्गावरील 17 टक्के, तर राज्य महामार्गावर 61 टक्के दुकाने बंद पडणार आहेत. वॉईन शॉपची 1700 दुकाने असून दोन्ही महामार्गावरील 831 बंद होणार आहेत. बीअर शॉपीची 56 टक्के दुकाने कायमची बंद होतील. 40 टक्के बीअर शॉपी या राज्य महामार्गावर आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि पुण्यालाही महामार्गावरील बाटली बंदचा चांगलाच फटका बसणार आहे.\nनोटाबंदी, स्थानिक कराचे ओझे आणि महामार्गावरील बाटली बंदमुळे मद्य उत्पादन कंपन्यांनी विक्रेत्यांना दिल्या जाणाऱ्या मोफतच्या भेट वस्तूंवर काट मारण्याचे ठरवले आहे. मद्यविक्रेत्यांनी नवीन खरेदीकडे पाठ फिरवल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही मद्य उत्पादन कंपन्यांनी जाहिरात आणि प्रमोशनवर जास्त पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nबसचे चाक डोक्यावरून गेल्याने तळेगावात एक ठार\nतळेगाव - स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास भरधाव चाललेल्या खाजगी मिनी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-bal-phondke-write-indian-science-congress-article-saptarang-165384", "date_download": "2019-01-16T13:14:38Z", "digest": "sha1:5IPM7MB3XVJH2S4CQWM4J7JUDRK5XK7Z", "length": 32425, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr bal phondke write indian science congress article in saptarang कशाला हवीत ही अधिवेशनं! (डॉ. बाळ फोंडके) | eSakal", "raw_content": "\nकशाला हवीत ही अधिवेशनं\nरविवार, 13 जानेवारी 2019\nसायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. तिथं क��ली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.\nसायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. तिथं केली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.\nदेशाच्या अनेक भागांमध्ये ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यानिमित्तानं तिथं जत्राही भरवल्या जातात. सुरवातीला कदाचित तिथं जमणाऱ्या खऱ्याखुऱ्या भाविकांच्या श्रमपरिहारार्थ या जत्रांचं आयोजन केलं गेलं असेल; पण हळूहळू त्या जत्रांनाच महत्त्व येत गेलं आणि मूळ उद्दिष्ट बाजूला पडून बाजारबुणग्यांचीच गर्दी वाढू लागली. साहजिकच अनेक विक्षिप्त प्रकारांना चालना मिळत गेली. सालाबादप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या \"इंडियन सायन्स कॉंग्रेस'च्या अधिवेशनांचीही हीच गत झाली आहे. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. यंदाच्या फगवाडा इथल्या अधिवेशनाची स्थितीही वेगळी नव्हती. तिथं केली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.\nगेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. त्याच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधानांची हजेरी हाही एक उपचारच.\nपंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी हा पायंडा पाडला; पण त्यांची बाब निराळी होती. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय देशात आर्थिक उन्नती आणि सामाजिक समता प्रस्थापित करता येणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्या���ाच अनुसरून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या उण्यापुऱ्या वर्षभरात त्यांनी देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञानधोरणाची घोषणा केली होती आणि ते अमलात आणण्यासाठी ठोस पावलंही उचलली होती. जीवनाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या अंगांशी निगडित असलेल्या विषयांवर संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापनाही त्याच काळात झाली. त्यामुळं त्यांची उपस्थिती हा उपचार नव्हता आणि त्या कालखंडातल्या वार्षिक अधिवेशनांमध्ये सादर होणाऱ्या संशोधनाचा दर्जाही विवादास्पद नव्हता. नंतरच्या काळात मात्र याची झपाट्यानं घसरण झाली आहे. आज अणुऊर्जा, अंतराळसंशोधन, औषधनिर्मिती, रासायनिक उद्योग, चर्मोद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये जे काही मौलिक आणि जगन्मान्य संशोधन देशात होत आहे, त्याचं प्रतिबिंब या अधिवेशनात पडल्याचं क्वचितच दिसतं. कारण, आत्मसन्मान राखू इच्छिणारा कुणीही वैज्ञानिक आज या वार्षिक कुंभमेळ्यात आपली हजेरी लावत नाही.\nवैज्ञानिक पद्धतीमध्ये \"बाबा वाक्‍यं प्रमाणम्‌' या प्रणालीला थारा नाही. जिज्ञासा, प्रयोग, निरीक्षण, मीमांसा, तर्कसंगत भाकीत आणि यातून तयार झालेल्या शोधनिबंधाची समकक्ष तज्ज्ञांकडून केली जाणारी प्रकाशनपूर्व चिकित्सक परीक्षा या वैज्ञानिक पद्धतीच्या सहा पायऱ्या आहेत. यातून कुणाचीही सुटका होत नाही. नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांचेही काही शोधनिबंध या पूर्वपरीक्षेच्या कसोटीला न उतरल्यामुळं नाकारले गेल्याची कित्येक उदाहरणं आहेत. \"सायन्स कॉंग्रेस'च्या मंचावर सादर केल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची अशी कठोर तपासणी होत नाही. त्यामुळेच कुणीही आपापल्या पूर्वग्रहांनुसार कोणतीही विधानं करावीत आणि ती वैज्ञानिक आहेत असा दावा करावा, या प्रकाराला उत्तेजन मिळत गेलं आहे. यापुढं अशी परीक्षा केली जाणार असल्याचं आता जाहीर केलं गेलं आहे; परंतु राजकीय नेते देत असलेल्या आश्वासनांसारखं हे पोकळ निघाल्यास \"पहिले पाढे पंचावन्न' अशी अवस्था झाल्याविना राहणार नाही.\nनिसर्गात आपल्या अवतीभवती अनेक आविष्कार घडत असतात. त्यांची उत्पत्ती कशी होते याविषयी आपण अनभिज्ञ असतो, त्यातूनच ते गूढ उकलण्याची जिज्ञासायुक्त ऊर्मी आपल्याला जागृत करते. काही प्रश्न विचारायला उद्युक्त करते. त्या प्रश्नांची सर्वांना पटतील अशी उत्तरं मिळवण्���ासाठी मग आपण प्रयोग करतो. त्या प्रयोगांचा आराखडाच असा असतो की त्यातून मिळू शकणाऱ्या निरीक्षणांची संख्याशास्त्राच्या नियमांनुसार छाननी करता यावी. असं करण्याचं कारण म्हणजे ते निरीक्षण \"कावळा बसायला आणि फांदी तुटायला' या प्रकारचं असू नये, तर परत परत कितीही वेळा तो प्रयोग केला तरी तेच निरीक्षण हाती लागेल याची खातरजमा करून घ्यायची असते. शिवाय, ते निरीक्षण व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे याचाही निर्वाळा मिळवणं आवश्‍यक असतं. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा साक्षात्कार झाला. त्याच्या माथ्यावर पडलेल्या सफरचंदानं त्याच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर त्यानं शोधलं होतं; पण हा अनुभव केवळ न्यूटनलाच येत नाही. सर्वांनाच तो येतो, म्हणून न्यूटननं शोधून काढलेल्या उत्तराला वैज्ञानिक सिद्धान्त म्हणून मान्यता मिळते. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्या काळातल्या वैज्ञानिक प्रगतीचे जे उल्लेख आहेत असं सांगितलं जातं, त्यात या सर्वमान्य वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब झाल्याचा कोणताही पुरावा नाही.\nकौरवांचा जन्म टेस्ट ट्यूबच्या तंत्रान्वये झाल्याचा दावा या अधिवेशनात केला गेल्याचं प्रसिद्धिमाध्यमांनी सांगितलं आहे. त्याची चिकित्सा करायला हवी. आज हे शरीरबाह्य फलनाचं तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतरही बीजदात्या स्त्रीच्या अंडकोषांमधून एका वेळी सात-आठपेक्षा अधिक परिपक्व बीजं मिळत नाही. मग महाभारतकाळात एकाच वेळी शंभर बीजं कशी काढली गेली, यासंबंधी काहीही माहिती त्या ग्रंथांमध्ये मिळत नाही. या बीजांचं शुक्रपेशींशी शरीरबाह्य मीलन घडवून त्यातून प्रयोगशाळेतच त्यांचं संवर्धन केल्याशिवाय त्यांचं भ्रूणांमध्ये अवस्थांतर होत नाही. त्या संवर्धनप्रक्रियेचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. साधी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया कशी साधली गेली याचीही माहिती मिळत नाही. त्यातून तयार झालेल्या शंभर भ्रूणांच्या पुढील रुजवणीसाठी शंभर सरोगेट मातांचीही गरज भासली असणार. त्या कुठून मिळाल्या हेही कुठं सांगितलं गेलेलं नाही. आजही अशा रुजवणीच्या यशस्वितेची टक्केवारी कमीच आहे. म्हणजेच शंभराहून अधिक भ्रूणांची निर्मिती आवश्‍यक ठरते. अर्थातच तेवढी बीजंही काढावी लागली असतील. अनेक कच्चे दुवे आहेत. थोडक्‍यात, ही केवळ कविकल्पना आहे. तिला कोणताही वैज्ञानिक ���धार नाही.\nविज्ञानकथा म्हणूनही तिची गणना करता येत नाही. कारण, विज्ञानकथेमध्ये कल्पनाविहाराला भरपूर वाव असला तरी ज्या वैज्ञानिक संकल्पनेच्या धाग्याचा आधार घेत कल्पनेचा पतंग उडवला जातो ती भक्कम वैज्ञानिक पायावर उभी असते.\nज्यूल्स व्हर्ननं एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर \"चंद्रावर स्वारी' ही चित्तथरारक विज्ञानकथा लिहिली. ती कल्पनेची भरारी असली तरी त्यामागचं विज्ञान वास्तव संकल्पनांवरच आधारित होतं; पण त्यानंतर शंभर वर्षांनी जेव्हा अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर प्रत्यक्ष उतरून \"वामनाचं पाऊल' उचललं तेव्हा फ्रेंचानी त्यांना \"त्यात काय विशेष आम्ही तर हे 100 वर्षांपूर्वीच साध्य केलं होतं' असं अभिमानानं सांगितलं नाही. तेच एकोणिसावं शतक सरता सरता एच. जी. वेल्सनं अदृश्‍य माणसाची रोमांचक विज्ञानकथा सांगितली म्हणून ब्रिटिशांनी स्थेल्थ बॉम्बर्स वापरणाऱ्या अमेरिकेला \"कसली बढाई मारता आम्ही तर हे 100 वर्षांपूर्वीच साध्य केलं होतं' असं अभिमानानं सांगितलं नाही. तेच एकोणिसावं शतक सरता सरता एच. जी. वेल्सनं अदृश्‍य माणसाची रोमांचक विज्ञानकथा सांगितली म्हणून ब्रिटिशांनी स्थेल्थ बॉम्बर्स वापरणाऱ्या अमेरिकेला \"कसली बढाई मारता आम्हाला तर हे गेल्या शतकभराहून अधिक काळापासून माहीत आहे,' असं सांगून खिजवण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण, फ्रेंच काय किंवा ब्रिटिश काय, त्या समाजांना कल्पनेची भरारी आणि वैज्ञानिक सत्य यांच्यातल्या फरकाची जाणीव होती आणि आहे. स्मरणरंजनात गुरफटून पडण्यापेक्षा विज्ञानानं नव्यानं सादर केलेल्या त्या संशोधनाचं महत्त्व ओळखून आपणही ते आत्मसात करण्याचेच प्रयत्न त्या समाजानं केले.\nपंडित नेहरू यांच्यासारख्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केलेल्या पंतप्रधानांनी या \"सायन्स कॉंग्रेस'चं उद्‌घाटन करण्याची परंपरा रुजवली. आजही ती पाळली जात आहे; पण त्यापायी विद्यमान पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्याची राजकीय आकांक्षा बाळगणारे आणि आपल्या आचार-विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मागमूस नसलेले राजकारणी तिथं उपस्थित राहू लागले. त्यांची मेहेरनजर आपल्यावर पडावी या उद्देशानं अनेक तथाकथित वैज्ञानिक तिथं येऊन आपले शोधनिबंध सादर करू लागले. त्याचीच ही परिणती आहे.\nकाही मूठभर नामांकित संस्था वगळल्यास आपल्य�� बहुसंख्य विद्यापीठांमधून होणाऱ्या संशोधनाच्या दर्जाबद्दल अनेक तज्ज्ञांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. ती रास्त आहे हेच या सुमार दर्जाच्या, खरं तर छद्मविज्ञानाधिष्ठित, संशोधनानं स्पष्ट केलं आहे. याला आपल्या समाजाची \"चलता है' ही वृत्तीही कारणीभूत आहे. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास न धरता \"जुगाड' करण्याच्या प्रवृत्तीलाच प्राधान्य देण्याची आपली सामाजिक मानसिकता सर्वच क्षेत्रं गढूळ करत आहे. म्हणूनच औषधांच्या पुड्या बांधणाऱ्या कम्पाउंडरला आपण डॉक्‍टर म्हणतो आणि प्रयोगशाळा सहाय्यकाला प्राध्यापकाची पदवी बहाल करतो. त्याविषयी खंतही कुणी व्यक्त करत नाही.\nआज सारं जग ज्ञानाधिष्ठित समाजरचनेची कास धरत आहे. आपणही त्याच दिशेनं प्रवास करावा अशी प्रेरणा देण्याची आवश्‍यकता असताना कपोलकल्पित प्रगतीच्या गप्पा ऐकवत भूतकाळातच रममाण होण्याचा संदेश आपण देत आहोत. त्याला विज्ञानाच्या नावानं भरवल्या जाणाऱ्या मेळाव्यातलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं हे तर अतिशय दुःखद आहे. \"कशाला हवीत ही असली अधिवेशनं' हा सवाल विचारण्याची वेळ आता आली आहे.\nजेटली 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार\nनवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करणार आहे. त्यासाठी संसदेचे...\nआर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाचा निर्णय घेऊन विविध समाजगटांतील असंतोष शमवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. खरी गरज आहे, मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याची...\nगोव्यात काँग्रेसतर्फे 8 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान\nपणजी - आगामी तीन दिवसांचे विधानसभा अधिवेशन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे राज्यात येत्या 8 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान छेडण्यात...\nकणकवलीत फेब्रुवारीत जातीअंताची परिषद\nखोची : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे सत्यशोधक जन आंदोलन संघटनेच्या सहकार्याने जाती अंताची राज्यव्यापी परिषद घेणार आहे. राज्यातील...\nलोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी \"कॉंग्रेस'चा हट्ट\nजळगाव : लोकसभा निवडणुकींतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या सात ते आठ...\nवनकर्मचाऱ्यांचे आज राज्यस्तरीय अधिवेशन\nचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/john-abraham-produced-first-marathi-movie-savita-damodar-paranjpe/", "date_download": "2019-01-16T12:53:44Z", "digest": "sha1:LSUP6D5YQ4DFZXOJ4THLLVFVVRMVM424", "length": 8130, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "John Abraham Produced First Marathi Movie Savita Damodar Paranjpe", "raw_content": "\nHome News जॅान अब्राहमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘सविता दामोदर परांजपे’\nजॅान अब्राहमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘सविता दामोदर परांजपे’\nयशस्वी मॅाडेल ते धडाकेबाज अभिनेता असा यशस्वीपणे प्रवास करत स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या जॅान अब्राहमलाही आता मराठीचे वेध लागले आहेत. मराठी कलाकार-तंत्रज्ञां इतकंच मराठी सिनेमांवरही प्रेम करणाऱ्या जॅानने आता स्वत:च मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. ८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित असलेल्या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी जॅानने स्वीकारली आहे.\nशेखर ताम्हाणे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण, पार्श्वसंगीत आणि अप्रतिम संहिता असलेलं मनाचा थरकाप उडवणारं हे नाटक त्या काळातील रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. आजच्या पिढीला हा अनुभव घेता यावा याकरीता ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सिनेमाच्या रूपात समोर येत आहे.\nजे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत. मराठी प्रेक���षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट हे कलाकार आहेत. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत चित्रपटाला लाभले आहे.\nयेत्या ३१ ऑगस्ट ला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nअवधूत गुप्ते म्हणतात दुनियेच्या आईचा घो\nभय चित्रपटाचं ग्रॅण्ड म्युझिक लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-did-you-knowkatrina-kaif-will-become-part-of-krrish/", "date_download": "2019-01-16T12:20:41Z", "digest": "sha1:F6ZHN4RD7PUNSLY3D3K4JEDVKQY7FENR", "length": 7203, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही अभिनेत्री असू शकते क्रिश ४ ची सुपरहिरोइन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nही अभिनेत्री असू शकते क्रिश ४ ची सुपरहिरोइन\nह्रतिक रोशनच्या क्रिश 4ची सध्या जोरदार चर्चा आहे. दरदिवशी क्रिश 4साठी एक वेगळ्या अभिनेत्रीला साईन करण्यात आल्याची चर्चा होते. काही दिवसांनी कळते कि चित्रपटाचे मेकर्स अजून क्रिश 4 च्या स्क्रिप्टवर काम करतायेत अजून चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव साईन करण्यात आलेले नाही.\nमात्र अशी माहिती मिळते आहे की या चित्रपटात ह्रतिक रोशनसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. कॅटरिनाने स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे. डीएनएशी बोलतना कॅटरिनाने सांगितले कि, मला अजून क्रिश 4साठी अप्रो�� करण्यात आलेले नाही.\nआम्ही समंजस, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल नाही –…\nपद्मावतीमध्ये दीपिका ऐवजी माधुरीला घ्या – रामदास…\nचित्रपटाच्या मेकर्सशी माझे यासंदर्भात कोणतेच बोलणं झालेले नाही. जी लोक क्रिश 4 च्या स्क्रिप्टवर काम करतायेत त्यांना मी ओळखते. क्रिशच्या मागच्या सीरीजमध्ये सुपरहिरोइनच्या भूमिकेत कंगना राणौतवत दिसली होती. त्यामुळे मला वाटते त्यांनी या सीरीजमध्ये सुद्धा एका सुपरहिरोइनची निवड करावी.\nएकंदरीत कॅटरिना कैफने हे स्वत:च स्पष्ट केले कि ती क्रिश 4 चा हिस्सा नसणार आहे. पुढे बोलताना कॅटरिना म्हणाली, मला लहानपणापासूनच सुपरहिरोइन आवडतात. संधी मिळाली तर मला नक्कीच हि भूमिका साकारायला आवडले\nआम्ही समंजस, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल नाही – मनसे\nपद्मावतीमध्ये दीपिका ऐवजी माधुरीला घ्या – रामदास आठवले.\nसलमानच्या आगामी ‘टायगर झिंदा है’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\nरत्नागिरीची निर्मिती असलेला ‘माझा एल्गार’ चित्रपट लवकरच प्रदर्शित\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aksharmoti.blogspot.com/2018/08/blog-post.html", "date_download": "2019-01-16T13:17:58Z", "digest": "sha1:NBWJ4OPLLAYF3KLMDA3K3GZZORT5CCSQ", "length": 3163, "nlines": 50, "source_domain": "aksharmoti.blogspot.com", "title": "अक्षरमोती", "raw_content": "\nकितीही सोशल नेटवर्किंग किंवा फोन असले तरी गप्पांचा कट्टा तो कट्टाच सध्या हा कट्टाच नसल्यानं गप्पाच काय पण आपल्यातली कविताही हरवतेय अशी खंत वाटली. म्हणूनच कवितांना तरी न्या��� देण्यासाठी मी या कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून आणि मनातल्या शब्द्सरींतून साकारत आहे अक्षरमोती\nरविवार, १९ ऑगस्ट, २०१८\nगोष्टीत आता चिऊ काऊ🐤\nम्यांव म्यांव करते मनीमाऊ🐱\nअवघे स्वर्गसुख तुझ्याभोवती 🎆\nतुझ्या आगमनाचा हर्ष वर्णू किती🎉\nबॅटबाॅल आणि छोटीशी कार🚗\nथोड्याच दिवसात खेळेल आमचा राजकुमार👼🏻\nगोजिरवाणे रूप, गोड हसू, इवलीशी जांभई👶🏻\nहट्ट तुझे पुरवतील तुषार बाबा आणि मधुरा आई👪\n*पुत्रजन्म दिनांक :१९ जून २०१८*\nद्वारा पोस्ट केलेले madhura daphale येथे ७:२० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n*सानुल्याचे आगमन* गोष्टीत आता चिऊ काऊ🐤 म्यांव म्...\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T12:07:27Z", "digest": "sha1:CZ6PSHEPCMAEOLBFFPN6RG7PYAPZGO2E", "length": 10050, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऐन थंडीत महिला संतप्त साताऱ्यात पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nऐन थंडीत महिला संतप्त साताऱ्यात पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको\nपाणीपुरवठ्याचा “कारभारी’ बदलण्याची मागणी\nसातारा – सातारा शहराला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा विभागातील सावळ्या गोंधळामुळे सातारकर नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. गेले तीन चार दिवस समर्थ मंदिर परिसरात पाण्याचा खेळखंडोबा सुरु आहे. पाण्यासाठी ऐन कडाक्‍याच्या थंडीत समर्थ मंदिर चौकात घागरी घेऊन महिलांना रस्ता रोको आंदोलन करावे लागले. महिलांनी समर्थ मंदिर चौकातच आंदोलन केल्याने परळी, कासकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान गेले वर्षभर पाण्याचा खेळखंडोबा सुरु असून पाणी पुरवठा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी “कारभारी”च बदला अशी मागणी यावेळी महिला वर्गानी केली.\nयावेळी आंदोलनातील संतप्त महिला म्हणाल्या, गेल्या दोन दिवसांपासून समर्थ मंदिर भागात पाण्याची ओरड सुरू आहे. अनेकदा महिलांनी पाणी येत नाही अशा तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात केल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष केले. या भागात पालिकेचे जबाबदार पदाधिकारी रहाता���. त्यांच्याकडेही महिला गेल्या होत्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर हांडे घेऊन उतरावे लागले अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केल्या. गेल्या वर्ष भरात पाणी पुरवठा विभागाचा कारभार चांगला चव्हाट्यावर आला आहे. पाणी पुरवठा विभागाला सक्षम पदाधिकारी आणि अधिकारी नसल्याने वारंवार पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. खा. उदयनराजे आता तुम्हीच या पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराकडे लक्ष केंद्रित करावे म्हणजे कारभारात सुधारणा होईल अशा प्रतिक्रिया नागरीकांनी बोलताना व्यक्त केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/amit-shah-speech-in-bjp-national-executive-meeting/", "date_download": "2019-01-16T12:49:50Z", "digest": "sha1:AP3T2E4HHFSEUVJC7AXYC4Y6CZZ3GR7X", "length": 14802, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "VIDEO- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे भाषण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थ��ंचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nVIDEO- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे भाषण\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवसईकरांच्या ताटातून म्हावरं गायब, तेल सर्वेक्षणाचा फटका\nपुढीलयुवा दौड: रत्नागिरीकर धावले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/508192", "date_download": "2019-01-16T12:38:07Z", "digest": "sha1:GBP52WG4CF7TSRGQUJJXUJEOTAR23XZA", "length": 10627, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हा नियोजन मधील निमंत्रीत उपेक्षीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा नियोजन मधील निमंत्रीत उपेक्षीत\nजिल्हा नियोजन मधील निमंत्रीत उपेक्षीत\nजिह्यातील विकासकामांची दिशा ठरवण्याचे काम करणाऱया जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्य केवळ मतदानापुरते उरले आहेत. निधी मिळत नसल्याने त्यांना विकासकामांना फारशी मदत करता येत नसल्याचे चित्र आहे. नियोजनात सक्रिय सहभाग घेणार�� निमंत्रित सदस्य मात्र उपेक्षित आहे. निमंत्रित सदस्यांनाही स्वतंत्र निधी मिळावा अशी मागणी आता पुढे आली आहे.\nजिह्यातील विकासकामांचे नियोजन, खर्चाची तरतूद आणि कामाची रुपरेषा ठरवण्याचे काम जिल्हा नियोजन समितीकडे असते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी निधी मिळत असतो. तरी देखील राज्य सरकारने प्रत्येक जिह्यासाठी नियोजन समिती बनवली असून, या समितीला वर्षाकाठी निधीही दिला जातो. यातून जिह्यामध्ये विविध प्रकारची विकासकामे केली जातात. ही विकासकामे स्थानिक परिस्थिती, उपलब्ध साधने आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन केली जातात. पर्यटन, आरोग्य, शिक्षण, दळणवळण अशा विषयातील कामे या समितीच्या माध्यमातून होतात. बऱयाचवेळा आमदार आणि खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी नियोजन समितीमधील निधी उपयोगी पडतो.\nनियोजन समितीमधील सदस्य रचना\nजिल्हा नियोजन समितीमध्ये तीन प्रकारे सदस्य निवड होते. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका यामधून पक्षीय निवडणूक होऊन नियोजन समितीवर सदस्य निवड केली जाते. यासाठी स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम राबवला जातो. काही सदस्यांची निवड पालकमंत्री स्वतः करतात. त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेतले जाते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले किंवा एखाद्या विषयातील तज्ञ यांची निवड निमंत्रित सदस्य म्हणून केली जाते. तसेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त असे सहयोगी सदस्य असतात. पालकमंत्री हे समितीचे पदसिद्ध अधिकारी असतात.\nसमिती सदस्यांना स्वतंत्र निधी\nजिल्हा नियोजन समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना वर्षाला 10 ते 15 लाखांपर्यंत स्वतंत्र निधी मिळतो. हा निधी ते त्यांच्या मतदारसंघामधील विकासकामांवर खर्च करू शकतात. काही वेळा आमदार आणि खासदारही नियोजन समितीमधील निधीचा उपयोग करून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावतात. राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमध्ये समाविष्ट न होणारी कामे नियोजन समितीच्या निधीमधून केली जातात.\nनिमंत्रितांना फक्त अधिकार, निधी नाही\nनियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांना सर्व अधिकार असतात. ते नियोजनात सहभाग घेतात. प्रस्तावित विकासाकामांबाबत सूचना मांडतात. ज्यावेळी नियोजन समितीमध्ये एखाद्या मुद्यावर मतदान होते, त्यावेळी त्यांना मतदानाचाही अधिकार असतो. त्यांचे मत ग्राह्य धरले जाते. एका अर्थाने निमंत्रित सदस्य नियोजन समितीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतात. मात्र, त्यांना कोणताही स्वतंत्र निधी दिला जात नाही. त्यांना एखादी योजना राबवायची असेल तर आमदार किंवा खासदारांच्या निधीवर अवलंबून राहावे लागते. काही वेळा ते योजना सादर करून नियोजन समितीचा निधी वापरू शकतात. मात्र, त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये असूनही निमंत्रित सदस्य निधीवाचून उपेक्षितच राहत आहेत.\nजोतिबा डोंगर येथे बस पलटी होऊन 10 विद्यार्थिनी जखमी\nटिंबर मार्केट येथे नवविवाहितेचा मृत्यू\nसनी आवळे खून प्रकरणी तिघांना अटक\nकॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी दोन संशयितांना पोलीस कोठडी\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628180", "date_download": "2019-01-16T12:40:16Z", "digest": "sha1:LSOJ5TFDLRVZ6YKOOL2JSMQY52BJ77JX", "length": 6731, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हेरगिरीप्रकरणी मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » हेरगिरीप्रकरणी मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक\nहेरगिरीप्रकरणी मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक\nऑनलाईन टीम / मेरठ :\nउत्तर प्रदेशच्या मेरठ कँटोनमेंटमधून लष्कराच्या एका जवानाला अटक करण���यात आली आहे. या जवानावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. या जवानाने नेमकी कोणासाठी हेरगिरी केली, याचा तपास सध्या सुरू आहे.\nकाही दिवसांपूर्वीच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याबद्दल अभियंता निशांत अग्रवालला अटक झाली आहे. निशांतला सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. ऑफिशियल सिपेट ऍक्टचा भंग केल्याप्रकरणी त्याची चौकशी केली जात असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. निशांत ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली. निशांतच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. फेसबुकवर एका मुलीसोबत चॅट करताना त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची अतिशय गोपनीय उघड केली. या मुलीचे अकाऊंट पाकिस्तानातले आहे. निशांतला पाकिस्तान हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, या विचाराने त्यान संवेदनशील माहिती पाकिस्तानी हस्तकाला पुरवली. याबद्दलचे पुरावेदेखील तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.\nजयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा\nकमला मील आग ; अनधिकृत बाधकामांवर कारवाई\nपोलिस चौकशीनंतर बिशप मुलक्कल याला अटक\nयुतीसाठी प्रयत्न करू, अन्यथा स्वबळावर लढू : रावसाहेब दानवे\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/!!-4724/", "date_download": "2019-01-16T11:56:54Z", "digest": "sha1:3RP62F3M4BTWHCIKDNC7A3X37YGG6OUS", "length": 4870, "nlines": 123, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-राजे!! घात झाला.....", "raw_content": "\nहाय शिवराया बघ काय झाले,\nडोळ्यांदेखत गुरु चोरीस गेले.\nमध्यरात्रीस घातला चोरांनी घाला,\nघात झाला राजे घात झाला.\nलहानपणापासून काय शिकलो आम्ही,\nशस्त्रकला शिकलात ज्यांकडून तुम्ही,\nआज या सार्यांनी उच्छाद केला.\nघात झाला राजे घात झाला.\nतुझ्याही काळजात झाले असेल दुख,\nजिजाऊ हि रडली असेल होऊन मूक,\nईतिहास का कुणी इतुका कच्चा लिहिला.\nघात झाला राजे घात झाला.\nअसो आम्ही तुझी सामान्य रयत,\nकिंकाळतो संताप हर एक स्वरात,\nपण दुभंगतेचा शाप मराठी मनाला.\nघात झाला राजे घात झाला.\nतूच तेव्हा धीराने चिरला अफझल,\nम्हणून कुंकू लावण्याची आमची मजल,\nपण साराच स्वाभिमान फुकट विकला.\nघात झाला राजे घात झाला.\nसाहित्याची संमेलने भरवता कश्याला,\nबघा डोळ्यांदेखत ईतिहास बुडाला,\nविद्वानही फितूर झाले का या चोरट्याला.\nघात झाला राजे घात झाला.\nमाफ कर शिवबा आम्हीच पडलो कमी,\nगुरूच्या अंगास शिवले ते नको त्या कामी,\nआमचाच साहिश्नुपणा आड आला.\nलाज वाटते सांगाया राजे घात झाला, घात झाला.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/alliance-zp-elections-36113", "date_download": "2019-01-16T13:30:33Z", "digest": "sha1:4IQSNJZUKY3ADZHCPF66SYDJG6WTU5G3", "length": 21565, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alliance for ZP Elections जिल्हा परिषदांसाठी आघाड्यांचे 'कडबोळे' | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदांसाठी आघाड्यांचे 'कडबोळे'\nमंगळवार, 21 मार्च 2017\nजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे \"कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या अस्तित्वात येण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 21) या निवडणुका होत आहेत.\nमुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे \"कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या अस्तित्वात येण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 21) या निवडणुका होत आहेत.\nशिवसेनेने राज्यात कुठेही भाजपसोबत आघाडी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने भाजपला जिल्हा परिषदांतील सत्तेसाठी तारेवरची कसरत करत काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत करावी लागणार असे चित्र आहे. बहुमताच्या संख्येनुसार भाजपकडे पाच, शिवसेना तीन, काँग्रेस दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन जिल्हा परिषदा आहेत. पण, नऊ जिल्हा परिषदांत प्रथम क्रमांकाच्या भाजपला शिवसेनेची सोबत मिळाली नाही तर सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे, तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक आघाडी झाल्यास 13 जिल्हा परिषदा, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असे समीकरण झाल्यास, 25 पैकी 20 ते 21 ठिकाणी भाजपविरहित सत्ता येण्याची शक्‍यता आहे.\nसध्या अत्यंत चुरशीच्या असलेल्या जिल्हा परिषदांमधे औरंगाबाद, उस्मानाबाद, यवतमाळ, नाशिक, सांगली, जालना, हिंगोली, गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, वाशीम यांचा समावेश आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युती झाल्याने काँग्रेस व शिवसेनेला फटका बसला आहे, तर यवतमाळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाल्याने काँग्रेसला दणका बसला आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात इतक सर्व पक्ष असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे तीन सदस्य गळाला लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्व या आघाडीला चाप बसला आहे.\nनाशिकमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी डाव्या पक्षाच्या तीन सदस्यांना सोबत घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाला धोबीपछाड देत माजी मंत्री सुरेश धस यांनी पाच सदस्यांचा थेट भाजपला पाठिंबा दिल्याने बहुमतातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून दूर राहावे लागेल, असे चित्र आहे.\nएकंदर, उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीत राज्यात ना शिवसेना-भाजप युती, ना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे समीकरण कायम राहण्याची शक्‍यता नसून, भाजपविरोधात इतर सर्व असे नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्‍यता आहे.\nशिवसेनेची भाजपला मदत नाही\nशिवसेनेने आक्रमकता कायम ठेवत या निवडणुकीत भाजपशी कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी करू नका, असा निरोप दिला आहे. भाजपशी हातमिळवणी केल्यास शिवसेनेचे सहा ठिकाणी अध्यक्ष निवडून आले असते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरल्यास हा आकडा आठवर जातो. त्यामुळे \"मातोश्री'वरून कोणतेही आदेश न देता युतीसंबंधीचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडून द्यावयाचा, असा विचार शिवसेनेत पुढे आला होता. मात्र, निवडणुकीच्या केवळ काही तास आधी भाजपला मदत करू नका, असा फतवा \"मातोश्री'ने काढला आहे असे सांगण्यात येत होते. शिवसेनेने या संदर्भात कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया न देण्याचे ठरवल्याने युतीतील दरी आणखी वाढते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपने विदर्भातील चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदा हातात घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली येथे भाजपच्या चिन्हावर, तर सोलापुरात अपक्षाला पाठिंबा देऊन निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना जवळपास पूर्ण केली असतानाच शिवसेनेने या सर्व ठिकाणी भाजपचे मनसुबे धुळीत मिळवण्याची तयारी सुरू ठेवली होती.\nकोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र\nयवतमाळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युती; भाजपला बगल\nअमरावतीमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा\nगडचिरोलीमध्ये काँग्रेस-दीपक आत्राम गट-अपक्ष एकत्र येण्याची शक्‍यता\nजालन्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा अध्यक्ष जवळपास निश्‍चित\nबुलडाण्यात भाजपची शिवसेनेवर कडी; राष्ट्रवादीला सोबत घेणार\nऔरंगाबादमध्ये शिवसेना-काँग्रेस एकत्र, राष्ट्रवादी-भाजपमध्येही हालचाली\nपरभणीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष (महादेव जानकर)\nहिंगोलीत भाजपला बगल देत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र\nउस्मानाबादमध्ये काँग्रेस-शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे चित्र\nसत्तेचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासह धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने राज्यात शक्‍य असेल तेथे जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. काही ठिकाणी अडचणी असल्या, तरी त्यातून मार्ग काढला जाईल.\n- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष\nराज्यात भाजपसोबत आमची मैत्री होती; मात्र आता राज्यात असलेली भाजपसोबतची मैत्री तोडली आहे.\n- विश्‍वनाथ नेरुरकर, शिवसेनेचे उपनेते\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/writer-social-responsibilities-32472", "date_download": "2019-01-16T13:13:39Z", "digest": "sha1:NAIEM5OOJBLVC7B26MLT66EWZ2DCLXNS", "length": 10973, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "writer social responsibilities लेखकाच्याही सामाजिक जबाबदाऱ्या - रामचंद्रन | eSakal", "raw_content": "\nलेखकाच्याही सामाजिक जबाबदाऱ्या - रामचंद्रन\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nमुंबई - लेखन केवळ स्वांतसुखाय नाही, तर ते करणाऱ्या लेखकाच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात, असे मत प्रसिद्ध कन्नड साहित्यिक सी. एन. रामचंद्रन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि मैसूर असोसिएशनच्या वतीने माटुंगा येथे झालेल्या आठव्या आंतरभारती साहित्य संवादात ते बोलत होते. कन्नड आणि मराठी भाषेतील पौराणिक संदर्भ मांडताना लेखक म्हणून सामाजिक जबाबदाऱ्याही रामचंद्रन यांनी मांडल्या. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मैसूर असोसिएशनच्या अध्यक्ष के. कमला, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्ष पुष्पा भावे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अध्यक्ष नीरजा उपस्थित होत्या. \"अस्वस्थ जगत' ही साहित्य संवादाची थीम होती. या वेळी 55 कन्नड पुस्तके मराठीत भाषांतर केलेल्या उमा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच��यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5250", "date_download": "2019-01-16T12:15:47Z", "digest": "sha1:CYRHY7QXB7434YFMDL4KL2L7UQQ75T7Y", "length": 9577, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n१० टक्के सवर्णांच्या (ब्राम्हण) आरक्षणाला विरोधच\n१०० टक्के आरक्षण द्या- बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे स्पष्टीकरण\nपुणे : १० टक्के सवर्णांसाठी (ब्राम्हण) आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी तातडीने विधेयक आणले गेले आहे. परंतु या आरक्षणाला बामसेफसहीत ऑफशूट विंग असलेल्या भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यासह अन्य संघटनांचा विरोध असल्याचे स्पष्टीकरण वामन मेश्राम यांनी दिले. एमएनटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nभाजपाने सवर्णांना (ब्राम्हण) आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे विधेयक आणले आहे. परंतु या आरक्षणाला आमचा ठाम विरोध राहील. यामुळे प्रशासनात ब्राम्हणांची संख्या आणखी वाढेल. आधीच आयएएस, आयपीएस, आयएफएस या प्रशासकीय सेवांमध्ये ७७.०३ टक्के ब्राम्हण आहेत. संविधानाविरोधात जाऊन प्रशासनावर ब्राम्हणांनी मजबूत पकड बनवली आहे.\nआता जर का १० टक्के आणखी आर्थिक आधारावर आरक्षण दिले गेले तर ब्राम्हणांची संख्या ८७.०३ टक्के होईल. त्यामुळे एससी, एस��ी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी व धर्मपरीवर्तीत मुस्लिम, शीख, इसाई, जैन या जाती समुहांची मोठी पंचाईत होणार आहे. त्यांची समस्या आणखी वाढेल.\nपरिणामी नीतीवर अंमल करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होेऊ शकते. जो सवर्ण (ब्राम्हण) आरक्षणविरोधी आहे त्याला आरक्षण दिले जात आहे याला काय म्हणावे असा सवाल मेश्राम यांनी केला.\nआम्ही १०० टक्के आरक्षण देण्याच्या समर्थनात आहोत. सर्व जाती समुहांची जातनिहाय गणती करा व त्यांच्या संख्येनुसार त्यांना आरक्षण द्या. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या लोकसंख्येनुसार न्याय मिळेल. परिणामी प्रशासन लोकतांत्रिक होईल.\n१०० टक्के आरक्षणच राष्ट्रहितात होऊ शकते. परंतु घेण्यात आलेला निर्णय हा राजनैतिक आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही असा इशारा देतानाच १०० टक्के आरक्षणामुळेच देशात कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल. कायद्याचे राज्य स्थापित होईल. मात्र तसे केले जात नाही. यामुळे केवळ ब्राम्हणांचेच प्रशासनात निरंकुश वर्चस्व निर्माण होईल हा मोठा धोका असल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच���या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:34:56Z", "digest": "sha1:4E3ORDFLFRESLB6LERG3M77PORY22ZIL", "length": 13983, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयना धरणातील पाणी वाटपाचे फेरनियोजन जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोयना धरणातील पाणी वाटपाचे फेरनियोजन जाहीर\n5 टीएमसी पाणीसाठा पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात येणार\nकोयनानगर, दि. 9 (प्रतिनिधी)\nराज्य शासनाने पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांच्या मागणी वरून पाटण तालुक्‍यातील 110 गावामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पाटण व कराड तालुक्‍यातील कोयना नदीकाठचे जमीनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजना मध्यमातून ओलिताखाली येत आहेत. धरणातून सिंचनासाठीचे सोडण्यात येणारे पाणी हे सांगली जिल्ह्याला न देता ते पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात यावे ही आ. शंभूराज देसाई यांनी केलेली मागणीला शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे कोयना धरणातील सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाणी वाटपाचे फेरनियोजन जाहीर झाले आहे. सातारा जिल्हाधिकारी यांच्या मागणीप्रमाणे कोयना धरणातील पाणीसाठा आरक्षित केला आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून देण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यांवर यामुळे निर्बंध आले असून 5 टीएमसी पाणीसाठा हा पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात येणार आहे. अडचण आली तर पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी देण्यात येणारा पाणीसाठा सिंचनासाठी वापरुन वीजनिर्मिती साठी कमी पाणी वापरण्याच्या धोरणावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे कोयनेच्या पाण्याने पेटते वळण घेतले आहे.\nराज्य शासनाने पाटण तालुक्‍यातील 110 गावे दुष्काळ सद्रुष्य म्हणून जाहीर केली आहेत. पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हे शक्‍य झाले आहे. पाटण तालुक्‍यातील 110 तालुक्‍यात दुष्काळ जाहिर केल्यामुळे जून महिन्यापर्यंत कोयना धरणातून सिंचनाकरीता पूर्वेस जे पाणी सोडण्यात येते ते सांगलीला न जाता पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना प्रथम प्राधान्याने देण्यात यावे अशी मागणी आ. शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाकडे केली होती.\nया मागणीमुळे कोयना धरणातून पूर्वेकडे देण्यात येणाऱ्या सिंचनासाठीच्या पाणी वाटपाचे फेर नियोजन करण्याची बैठक 8 जानेवारीला झाली आहे. या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, टेंभू , तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.\nशासनाने जाहीर केलेल्या पाटण तालुक्‍यातील 110 दुष्काळी गांवाबरोबर कराड तालुक्‍यातील कोयना नदी काठचे जमीनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनाच्या माध्यमातून ओलिताखाली येत येत असल्याने त्याच्या मागणी प्रमाणे तेवढे पाणी आरक्षित करून त्या गावाची गरज भागविण्यात येणार आहे. जानेवारी ते जून या 6 महिन्यात पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून 20 टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे. तर 43 टीएमसी पाणीसाठा हा पूर्वेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आला आहे.\nपूर्वेकडे सिंचन व बिगर सिंचनासाठी देण्यात येणारा 20 टीएमसी पाणीसाठयातील 5 टीएमसी पाणीसाठा हा पाटण तालुक्‍यातील 110 दुष्काळी व कराड तालुक्‍यातील गावांना आरक्षित करण्यात आला आहे. तर 15 टीएमसी पाणीसाठा सांगलीला देण्यात येणार आसल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nयाबाबत सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कोयना धरणातील 20 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचन प्रकल्पासाठी जून महिन्यापर्यंत अरक्षित केला होता. शासन निर्णयाने हा पाणीसाठा सातारा जिल्हाधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राखीव ठेवण्यात येणार आहे. 5 टीएमसी पाणीसाठा पाटण व कराड तालुक्‍यात देण्याचे आमचे नियोजन आहे. तर 15 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचन योजनाना देण्यात येणार आहे. कोयनेच्या पाण्यावर वीज प्रकल्प सुध्दा कार्यान्वित आहेत. पाणी वापर नियोजनात काही अडचण आली तर पश्‍चिमेकडे वीज प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-16T12:10:00Z", "digest": "sha1:ZSJMEPMTQBMR2DRU6T2YNBEZXRKQSHQU", "length": 9422, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राकेश रोशन यांना थायरॉईडचा कॅन्सर ; आज होणार सर्जरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराकेश रोशन यांना थायरॉईडचा कॅन्सर ; आज होणार सर्जरी\nमुंबई – बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक-निर्माता राकेश रोशन यांना थायरॉईडच्या कॅन्सर झाला आहे. हि सुरुवातीतील स्टेज असल्यामुळे यावर लवकरच सर्जरी होणार आहे. बाबत सविस्तर माहिती बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशन यानी सोशल मीडिया एकाउंट द्वारे दिली आहे.\nऋतिक रोशनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि आज त्यांच्या वडिलांची घसाची सर्जरी होणार आहे आणि सर्जरी दिवशी सुद्धा त्यांनी आपले नियमित जिम जिस सेशन पूर्ण केला. तसेच माझे वडील माझा जीवनातील सर्वात मजबूत व्यक्तिमहत्त्व आहे. त्यांना थायरॉईडच्या कॅन्सर झाला आहे हे नुकतेच कळाले आहे आज माझे वडील थायरॉईडच्या कॅन्सर या आजाराशी हिंमतीने लढणार आहे. याच भावुक मेसेज सोबत त्यांनी वडिलांबरोबर फोटो सेंड केला आहे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणून चांगल्याप्रकारचे चित्रपट काढले आहेत. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट असून त्यात त्यांनी आपल्या मुलासोबत मिळून केले आहेत. हृतिक आणि राकेश रोशन यांनी मिळून ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\nरणवीर सिंहने ‘या’मध्ये दीपिकाला टाकले मागे\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’\n“गजनी’चा रिमेक घेऊन आमिर येतो आहे\nसपना चौधरी दिसणार ऍक्‍शनपॅक्‍ड रोलमध्ये\n“ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर…’ पाकिस्तानमध्येही रिलीज होणार\nबॉक्‍सिंगवरचा “व्ही फॉर व्हिक्‍टरी’मार्चमध्ये रिलीज\nसेन्सॉर बोर्ड मराठी चित्रपटाच्या मागे लागणारा बागुलबुवा\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7636-nalasopara-accused-had-plan-to-blast-in-sunburn-festival-pune-says-ats-in-court", "date_download": "2019-01-16T12:53:14Z", "digest": "sha1:H7OJABAPXZ2AH3IBXAQG6TSWQSUIVFOX", "length": 12287, "nlines": 156, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसचा कोर्टात मोठा खुलासा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसचा कोर्टात मोठा खुलासा...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी वैभव राऊतसह तिघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आरोपी पुण्यात आणि बेळगावात बॉम्बस्फोट घडवणार होते. आज सेशन्स कोर्टातील सुनावणीवेळी एटीएसने कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे.\nआज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि वैभव राऊतला हजर केलं होते.\nयावेळी पुण्यातील 'वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट'मध्ये तर बेळगाव येथे 'पद्मावती शो' मध्ये बाॅम्ब स्फोट घडवण्याची योजना असल्याचा धक्कादायक खुलासा कोर्टामध्ये केला आहे. जी शस्त्रे सापडली आहेत ती मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून आणली आहेत. यांची 2 प्रक्षिशणकेंद्रं महाराष्ट्रात तर इतर महा��ाष्ट्राबाहेर आहेत, अशी माहितीही एटीएसने दिली आहे.\nया तपासात मोठी प्रगती झाली असून विविध राज्यात चौकशी सुरु आहे.\nआज कोर्टात नक्की काय घडलं -\nशरद कळसकरच्या घरी सापडलेल्या काॅम्प्युटर मधून डिकोड स्वरूपात माहिती मिळाली आहे त्याचा अधिक तपास सुरू आहे.\nया प्रकरणात सुधनवा गोंधळेकर याची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, पुण्यातील वेस्टर्न म्युझिक कन्सर्ट येथे बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट होता तर बेळगाव येथे पद्मावत या चित्रपटाच्या शो मध्ये स्फोट घडवायचा होता. हे सगळं हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं आहे असा युक्तिवाद एटीएसच्या वकिलांनी केला .\nगोंधळेकरच्या घरातून पिस्तुल, कट्यार, जिवंत काडतुसे सापडली\nया आरोपींना प्रशिक्षण देणारी केंद्र यातील 2 महाराष्ट्रात आहेत आणि इतर महाराष्ट्र बाहेर आहेत\nया प्रकरणात बॉम्ब बनविणे ते बाळगणे, रेकी करणे, अवैध शस्त्र बाळगणे असा सहभाग आहे\nअारोपींकडून वेगवेगळी वाहन आम्ही जप्त केली आहेत. तसंच जी शस्त्रे सापडली आहेत ती मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून आणली आहेत आम्हाला तिथे या आरोपींना घेऊन जायचं आहे\nअारोपींना आर्थिक स्वरूपात बळ कोणी दिलं आहे हे आम्हला शोधायचं आहे\nआम्हला यांचा मास्टर माईंड शोधायचा आहे यासाठी यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून मिळावी\nबचाव पक्षाचे वकील -\nअटक केलेल्या आरोपींचा नेमका उद्देश काय आहे हे अद्यापही पोलिसांना सांगता आले नाही.\nही सर्व माहिती काॅम्प्युटरमध्ये आहे, त्यामुळे याची चौकशी आरोपींना न्यायालयीन ताबा देऊन करता येते.\n18 दिवसांत पोलिसांना आरोपींचा उद्देश कळला नाही मग आरोपींना पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.\nआम्हाला शरद कळसकर ची पोलीस कस्टडी हवी आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर चा सहभाग आहे त्यामुळे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची समोरासमोर चौकशी करायची आहे.\nआमचा तापस महत्वाच्या एका टप्प्यावर आहे त्यामुळे शरद कळसकर चा ताबा आम्ही सीबीआयला देऊ शकत नाही. जर सीबीआयची चौकशी झाल्यानंतर शरद कळसकर ची पोलीस कस्टडी आम्हाला न्यायालय देत असेल तर आमची काही हरकत नाही .\nबचाव पक्षाचे वकील -\nशरद कळसकर सीबीआयच्या ताब्यात देता येत नाही सध्या एटीएसच्या ताब्यात आहे. एका गुन्हयात अटक असताना दुस���्या खटल्यात आरोपी अटक केल्याशिवाय कस्टडी देता येत नाही असा उदाहरणांसह बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यावर शरद कळसकरला सीबीआयच्या कस्टडीमध्ये द्यायचे की नाही याचा निर्णय दुसऱ्या दिवशी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.\nवैभव राऊत यांच्या अटकेनंतर एटीएसच्या तपासाला वेग...\nवैभव राऊतच्या घरातले जप्त स्फोटके घातपातासाठी - जितेंद्र आव्हाड\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/prakash-ambedkar-speaks-about-alliance-with-congress-2/", "date_download": "2019-01-16T12:02:35Z", "digest": "sha1:NSXISC3HDWK7WZRPNXUFHGDYE5ER6ZGP", "length": 18534, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "भूमिका जाहीर केल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… ��ता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nभूमिका जाहीर केल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर\nभाजप – आरएसएसला चळवळीचा नसून केवळ हिंदू – मुस्लिम दंगलीचा इतिहास असल्याचा आरोप त्यांनी केला. आरएसएसबाबत काँग्रेस गप्प आहे. त्यांनी भूमिका जाहीर करेपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.\nवंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा शनिवारी बीडमध्ये झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, देशात विकास, हाताला काम देण अपेक्षित असताना दहा टक्के आरक्षण देवून हे सरकार फसवे असल्य���च पुन्हा सिद्ध केलं आहे. नोटाबंदीतून कमावलेल्या पैशातून भाजप निवडणुकांत पाच हजार रुपयांना मत घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.\nबीडच नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असल्यामुळेच येथील चार कारखाने बंद आहेत. राज्यात दुष्काळ आहे, पण चारा – पाण्याचे नियोजन नाही. सरकारमध्ये दानत नसल्याचे सांगत गोदामांत लाखो टन धान्य सडत असताना जनावरांनाही खायला दिले जात नाही. महाराष्ट्रातील १६९ कुटूंबाभोवती फिरणारी सत्ता वंचितांपर्यंत पोचविण्यासाठी आघाडी केली आहे, असेही ते म्हणाले .\nदेशात गरजेपेक्षा २० टक्के साखर अधिक उत्पादीत होत असताना मोदी सरकारने पाकिस्तानातून २० लाख टन साखर आयात केली. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदार अडचणीत आले. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौकशा मागे लागतील म्हणून कोणी मोदींना विचारत नाही असेही आंबेडकर म्हणाले. नव्वद दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे. आम्ही लोकसभेपूर्वी – विधानसभा उमेदवार आज जाहिर करू इच्छत होतो. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाली तर मारुन टाकण्याची भिती असल्याचे अनेकांनी सांगीतल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाजपची कण्णी कापण्यासाठी काँग्रेसने आणले राफेल पतंग\nपुढीलपांड्या व राहुलच्या जागी शुभमन गिल व विजय शंकरला संधी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627290", "date_download": "2019-01-16T12:42:15Z", "digest": "sha1:VE3QC462GHLO2K57EPLFL5AUNA5FX444", "length": 8758, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मी शिवाजी पार्कमध्ये दिग्गजांची मांदियाळी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » मी शिवाजी पार्कमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमी शिवाजी पार्कमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमोठमोठय़ा कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा चित्रपट बनवणे हे दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. काही दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलंच अवगत असतं. हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळय़ा विषयावरील चित्रपट बनवणाऱया निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांनी कायम बडय़ा कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत. ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी मराठी चित्रपटही याला अपवाद नाही. या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन आणि महेश मांजरेकर मूव्हीजचा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nन्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’मध्ये पाच दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात नायकाच्या भूमिकेत दिसलेल्या गोखलेंनी साकारलेल्या चरित्र भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱया ठरल्या आहेत. सतीश आळेकर हे नाव एकांकिकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि छोटय़ा पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत विविध पातळीवर गाजलेलं आहे. अशोक सराफ हे केवळ नाव�� खूप आहे. विनोदी अभियनाचा बादशहा असं बिरुद मिरवणाऱया अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसफष्टीतही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे छोटय़ा पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत आबालवफद्धांना मोहिनी घालण्याचं कसब शिवाजी साटम यांच्याकडे आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य दिलीप प्रभावळकरांच्या ठायी आहे.\nअशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचं काम दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मी शिवाजी पार्क या संवेदनशील कलाकृतीच्या माध्यमातून केलं आहे. या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदी बरेच कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचं शीर्षक आणि टॅगलाईन पाहता ‘मी शिवाजी पार्क’मध्ये काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची चाहूल नक्कीच लागते. या चित्रपटाची निर्मिती दिलीप यादव आणि सिद्धार्थ जैन यांची आहे.\nसनी पवार मराठी चित्रपटात\nरितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/22-dead-at-parel-stamped-incident-exactly-what-happen-there/", "date_download": "2019-01-16T12:25:15Z", "digest": "sha1:T3XG4ZCQMK6HYNLLAJT7QW2I7WRXS5NK", "length": 10302, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एलफिन्स्टन स्टेशन��रील ब्रिजवर चेंगराचेंगरीत २२ ठार; नेमक काय घडल ब्रिजवर वाचा सविस्तर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएलफिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर चेंगराचेंगरीत २२ ठार; नेमक काय घडल ब्रिजवर वाचा सविस्तर\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत केली जाणार असून जखमींचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याचे सांगितले आहे.\nएलफिन्स्टन ते परेलला जोडणाऱ्या ब्रिजवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २२ जणांपेक्षा जास्त जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. आधी हि दुर्घटना शॉर्ट सर्किट आणि ब्रिज कोसळल्याच्या अफवेन झाल्याच सांगितल गेल. मात्र या ठिकाणी घडल काही वेगळच आहे,\nआज सकाळी ९.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे पावसापासून बचावासाठी परळ आणि एलफिन्स्टनला जोडणाऱ्या ब्रिजवर अनेक प्रवासी थांबले होते . तेवढ्यातच परळ आणि एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी गाड्या आल्या. त्यातच ब्रिजवर आधीच उभे असलेले लोक पाऊस पडत असल्याने न उतरल्याने ब्रिजवर मोठी गर्दी झाली.यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आणि सर्वांनी पुलावरुन उतरण्याचा प्रयत्न सुरु केला.\nयातच ढकलाढकली सुरु झाल्याने काही महिला आणि इतर प्रवासी खाली पडले. त्यांना अडकून आणखी काही प्रवासी ब्रिजवर पडले त्यांच्या अंगावरून लोकं गेल्याने ही चेंगराचेंगरी झाली.दुर्दैवाने ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता\nकाही क्षणातच हे सगळ घडून गेलं आणि या चेंगराचेंगरीने २२ पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला,अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला ,शेकडो प्रवासी जखमी झाले हृदय पिळवटून टाकणाऱ्या आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे नागरिक बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसलं ते अत्यंत भयानक होतं. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला…\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nमृतांमध्ये 18 पुरुष, तर चार महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत सुमारे 36 जण जखमी असून ��्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली .सध्या वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे\nदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत केली जाणार असून जखमींचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याचे सांगितले आहे.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nठाणे : शिवसेना आणि भाजप हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि पालिकांमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-on-maratha-samaj/", "date_download": "2019-01-16T12:21:22Z", "digest": "sha1:RDBOJIFTW5UEN52J6GZOSQHH6VQYY3ZS", "length": 10396, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा समाजातील मुलांसाठी 10 वस्‍तीगृहे सुरू करणार- चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा समाजातील मुलांसाठी 10 वस्‍तीगृहे सुरू करणार- चंद्रकांत पाटील\nनागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारने जे इतिहासकालीन संदर्भ व सर्वेक्षण अहवाल व संबधित आकडेवारी गोळा केली आहे व ती मागासवर्गीय आयोगासमोर ठेवण्‍यात आली, त्‍यावरील कायदेशीर प्रक्रिया 31 मार्च 2018 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्‍याची विनंती आयोगाला करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.\nयासंदर्भात गुरुवारी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आ. आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आरक्षण देण्‍यासाठी सरकारने इतिहासकालिन पुरावे आणि (कॉन्‍टी‍फायेबल डेटा, हिस्‍टॉरिकल रेफरन्‍स ) सर्वेक्षण अहवाल व संबंधित आवश्‍यक माहिती गोळा करण्‍याचे कामही केले आहे. ही माहिती मागासवर्गीय आयोगाकडे सादर करून त्‍याबाबत आवश्‍यक असणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया वेळीच पूर्ण झाल्‍यास पुढील आरक्षणाचे मार्गही वेळेत खुले होतील.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न;…\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला…\nत्‍यामुळे ही प्रक्रिया 31 मार्च 2018 पर्यंत पुर्ण करण्‍यात यावी यासाठी सरकार मागासवर्गीय आयोगाला विनंती करेल काय, असा प्रश्‍न त्‍यांनी केला. तर सरकारने मराठा क्रांती मोर्चाची मागणी मान्‍य करून राज्‍यात जिल्‍हा पातळीवर मराठा समाजातील मुलांसाठी वस्‍तीगृहे सुरू करण्‍याचे मान्‍य केले होते. त्‍यानुसार केवळ सोलापूर येथेच वस्‍तीगृहाचे काम सुरू झाले असून अन्‍य जिल्‍ह्यांमध्‍येही सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सरकारकडून काम सुरू करण्‍यात यावे अशी विनंती आमदार शेलार यांनी सरकारला केली.\nत्‍याला उत्‍तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्‍हणून आपण सतत प्रयत्‍न करीत असून गेल्‍याच आठवडयात रविवारी अधिवेशनाचे कामकाज नसताना आपण दिवसभर दहा माजी न्‍यायाधिश व विधीतज्ञांची मुंबईत भेट घेऊन याविषयी काही सूचना व माहिती गोळा केली आहे. ही माहिती व सुचना त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसार पुढील कामात त्‍यांचा वापर करणार आहोत. तसेच शेलार यांनी विनंती केल्‍याप्रमाणे आम्‍ही मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन त्‍यांना आरक्षणाबाबतच माहितीवरील कायदेशीर प्रक्रिया 31 मार्च पर्यंत पुर्ण करण्‍याची विनंती करू. तसेच दहा मोठया जिल्‍हयांच्‍या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या इमातींमध्‍ये बदल व डागडूजी करून मराठा समाजातील मुलांसाठी वस्‍तीगृह जून पुर्वी सुरू करण्‍याबाबत कार्यवाही करण्‍यात येईल, असेही मंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेच्या…\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\n‘कितीही बोंबलू दे… आम्ही भाजपलाच मतदान करणार’\nजागा वाटपाचे नंतर बघू या, आधी युतीसाठी एकत्र येऊ या – चंद्रकांत पाटील\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minister-chandrakant-patil/", "date_download": "2019-01-16T12:23:20Z", "digest": "sha1:IPOZYUKVBW3XECG5YGU35NK32DZUTBHP", "length": 6784, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महसूल अधिकाऱ्यांसाठी खासगी सुरक्षारक्षक - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहसूल अधिकाऱ्यांसाठी खासगी सुरक्षारक्षक – चंद्रकांत पाटील\nवाळू उपसाचे राज्य शासन लवकरच कडक धोरण जाहीर करणार आहे. महसूल अधिकाऱ्यांना वाळूमाफियांपासून संरक्षणासाठी खासगी सुरक्षारक्षक घेण्यास मंजुरी देऊ, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न;…\n‘कितीही बोंबलू दे… आम्ही भाजपलाच मतदान…\nपाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसमवेत आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, की वाळूबाबतच्या नव्या धोरणात कुठे वाळू उत्खनन करावे, कुठे करू नये याबाबतच्या नियमांचा समावेश असेल. वाळूच्या महसुलातून संबंधित ग्रामपंचायतींना 25 टक्के महसूल देण्याचे नियोजन आहे.\nमहसूल अधिकाऱ्यांना खासगी सुरक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल.आगामी तीन वर्षांत राज्यांत वेगवेगळ्या माध्यमांतून सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते होतील, असेही त्यांनी सांगितले.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेच्या…\n‘कितीही बोंबलू दे… आम्ही भाजपलाच मतदान करणार’\nजागा वाटपाचे नंतर बघू या, आधी युतीसाठी एकत्र येऊ या – चंद्रकांत पाटील\nशहांचा स्वबळाचा नारा तर चंद्रकांतदादा म्हणतात ‘जरा दम धरा’\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mother-daughter-relations-through-bogda-marathi-moive-poster-launch-latest-update/", "date_download": "2019-01-16T12:17:58Z", "digest": "sha1:4XU5BAQGL2Y6L3XKSRY53MAULWKADKVD", "length": 9193, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माय-लेकीच्या नात्यातला 'बोगदा' लवकरच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाय-लेकीच्या नात्यातला ‘बोगदा’ लवकरच\nटीम महाराष्ट्र देशा : नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला ‘बोगदा’ हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.\n‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्रीव्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ‘ स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे’. इतकेच नव्हे तर, आशयसमृद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या ‘बोगदा’ सिनेमाला ‘व्हीस्लिंग वूड’च्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.\nसिनेमाची दिग्दर्शिका स्वतः भारतातील या अग्रेसर फिल्म इंस्टीट्युटची विद्यार्थिनी असून, छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पंगारे, वेशभूषाकार यश्मिता बाने हे पडद्यामागील कलाकारदेखील व्हीस्लिंग वूडचेच असल्याकारणामुळे, ‘बोगदा’ हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा नमुनाच ठरणार आहे. या सिनेमाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून, सुरेश पान्मंद, नंदा पान्मंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून ‘बोगदा’ सिनेमाची निर्मिती केली आहे.\nअजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र\nश्रीतुळजाभवानी च्या शाकंभरी नवराञोत्सवास सोमवार पासुन आरंभ \nपारधी समाजातील जळजळीत सत्य समाजासमोर आणणारा…\nऋषी कपूरच्या बहुचर्चित ‘मुल्क’ चा ट्रेलर रिलीज\nशशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा\nश्रीतुळजाभवानी च्या शाकंभरी नवराञोत्सवास सोमवार पासुन आरंभ \nपारधी समाजातील जळजळीत सत्य समाजासमोर आणणारा ‘पारधाड’\nशिवसेनेची माघार मात्र राज ठाकरे उभे राहिले बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा/ प्रदीप मुरमे : सन २०१६ मध्ये सरसकट २० टक्के अनुदान प्राप्त १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना २६…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/political-actions-speeds-goa-160380", "date_download": "2019-01-16T12:26:18Z", "digest": "sha1:372IOPRZ7OXRV6S4NWHO7K6WD4JBAXNP", "length": 14575, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Political actions speeds up in Goa गोव्यात राजकीय हालचालींना वेग | eSakal", "raw_content": "\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वाढदिवस आज साजरा झाल्यानंतर यादिशेने निर्णायक पावले टाकण्यात येतील अशी चर्चा सुरु झाली आहे.\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वाढदिवस आज साजरा झाल्यानंतर यादिशेने निर्णायक पावले टाकण्यात येतील अशी चर्चा सुरु झाली आहे.\nकेंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अलीकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारेन असे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री आपल्या अनुपस्थितीत केल्या जाणाऱ्या सार्वजनिक कामांसाठी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पसंती देत असतात आताही १९ डिसेंबरच्या ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचीही सरकारचे नेतृत्व करण्याची इच्छा दडून राहिलेली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा वाद नको म्हणून नाईक यांचे नाव पुढे आणण्यात येऊ शकते.\nनगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी अतिरीक्त खातेवाटप निदान लोकसभेची आचारसंहित��� लागू होण्यापूर्वी करा असे सांगत मुख्यमंत्रीपदी पर्रीकरच कायम असावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे नेतृत्व देण्यास त्यांनी हरकत नाही असे म्हटलेले नाही. मगोने ही मागणी केली असली तरी अलीकडे त्याचा पुनरूच्चार केलेला नाही. त्यामुळे या कोंडीतून भाजपलाच मार्ग काढावा लागणार अाहे. सरकार आणि भाजप याचे मुख्यमंत्री हेच एकमेव मार्गदर्शक असल्याने त्यांनाच यातून योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र तो निर्णय काय असेल यासाठी आणखीन एक दोन दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती मिळाली आहे.\nसरकार स्थीर करण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदलाचा विषयही विचारात घेतला जाऊ शकतो. असे करताना कोणाला वगळून कोणाला संधी दिली जाऊ शकते याचीही चर्चा आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने या आठवड्यात राज्यपालांची भेट घेतली आहे. १४ रोजी राज्यपालांनी राज्यातच थांबावे अशी विनंती करण्यासाठी ती भेट होती असे सांगण्यात येते. त्यावरून मोठ्या राजकीय निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सर्वकाही सध्या चर्चेच्या पातऴीवर आहे. जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेणार असून त्याबाबत त्यांनी काहीच सुतोवाच केलेले नाही.\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nमलकापूरच्या सभेत कऱ्हाडचे ‘सिक्रेट’ ओपन\nकऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष ��तुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5251", "date_download": "2019-01-16T12:18:01Z", "digest": "sha1:GKHHDTWLLRBHNMNFNGA6LR466NKUODWP", "length": 8259, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा\nमुस्लिमांना दिल्या जात असलेल्या दुय्यम वागणुकीचा निषेध\nकाश्मीर : यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले.\nफेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणार्‍या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, ब्राम्हणवादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र ओळखीवर हल्ले करून ती पुसण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि अति-राष्ट्रवादाच्या नावाखाली राज्यात पसरवली जाणारी असहिष्णुता आणि वैरभाव या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे,’ असे फैजल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.\nपुढे काय करणार हे फैजल यांनी गुलदस्त्यातच ठेवले असले, तरी ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. फैजल हे नॅशनल कॉन्फरन्सकडून बारामुल्ला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्य���चे सांगितले जाते. फैजल यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर ‘प्रशासकीय सेवेने जे गमावले, ती राजकारणाची कमाई ठरेल,’ असे ट्विट पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. हे विधान फैजल यांच्या राजकारण प्रवेशाचे सूचक मानले जात आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/need-to-maharashtra-of-eknath-khadase/", "date_download": "2019-01-16T12:20:36Z", "digest": "sha1:AHFH67UFSQPKZ7VVPQMSBAQLZ6FYACAK", "length": 7456, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन\nजळगाव: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे साहेबांना राज्यसभेत जाऊ देणार नाही त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे विधान केले आहे. भुसावळ शहरातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. १३ प्रकल्पांचं उदघाटन ज���ल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गिरीश महाजन बोलत होते.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी…\nया कार्यक्रमात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा ,नवीन आणि पारंपरिक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह जिल्ह्यातील आमदार-खासदार उपस्थित होते.\nदरम्यान, एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. संपूर्ण भारतातील आधुनिक ऊर्जा निर्मितीचे केंद्र हे भुसावळ थर्मल पावर स्टेशन आहे. याठिकाणी ५०० मेगावॅटचे दोन आणि २०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. आणि आता ६६० मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'संक्रांत' या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान…\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-will-happen-in-goa-manipur-meghalaya/", "date_download": "2019-01-16T12:56:43Z", "digest": "sha1:FAI77PG67AYQ5YV2YJCPQQ3S2ADDK3S5", "length": 7623, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता 'त्या' चार राज्याचे राज्यपाल काय निर्णय घेणार?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता ‘त्या’ चार राज्याचे राज्यपाल काय निर्णय घेणार\nनवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपने १०४ जागा निवडून आणत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या निकषावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावले होते.हाच निकष लाऊन गोवा, मणिपूर, मेघालय आणि बिहारमध्ये आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी तेथील राज्यपालांकडे केली आहे दरम्यान याबाबत आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलय.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nगोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि ४0 सदस्यांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक १६ आमदार असल्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी विनंती केली. तिथे भाजपाचे १३ आमदार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल सतपाल मलिक यांची भेट घेतली. तिथे राजदकडे ८0 आमदार तर सत्ताधारी जदयूकडे ७१ आमदार आहेत.मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनीही कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान आता भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्��्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/secret/", "date_download": "2019-01-16T12:19:25Z", "digest": "sha1:YLY3UNE7R2WOQWQGM4AUBV23I7FKU4IH", "length": 2872, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-Secret", "raw_content": "\nजगा आणि जगू द्या...\nनिसर्गाचा आकर्षण नियम आता सिद्ध आहे.\nइच्छित पैसा ,मनाजोग प्रेम आता सहज साध्य आहे.\nहे ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं.\nआणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.\nनिसर्गाला तुमचा आदेश कळेल, इप्सित साध्य हमखास मिळेल.\nसुखांचा वर्षाव होऊ लागेल, जणू अलाउदिनचा जादुई दिवाच लाभेल.\nम्हणून सर्वांचच जीवन ,सुख-समृद्धीने वहाव.\nआणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.\nदु:ख उगाळून दुःखच मिळेल,कल्पित सुखाने सुखच बरसेल.\nथोडं मागा प्रचिती मिळेल,विश्वास निसर्ग नियमांवर बसेल.\nयासाठी ‘Rhonda Byrne’ चे ‘Secret’ पहाव.नाहीतर मातृभाषेत ‘रहस्य’ वाचावं.\nआणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.\n© बाळासाहेब तानवडे – २४/१२/२०१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6100/", "date_download": "2019-01-16T12:33:22Z", "digest": "sha1:47RN5U757JMT2T7S2J7AMANMMQX4OE7J", "length": 3368, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-काही माणसे असतात खास", "raw_content": "\nकाही माणसे असतात खास\nकाही माणसे असतात खास\nकाही माणसे असतात खास\nजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,\nदुःख आले जिवनात तरीही\nकायम साथ देत राहातात.\nजेवढे जवळ जावे त्यांच्या\nतेवढेच लांब पळत जातात.\nकाही माणसे ही गजबजलेल्या\nगरज काही पडली तरच\nबाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात\nकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.\nमात्र काही माणसं ही\nजाळी झाली त्यांची तरी मनाच्या\nपुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात\nकाही माणसे असतात खास\nRe: काही माणसे असतात खास\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: काही माणसे असतात खास\nRe: काही माणसे असतात खास\nकाही माणसे असतात खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:56:37Z", "digest": "sha1:SEUC5OVM6MSSASDHVGYR7MJPDPPB2JVE", "length": 6261, "nlines": 183, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "स्थळ दर्शक नकाशा | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5252", "date_download": "2019-01-16T12:20:30Z", "digest": "sha1:MO5LNIJ4V2W6ZREY25EI3N7DDR2ML3R6", "length": 9581, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसुधारगृह कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने न्यायालयाने टोचले पेशवा फडणवीसांचे कान\nठोस पावले का उचलली नाहीत असा सवाल\nमुंबई : गेली दोन ते तीन वर्ष मानखुर्द सुधारगृहातील कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याने उच्च न्यायालयाने पेशवा देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहेत. चिल्ड्रन ऍन्ड सोसायटीचे अध्यक्ष खुद्द असूनही वर्षानुवर्षे कर्मचार्‍यांचे वेतन थकित असेल तर ही राज्यासाठी दुख:द बाब आहे. कर्मचार्‍यांचे थकित वेतन देण्याबाबत आदेश असतानाही फडणवीसांनी त्या आदेशाचे पालन करण्यासाठी कोणती ठोस पावले का उचलली नाहीत असा थेट प्रश्न उच्च न्यायालयाने केला आहे.\nराज्यातील सर्व सुधारगृहांची स्थिती अत्यंत विदारक असून येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. तसेच कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने मुलांची नीट काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे सुधारगृहांत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.\nगेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात उच्च न्यायालयाने मानखुर्दच्या कर्मचार्‍यांचे थकित वेतन देण्याचा आदेश सरकारला दिला होता. या कर्मचार्‍यांचे थकित वेतन दिले का, असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. त्यावर त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांची बदली महिला व बाल विकास विभातून सामाजिक प्रशासन विभागात केल्याने थकित रक्कम दिली नाही, अशी माहिती न्यायालयाला दिली.\nथकित वेतन का देण्यात आले नाही, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला.\n‘राज्यासाठी ही दु:खद बाब’\nया चिल्ड्रन ऍन्ड सोसायटीचे अध्यक्ष खुद्द फडणवीस असतानाही ही स्थिती आहे. कर्मचार्‍यांना दोन वर्ष वेतन मिळत नाही. ही तर मुंबईची स्थिती आहे मग उर्वरित महाराष्ट्राची काय स्थिती असेल राज्यासाठी ही दु:खद बाब आहे. चिल्ड्रन ऍन्ड सोसायटीचे सदस्य अपयशी ठरले आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. या सोसायटीच्या उपाध्यक्षा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे आहेत. तर पोलीस आयुक्त व अन्य पदाधिकारी या सोसायटीचे सभासद आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/miya-malhar/", "date_download": "2019-01-16T12:08:28Z", "digest": "sha1:GDHSL2MBKRXRZ3SWFMKXLTIHZ7ONYFGY", "length": 28708, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मियां मल्हार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 9, 2018 अनिल गोविलकर नियमित सदरे, राग - रंग\nआपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा “समय” असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे अनेक संकेत जन्माला आले आहेत. तसे बघितले तर स्वरांच्या देवता, स्वरांचे रंग इत्यादी वर्णने वाचायला मिळतात पण, या सगळ्यांचा “मूलाधार” अखेर संकेत, या शब्दापाशी येउन ठेपतो. सुरांचे, मानवी भावनांशी अतिशय जवळचे नाते असते आणि याच भावनांची जोड, अशा प्रकारच्या वर्गीकरणात झाली.\nमियां मल्हार राग, याच स्वरूपाचा आहे. या रागाची उत्पत्ती तानसेन पासून सुरु झाली असे मानण्यात येते आणि त्यातूनच तानसेन आणि त्याच्या दंतकथा प्रसृत झाल्या. अर्थात या कुठल्याच गोष्टींना कसलाच शास्त्रीय आधार नसल्याने, त्याबद्दल अधिक लिहिणे योग्य नाही.\nदोन्ही गंधार, दोन्ही निषाद, आणि दोन्ही मध्यम, हे स्वर या रागाची खरी ओळख पटवून देतात. सगळे सूर या रागात उपयोगात येत असल्याने, रागाचा विस्तार प्रचंड प्रमाणात होतो. दोन्ही मध्यम जितक्या प्रभावी मांडता येतात, तितके या रागाचे रूप खुलून येते. खरतर मध्यम, रिषभ आणि पंचम या स्वरांचे चलन, इथे महत्वाचे ठरते.\n“निळावले मन, निळावले तन\nनिळ्या वेळूंतील शीळ निळी सखी, निळा उरांतला पीळ.\nनिळ्या निळ्या प्राणांतील ज्योती\nनिळी निळी डोळ्यांतील मोती\nघननिळाच्या निळ्या गालिंचा निळा निळा मी तीळ”.\nकवी बा.भ.बोरकरांच्या या “निळाईत” आपल्याला मल्हाराचे ललित आणि काव्यात्मक रूप सहज आकळून घेत येते. “घननिळाच्या निळ्या गालिंचा” या शब्दांतून तर याचा मल्हार रागाचे सूचन व्यक्त होते.\nउस्ताद अली अकबर साहेबांनी वाजवलेला मियां मल्हार म्हणजे संतत धारांचे असामान्य नृत्य. सगळी रचना, केवळ आलापी आणि जोड इतकीच आहे.एकतर सरोद्सारखे अंतर्मुख करणारे वाद्य त्यात, या रागाचे धीरगंभीर स्वरूप वास्तविक आपल्या मनात उगीचच मियां मल्हार म्हटलं की पावसाच्या घनघोर धारा आणि तांडव, असे एक चित्र डोळ्यासमोर येते परंतु, या चित्राच्या नेमकी उलट अवस्था उस्तादांनी काय अप्रतिम वाजवली आहे. सुरवातीपासून, प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट, रेखीव वाजवला आहे. त्यामुळे स्वरांचा “मझा’ घेता येतो. ज्यांना, स्वरज्ञान नाही, त्यांना देखील, रागातील कोमल स्वर कुठले, याचा सहज अंदाज घेता येतो.\nसरोद खरेतर तंतूवाद्य, परंतु अशा वाद्यावर उस्तादांनी अशी काही हुकुमत ठेवली आहे की, ऐकताना आपल्याला, वादनातील “गायकी” अंग सहज कळून घेता येते. तंतूवाद्यांवर “गायकी” अंग वाजवणे,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. वाद्यातून सलगता निर्माण होणे शक्यच नसते परंतु खंडित सुरांतून “मींड” काढायची, हे खरच अति अवघड काम असते आणि इथे उस्ताद अली अकबरांनी हे काम अतिशय लीलया केलेले आहे. जरा बारकाईने ऐकल्यावर, एका सुरावरून दुसऱ्या सुरांवर जो “प्रवास” घडतो, ते ऐकणे खरोखरच चिरस्मरणीय आहे. या वादनात, सूर बोलके होत आहेत. वास्तविक, स्वरांना स्वत:ची अशी भाषा नसते परंतु कलाकार, त्यात दडलेली “भाषा” शोधून काढतो.\nतबलानवाज म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव जगात गाजलेले आहे. परंतु त्यांनी, चित्रपट संगीताच्या क्षेत्रात फारसे योगदान दिलेले नाही. त्यांनी ज्या थोड्या चित्रपटांना संगीत दिले, त्यात “साझ” चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम गाणी दिली आहेत. त्याच चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आहे. “बादल घुमड बढ आये” या गाण्यात आपल्याला या रागाची “छटा” ऐकायला मिळेल.\n“बादल घुमड बढ आये,\nकाली घटा घनघोर गगन मे\nधन बरसत उत्पात प्रलय का\nप्यासा क्यू मन मोर\nबादल घुमड बढ आये”.\nगाण्याची चाल एका अप्रतिम तानेने होते. अगदी पूर्ण सप्तकी तान आहे. ही तानच इतकी अवघड आहे की, पुढे गाणे कशाप्रकारे विस्तारणार आहे, याची कल्पना येते. तीनतालात बांधलेले गाणे, अतिशय द्रुत लयीत आहे. या गाण्यात, इतर गाण्याच्या वेळेस, सुरेश वाडकर जसा आवाज लावतो, तसा नसून, रियाज करून घोटवलेला आवाज लावलेला आहे. अर्थात, असे सगळे गाताना, गाण्याची बंदिश होण्याचा एक धोका असतो आणि तो इथे पूर्णपणे टाळलेला आहे. गाण्याच्या शेवटी, गायकाने ” चक्री” तान इतकी सहज घेतली आहे की ऐकताना, आपण देखील गाण्यात संपूर्ण गुंगून जातो. अखेर, संगीताचा मुख्य उद्देश तरी काय असतो कलाकाराने मांडलेल्या सांगीतिक कलाकृतीत, रसिकाला हरवून जाण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्या पातळीवर हे गाणे नि:संशय अप्रतिम अनुभव देते. या गाण्यात मात्र, मियां मल्हार रागाचे जे प्रचलित रूप आहे – प्रचंड सोसाट्याचा वारा आणि घनघोर पाउस, याचे मूर्तिमंत दर्शन ऐकायला मिळते.\nआता याच रागात मेहदी हसन साहेबांची अशीच अशीच एक अमूर्त रचना बांधली आहे. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीत स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारी गायकी. गझल गायनाचा तोंडावळा पूर्णपणे बदलून टाकून, रागदारी संगीताची “कास” धरून तरीही, रागदारी गायन बाजूला सारून, संपूर्ण वेगळ्या धाटणीची गायकी इथे रुजवली. अत्यंत मुलायम आवाज, सगळ्या सप्तकात हिंडणारा आवाज. अर्थात, तरीदेखील, मंद्र सप्तकात खानसाहेबांची गायकी खऱ्याअर्थी खुलून येते. चाल बांधताना, रागाच्या स्वरांचा आधार घ्यायचा, परंतु रागाचे रसिकांना करून द्यायची, असा या गायकीचा सगळा कारभार असतो. “एक बस तू ही नहीं” हीच ती गझल.\n“एक बस तू ही नहीं मुझसे खफा हो बैठा\nमैंने जो संग तराशा वो खुदा हो बैठा”.\nदादरा तालात बांधलेली रचना, अगदी सुरवातीपासून या रागाची छाप आपल्या कानावर येते. मेहदी हसन, नेहमीच रचनेची सुरवात अतिशय संथ, खर्जाच्या सुरांत करतात पण तो जो खर्ज असतो, तोच अति विलक्षणरीत्या आपल्या मनाचे पकड घेतो. गाण्याच्या “,जिसे बस खफा हो बैठा” इथे “हो” शब्दावर किंचित “ठेहराव” घेतलेला आहे आणि तो खरोखरच असामान्य आहे. जणू रागाची सगळी वैशिष्ट्ये त्या एका सुरांत एकवटली आहेत उत्तम श्रीखंडात हळूहळू केशर कांडी विरघळत जावी त्याप्रमाणे इथे गायकी, त्या शायरीच्या अनुरोधाने आपल्या मनात उतरत जाते. या गायकीचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे, रचनेच्या बंधात समजा एखादा शब्द बसत नसेल तर तेव्हढ्यापुरते चालीला वेगळे वळण देण्याची किमया, या गायकाने असामान्य प्रकारे साधलेली आहे.\nमराठीत अर्थगर्भ गाणी तशी भरपूर सापडतात. याच यादीत “जन पळभर म्हणतील हाय हाय” हे गाणे निश्चित अंतर्भूत करावे लागेल. भा. रा तांब्यांची अप्रतिम कवित�� आणि त्याला तितकीच अर्थवाही अशी वसंत प्रभूंची चाल आणि लताबाईंचे गायन. यामुळे हे गाणे संस्मरणीय झाले आहे. तांब्यांच्या कवितेत, नेहमीच एकप्रकारचा राजसपणा आणि गेयता आढळते. कवितेतील शब्द आणि त्याची “जोडणी” यात, सहज आणि उस्फुर्त अशी लय असते. शब्दातील अंतर आणि त्यातून खटके, हे सगळेच फार विलोभनीय असते. वसंत प्रभूंच्या चाली या, बहुतांशी अत्यंत श्रवणीय आणि शब्द्वेधी असतात, त्यामुळे, त्या लगेच रसिकांच्या मनाची पकड घेतात. चाल सहज गुणगुणता येण्यासारखी असते.\n” जन पळभर म्हणतील हाय हाय\nमी जाता राहील कार्य काय\nकवितेच्या मुखड्यामध्येच प्रश्नार्थक वाक्य लिहून, तांब्यांनी रसिकांना एकप्रकारे कोडे टाकले आहे आणि सगळी कविता या प्रश्नाभोवती घुटमळत असते.\nया गाण्याची एक गंमत बघण्यासारखी आहे. कवितेचा आशय बघता आणि मियां मल्हारचा स्वभाव बघता, या गाण्यात, या रागाची “पाळेमुळे” सापडण्याची शक्यता सुतराम वाटत नाही. तरीदेखील, हे गाणे याच रागावर आधारीत आहे. अगदी पावसाळा झाला तरी मानवी आयुष्यात अंतर्मुखता, व्याकुळता, विरही भावना अस्तित्वात नेहमीच असतात. अर्थात, रागातून अशी नेमकी भावना अचूक शोधायची, हा संगीतकाराचा अप्रतिम आविष्कार. इथे आणखी एक मजा बघूया. वरती, आपण मेहदी हसन यांच्या रचनेतील ” जिसे खफा हो बैठा” या ओळीची चाल बघा आणि या गाण्यातील “पळभर म्हणतील हाय,हाय” या ओळीचे स्वर ऐका आणि या गाण्याची चाल कशी मियां मल्हार रागावर आधारित आहे, हे समजून घेता येईल.\nकवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर यांनी या रागावार आधारित अतिशय सुंदर अशी रचना केली आहे आणि सुधीर फडक्यांनी आपल्या रसाळ सुरांत ती रचना कायमची अजरामर करून ठेवली आहे.\n“माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा;\nभोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा”.\nसुधीर फडके, कवितेतील आशय जाणून, गाताना शब्दोच्चार कसा करतात, ते या गाण्यात खास ऐकण्यासारखे आहे या गाण्यात “मल्हार” अगदी सरळ ऐकायला, गाण्याच्या पहिल्या सुरांतून ऐकायला मिळतो. कवितेतील काहीसा उदास स्वर, रचनेतून देखील तसाच स्त्रवत आहे आणि तोच धागा गायनातून विणलेला आहे.\nमराठी चित्रपट “वरदक्षिणा” मध्ये “घन घन माला नभी दाटल्या” हे गाणे म्हणजे मूर्तिमंत “मल्हार” राग आहे. माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेला मल्हार, स्वररचना आणि गायनातून आपल्या मनावा��� सतत संतत धार धरून असतो.\n“घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा;\nकेकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा”.\nसंस्कृत साहित्यातील मोर आणि पावसाचे जे अतूट नाते अनुभवायला मिळते, त्याच प्रतीकाची इथे या गाण्यात सांगड घातली आहे आणि कविता म्हणून लगेच रचनेला “वजन” प्राप्त होते. वास्तविक, मन्ना डे हे बंगाली गायक, सगळी कारकीर्द प्रामुख्याने बंगाली आणि हिंदी गाण्यांत गेलेली तरी देखील संगीतकार वसंत पवारांनी, गायकाच्या गळ्याची ताकद ओळखून ही रचना मन्ना डे यांना गायला दिली आणि गायकाने गाण्याचे सोने केले.\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस ��ॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T11:57:46Z", "digest": "sha1:LDJZUOAPKHY4VSM2PY2PYCRWC5JKCM5L", "length": 10288, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांच्या जिभेवर ‘किन्नू’चा गोडवा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणेकरांच्या जिभेवर ‘किन्नू’चा गोडवा\nआवक वाढली, भावही घसरले : पिंपरी-चिंचवडमध्येही मागणी\nपुणे – यंदा पंजाब आणि राजस्थान राज्यातून किन्नू संत्रीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मोसंबी आणि संत्र्याचा संकर असलेले लिंबूवर्गीय किन्नूची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात किन्नू संत्रीच्या भावात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात किन्नू संत्रीला किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे. दिसायला आकर्षक आणि स्वस्त असल्यामुळे या फळाला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, उपनगरांसह इतर शहरांमधून चांगली मागणी आहे.\nयंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्र्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळबाजारात पंजाब आणि राजस्थान येथून दररोज सुमारे 40 ते 50 टन आवक किन्नू संत्रीची आवक होत आहे. मंगळवारी (दि.1) सुमारे 50 ते 60 टन इतकी आवक झाली. घाऊक बाजारात 20 किलोच्या कॅरेटला फळाच्या दर्जानुसार 500 ते 600 रुपये तर, किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे. या फळाला पुणे शहर पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, लोणावळा, कोकण, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, पेन, पनवेल आदी भागातून मोठी मागणी आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील किन्नू संत्रीचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.\nमोरे म्हणाले, “डिसेंबरपासून किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू झाला आहे. तो साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो. यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्रीचे उत्पादन वाढले असून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हंगामाच्या सुरूवातीला या संत्रीची चव आंबट गोड होती. ती आता अधिक गोड झाली आहे. आता फळाचा आकार, गोडी आणि दर्जा सुधारला आहे. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते तसेच ज्यूस विक्रेत्यांकडूनही या संत्र्याला चांगली मागणी आहे. पुढील काळात आवक वाढल्यास भाव आणखी उतरण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपु��े विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rahul-gandhi-mp-rajasthan-chhattisgarh-chief-minister-kamal-nath-ashok-gehlot/", "date_download": "2019-01-16T11:44:32Z", "digest": "sha1:K2UI4OMTJGK3PZDBZ7OMTB6WYQIT6RZG", "length": 25763, "nlines": 312, "source_domain": "www.saamana.com", "title": "LIVE : मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’राज, राजस्थान-छत्तीसगडचा पेच कायम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स��टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nLIVE : मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’राज, राजस्थान-छत्तीसगडचा पेच कायम\nमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा करतील. तर छत्तीसगड आणि राजस्थानच्या सीएमपदाचा पेच कायम आहे. याच दरम्यान छत्तीसगडचा सीएम उद्या (14 डिसेंबर) ठरणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा होती, तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चूरस आहे. ज्येष्ठ आणि तरुण अशा या पेचात राहुल गांधी यांनी ज्येष्ठांना पसंती दिल्याचे दिसून आले.\nमध्यप्रदेशच्य�� मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड, प्रदेशाला उपमुख्यमंत्री नसणार\nकमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला पोहोचले, थोड्याच वेळात बैठक सुरू होणार\nकाँग्रेस कार्यालयाबाहेर झळकले कमलनाथ यांचे पोस्टर्स\nमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड – सूत्र\nछत्तीसगडचा सीएम उद्या (14 डिसेंबर) ठरणार, मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती\nछत्तीसगडमध्ये 15 डिसेंबरला गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजच्या मैदानावर होणार शपथविधी\nकाँग्रेस नेते मल्लीकार्जुन खरगे आणि पीएल पुनिया राहुल गांधींच्या घरी पोहोचले\nछत्तीसगडच्या सीएमपदासाठी राहुल गांधी यांच्या घरी बैठक सुरू\nमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठीची बैठक संपली, थोड्याच वेळात घोषणा\nकमलनाथ यांच्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला रवाना, ही शर्यत खूर्चीसाठी नसल्याचे शिंदे यांचे वक्तव्य\nभोपाळमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कमलनाथ दिल्लीतून रवाना\nधैर्य आणि वेळ हे दोन शक्तीशाली योद्धे, राहुल गांधी यांनी केला शिंदे आणि कमलनाथ यांच्यासोबतचा फोटो ट्वीट\nराजस्थानच्या सीएमपदाचा पेच कायम, राहुल गांधी घेणार नेत्यांची भेट\nबैठकीची वेळ पुन्हा बदलली, आता बैठक 11 ऐवजी 10 वाजता होणार\nभोपाळमध्ये रात्री 8 वाजता होणारी आमदारांची बैठक टळली, 11 वाजता होणार बैठक\nअशोक गहलोत यांना दिल्लीतच थांबवण्यात आले\nअशोक गहलोत यांचे कार्यकर्त्यांना शांतात राखण्याचे आवाहन\nकाँग्रेस अध्यक्ष तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील, थोडी वाट पाहा – गहलोत\nकमलनाथ दिल्लीत दाखल, राहुल गांधीची भेट घेण्यासाठी घरी रवाना, ज्योतिरादित्य शिंदेही राहुल गांधी यांच्या घरी हजर\nकार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे सचिन पायलट यांचे आवाहन, राहुल गांधी-सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय मंजूर\nराजस्थानमध्ये सचिन पायलट यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी सुरू\nमध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाले असून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे.\nमध्यप्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चूरस आहे. गुरुवारी सर्वात आधी सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्य���नंतर अशोक गहलोत हे राहुल यांच्या भेटीला आले. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दोघेही जयपूरला रवाना झाले होते. परंतु नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने दोघांनाही दिल्लीतच रोखण्यात आले.\nसायंकाळी चारच्या सुमारास माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली. सायंकाळी राजस्थान, मध्यप्रदेशसह छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.\nअपक्षांचा गहलोत यांना पाठिंबा\nदरम्यान, राजस्थानमधील बहुतांश आमदारांना गहलोत यांच्या नावाची शिफारस केली आहे. अपक्ष आमदारांनी देखील गहलोत हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा\nपुढीलज्यांनी मतं दिली त्यांचाच विकास करू, काँग्रेस आमदाराचा अजब पवित्रा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/navab-malik-comment-on-dyaneshwar-salave/", "date_download": "2019-01-16T12:52:13Z", "digest": "sha1:OB7W4MMFJJ72Q7H4NTYKGYGTI25QCUII", "length": 7778, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक\nमुंबई : उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल तर पक्षाला त्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपाला दिली आहे.\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nशुक्रवारी संध्याकाळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढत उस्मानाबादमधील एका शेतकरी तरुणाने शेतीसंदर्भात व्यथा मांडण्यासाठी कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्याला भेट मिळू शकली नसल्याने त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढून आंदोलन केले. त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्यात आले. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला आंदोलन करायला सांगितले असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.\nउस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे हा पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला पक्षाने अशी कृती करायला सांगितली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इतक्या तळमळीने आंदोलन होत असेल तर पक्षाला ज्ञानेश्वरचा अभिमान आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n“मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”\nमहाद��व जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nइंदापूर - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3798/", "date_download": "2019-01-16T11:54:38Z", "digest": "sha1:YYO3R4FOJOKCOGCXUDGIMKUZ7USZW6ZO", "length": 5266, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......", "raw_content": "\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nमित्रानो या कवितेत वाचण्या सारखं काही नसलं तरी याचा आशय मात्र एका मध्यम वर्गीय मुलाशी जुळलेला आहे.\nजो यशस्वी होण्यासाठी झटत असतो.\nअचानक एका उच्च वर्गीय मुलीला तो आवडायला लागतो आणि पुढे सांर असकाही घडतं...\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nचल ना आज बंक मारुया\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....\nआईक ना क्लासमधून आल्यावर\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....\nइतका कसला अभ्यास करतोयस\nचल ना आज चौपाटीला जाऊया..\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....\nआता लास्ट इअरही पासआऊट झालायस\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....\nकाय रे नोकरी मिळाली का\nमीळेल रे..डोन्ट टेक टेन्स..\nकमॉन यार लेट्स एन्जोय...\nकेव्हातरी मला समजून घेशील का\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....\nकुठे होतीस तुलाच शोधत होतो\nआज मला नोकरी मिळालीय..\nसॉरी..रुद्र आज माझ्याकडे वेळ नाहीये.....\nप्लीज..सुनील माझी वाट पाहत असेल..\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nह्याला म्हणतात जशास तसे\nRe: जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nRe: जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nRe: जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\nजा गं माझ्याकडे वेळ नाहीये......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2007&list=pages&filter=meta&sort=edit", "date_download": "2019-01-16T13:15:48Z", "digest": "sha1:J3YNLZ5BGTY55Y3PKEIHJCTVOEXSCFV3", "length": 15746, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2007 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n38 112 2.4 k 72 k 2.4 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n5 70 33 k 33 k 32 k विकिपीडिया:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\n3 66 37 k 36 k 36 k विकिपीडिया:सद्य घटना/डिसेंबर २००८\n19 51 -3.9 k 95 k 46 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n14 51 4.2 k 6.4 k 8.1 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n7 43 15 k 17 k 15 k विकिपीडिया:अशुद्धलेखन\n4 39 6.9 k 7.1 k 8.8 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय\n4 37 50 k 51 k 49 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n7 34 8.7 k 8.5 k 19 k विकिपीडिया:प्रकल्प\n3 30 25 k 25 k 25 k विकिपीडिया:परिचय\n2 30 23 k 23 k 23 k विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n9 26 1 19 k 25 k 18 k विकिपीडिया चर्चा:दिनविशेष/जानेवारी १\n8 25 20 k 20 k 20 k विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा\n6 24 23 k 23 k 23 k विकिपीडिया:नामविश्व\n6 21 11 k 12 k 19 k विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१\n6 21 14 k 14 k 18 k विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा\n10 20 1.5 k 6.8 k 18 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n7 18 1.1 k 14 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १\n5 17 1.7 k 1.8 k 1.7 k विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प\n4 16 2 k 2.1 k 1.9 k विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प\n3 16 3.9 k 4.3 k 3.8 k विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २००७\n2 15 5.1 k 6.2 k 5 k विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/नियम\n5 13 814 958 814 विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १४\n6 12 2.4 k 2.3 k 24 k विकिपीडिया:विकिसंज्ञा\n4 12 1.6 k 3.3 k 1.5 k विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा\n4 11 3.1 k 3.3 k 3 k विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २००७\n4 11 3.1 k 3.2 k 3 k विकिपीडिया:मासिक सदर/जून २००७\n5 10 1 k 1 k 1 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ५\n2 10 2.2 k 3.8 k 2.1 k विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी\n6 9 6 k 5.9 k 6.8 k विकिपीडिया चर्चा:चावडी\n3 9 3.7 k 4.7 k 3.6 k विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २००७\n2 9 7.1 k 7.1 k 6.9 k विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प\n3 9 1 253 919 1.4 k विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६\n3 8 6.9 k 6.7 k 6.7 k विकिपीडिया:सहकार्य\n4 7 49 k 48 k 48 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७\n5 7 2 k 1.9 k 6 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n5 7 297 399 1.6 k विकिपीडिया:सांगकाम्या\n3 7 8.4 k 8.2 k 8.2 k विकिपीडिया चर्चा:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६\n2 7 11 k 11 k 11 k विकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक\n4 7 1.9 k 2.1 k 1.8 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ३०\n4 7 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १०\n4 7 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:विकिसंज्ञा विशेषपृष्ठे\n3 7 1.8 k 2 k 1.8 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ११\n2 7 3.3 k 3.8 k 3.2 k विकिपीडिया:शुद्धलेखन\n1 7 63 5.1 k 63 विकिपीडिया:नवीन माहिती\n4 6 4.3 k 4.2 k 4.2 k विकिपीडिया चर्चा:लेख संपादन स्पर्धा\n5 6 936 936 936 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १\n4 6 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी २\n3 6 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २३\n3 6 3.5 k 3.4 k 28 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\n3 6 680 700 680 विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १\n2 6 2.3 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया चर्चा:मासिक सदर/एप्रिल २००७\n2 6 111 115 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २३\n1 6 3.1 k 3.3 k 3.1 k विकिपीडिया:मासिक सदर/मे २००७\n5 5 1 1.3 k 1.4 k 5.6 k विकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ\n4 5 1.1 k 1.3 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ५\n2 5 41 k 40 k 40 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ६\n5 5 -19 549 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ८\n3 5 909 909 909 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १२\n3 5 789 789 789 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ३१\n3 5 879 879 879 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १३\n3 5 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ६\n2 5 1.4 k 1.6 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १\n2 5 977 1.2 k 977 विकिपीडिया:धूळपाटी/भाषांतर\n1 5 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १\n1 5 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ३\n1 5 847 855 847 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १३\n1 5 689 695 689 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १४\n3 4 72 k 70 k 70 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १०\n3 4 62 k 61 k 61 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ४\n3 4 2.6 k 2.5 k 3.8 k विकिपीडिया चर्चा:आंतरविकि दूतावास\n3 4 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २०\n3 4 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १४\n3 4 917 917 917 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १५\n3 4 1.8 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २९\n3 4 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ७\n3 4 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ९\n3 4 994 994 994 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ४\n4 4 -308 1 k 132 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २\n3 4 224 224 2.4 k विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n3 4 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ८\n2 4 2.5 k 2.4 k 8.3 k विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\n4 4 0 1.8 k 5.1 k विकिपीडिया चर्चा:वृत्तपत्रीय मासिक आवाहन\n2 4 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:सद्य घटना/जानेवारी २००८\n4 4 60 60 9.5 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३\n3 4 158 158 4.1 k विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा\n2 4 206 394 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १६\n4 4 -8 130 57 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६\n2 4 -70 94 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ७\n2 4 168 176 1.4 k विकिपीडिया:दिनविशे���/जून २७\n3 4 81 81 45 k विकिपीडिया:प्रेस नोट-१\n3 4 64 64 4.3 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १\n1 4 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १३\n1 4 840 846 840 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २४\n1 4 595 595 595 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १\n2 3 86 k 84 k 84 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ७\n2 3 82 k 80 k 80 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ८\n2 3 63 k 62 k 62 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ५\n2 3 24 k 24 k 24 k विकिपीडिया:कौल/जुने कौल १\n3 3 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १२\n3 3 1.6 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २१\n3 3 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया चर्चा:११-११-११ प्रकल्प\n3 3 742 742 742 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ११\n2 3 5.4 k 5.3 k 5.3 k विकिपीडिया चर्चा:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n3 3 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ३\n2 3 4.3 k 4.2 k 13 k विकिपीडिया चर्चा:विक्शनरी नमुना पत्र१\n2 3 70 10 k 70 विकिपीडिया:नेहमी ऊपयूक्त साचे\n3 3 432 432 432 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १९\n3 3 781 1.2 k 781 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ३१\n2 3 2.2 k 3.9 k 2.2 k विकिपीडिया:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७\n1 3 16 k 17 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर\n1 3 15 k 15 k 15 k विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट\n3 3 90 90 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २३\n2 3 5.6 k 5.5 k 5.5 k विकिपीडिया:साचे यादी\n2 3 1.2 k 1.6 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २४\n2 3 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:सद्य घटना/नोव्हेंबर २००८\n2 3 832 1.9 k 832 विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २८\n1 3 34 k 33 k 33 k विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती १\n2 3 697 697 697 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १६\n2 3 679 679 679 विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ६\n2 3 389 389 389 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २५\n2 3 120 120 2.4 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प\n1 3 5.1 k 5 k 5 k विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २००८\n2 3 -56 112 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २१\n2 3 30 30 117 विकिपीडिया:घोषणा\n2 3 962 962 962 विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २४\n2 3 -110 158 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २५\n2 3 930 930 930 विकिपीडिया:दिनविशेष/मे २\n2 3 -39 111 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १४\n2 3 11 59 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २६\n2 3 0 622 0 विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास\n2 3 0 196 0 विकिपीडिया चर्चा:संपर्क\n3 3 70 76 32 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४\n3 3 62 62 23 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५\n3 3 53 99 38 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n2 3 23 109 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ४\n1 3 756 986 756 विकिपीडिया:दिनविशेष/मे ५\n1 3 721 783 721 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २५\n2 3 10 10 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/sharad-pawar-hallabol/", "date_download": "2019-01-16T11:41:10Z", "digest": "sha1:TIWIULJOJ4DWWK3MQRMJM7YSXKWEBTDW", "length": 17121, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सरकारच्या घोषणा या लबाडाच्या घरंच अवताण; शरद पवारांचा सरकारवर 'हल्लाबोल' | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /सरकारच्या घोषणा या लबाडाच्या घरंच अवताण; शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’\nसरकारच्या घोषणा या लबाडाच्या घरंच अवताण; शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’\n0 255 1 मिनिट वाचा\nराज्यात सरकारने दिलेली कर्जमाफी ही एक फसवणूक आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची केलेली घोषणा देखील खोटी आहे. उत्पन्न खर्च कमी दाखवयाचा आणि नंतर किंमत ठरवायची असा सरकारचा डाव असून परिस्थिती अवाक्याबाहेर गेल्यावर पाऊल उचलायचे ही सरकारची नीती आहे. राज्यातली शेती अस्वस्थ झाली, उद्ध्वस्त झाली, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत, एकूणच सरकारच्या घोषणा या लाबाडाच्या घरचं अवताण आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.\nविभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रेची सांगता सभा सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.\nमुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल. तर मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. तलाक हा कुराणच्या माध्यमातून इस्लाम धर्मात दिलेला संदेश आहे. एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याची राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे समाजातील लोकांना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. मात्र, धर्माला विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असाल आणि एका धर्माच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पोचवत आसाल. तर आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप प्रसंगी केले.\nसरकारविषयी लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. १६ हजार लोकांनी आत्महत्या केल्या. कोणाला दोष द्यावा, मुलाबाळांचा विचार न करता माणूस आत्महत्याच्या मार्गाला जातो. त्याच्या अवाक्याबाहेर परस्थिती गेल्यावर हे पाऊल उचलले जात आहे. शेती उध्वस्त झाली आहे, त्यामुळे हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी ही एक फसवणूक असून आघाडी सरकारच्या काळात ८६ हजार कोटींचा कर्जपुरवठा ९ लाख कोटींपर्यंत पोहचवला. गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने यात २ लाखांची वाढ केली आहे. म्हणजे आता कर्ज सुद्धा देत नाहीत. सरकार काय देतंय तर, बेरोजगारी, धार्मिक दंगली, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.\nधार्मिक विषयात सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू. शरद पवार यांनी सगळ्यांचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांनी व्यक्त केली. त्यावर समाजाचे मत लक्षात घ्यावे. ट्रिपल तलाक बंद केला आहे. मात्र, पुरुषांना तीन वर्षाची शिक्षा याला आमचा विरोध असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. महिलांना न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्के आरक्षण द्या. शरद पवार यांचा आदर्श घेऊन चाला असे सुळे म्हणाल्या.\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nभाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/17/prasad-oak-marathi-actor-director-article.html", "date_download": "2019-01-16T12:33:52Z", "digest": "sha1:RX4T3N6YVRH77UP7VHESISL3DODUDFO2", "length": 11020, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो... मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो...", "raw_content": "\nमेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो...\nनाही नाही, आज गाणं ऐकवणार नाही, घाबरू नका. आज मी कोणाची तरी गोष्ट सांगणार आहे. हे गाणं म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य... किंबहुना हाच त्याचा स्वभाव. रंगतदार किस्से सांगत सगळ्यांचं अतोनात प्रेम मिळवणारा हा माणूस म्हणजे प्रसाद ओक. त्याचे किस्से देखील त्याच्या कलाकृती सारखेच, अजरामर. चंदेरी दुनियेत आज उत्कृष्ठ नट म्हणून ओळखला जाणाऱ्या या कलावंताने सुरुवात केली ती गायक म्हणून. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की हा पुण्याचा गायक पुढे जाऊन भन्नाट अभिनय तसेच दिग्दर्शनही करेल.\nप्रसाद बद्दल विकिपीडियामध्ये लिहिलेली माहिती मला तुम्हाला नाही द्यायची. ते तुम्ही कधीही उघडून वाचू श���ता. मी असा प्रसाद सांगणार आहे जो, फक्त मोजक्याच लोकांना ठाऊक आहे. त्याच्या जवळच्या काही मित्रांपैकी आहेत चिन्मय मांडलेकर, मंदार देवस्थळी, जितेंद्र जोशी व पुष्कर श्रोत्री. ह्या सगळ्यांनी प्रसादचा, २५ वर्षांचा प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. पुण्यातून मुंबईत आल्यावर प्रसादने दुकानाच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर झोपून फक्त बिस्कीट आणि पाण्यावर दिवस काढलेत. हे सांगण्याचं कारण फक्त इतकंच आहे की, जर आपण फक्त यशोगाथा ऐकली की कदाचित आपल्याला यश मिळेल पण एखाद्याची struggleच्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला हे कळतं की नेमकं हे यश मिळवायचं कसं. जो खरा कलाकार असतो, फक्त तोच हे सगळं (struggle) सहन करू शकतो आणि त्यातूनच एक वेगळी ताकद निर्माण होते. मग कुठलंही काम करा, ते थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडते. बाकीच्यांना ते सहनच होणार नाही. \" Struggle आहे पण धीर सोडणार नाही\" हे धोरण पण प्रसादने कधी सोडले नसेल, म्हणून आज एवढं यश एवढा आदर मिळवलाय त्यानी.\nदिग्दर्शक होण्याची स्वप्न घेऊन आलेल्या प्रसादला २५ वर्ष वाट पाहावी लागली ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी. अनेक वर्ष अभिनेता, गायक म्हणून नाव कामविल्यानंतर प्रसादने 'कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन केलं आणि पहिल्याच बॉलला त्याने असा काही षटकार मारला की प्रेक्षक बघतच राहिले. 'स्पेशल चाईल्ड' वर अनेक सिनेमे येऊन गेले पण चार भिंतींच्या आतले त्यांचे problems कोणीच हाताळले नाही. असले अचाट धाडस प्रसादने केले, ते ही 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये. ह्या चित्रपटातला एक सीन मनात घर करून गेला. त्यात सोनाली कुलकर्णी खाटेला टेकून बसली आहे. तिच्या समोर केरसुणी, भांडी,चपला पडलेले आहेत. मागे खाटेवर मुलगा (मनमीत) रडत असतो आणि बाप रवी जाधव दाराजवळ उभा असतो. काहीही मारामारी (violence) न दाखवता, त्या खोलीत काय घडलं असेल हे स्पष्ट कळून येतं. काहीही डायलॉग नसलेला हा सीन बरच काही बोलून जातो. या सीनचं महत्व यासाठी अधोरेखित करावं वाटतं कारण त्याच्या आधीच सीन अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता आणि पुढे पडद्यावर काय दिसणार या संभ्रमात प्रेक्षक असताना प्रसादने अगदी प्रतिकात्मक स्वरूपात वरील सीन आपल्या समोर मांडला आहे. 'कच्चा लिंबू' हे उत्तम दिग्दर्शनाचं उदाहरण आहे, असं म्हटल्यास अधिकच ठरणार नाही.\nप्रसाद स्वतः इतका चेष्टा मस्करी करणारा असून एवढा संवेदनशील चित्रपट कसा काय बनवला, ���े विचार करूनच प्रेक्षक थक्क झाले होते. चेष्टा मस्करी करणे हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवलाय, असं प्रसाद जरी म्हणत असला तरी, आपल्या चेष्टेमुळे कोणी कधीही दुखावले जाणार नाही याची देखील तो तितकीच काळजी घेतो. माझ्या मते, अशोक सराफ यांच्या नंतर जर कोणाचं कॉमिक 'timing' अप्रतिम असेल तर तो म्हणजे प्रसाद ओक. आणि फक्त सिनेमात किंवा मालिकांमध्ये नव्हे, तर खऱ्या आयुष्यात देखील तो समोरच्या माणसाचं पोट दुःखेपर्यंत त्याला हसावू शकतो. मित्रांची मैफल रंगावणाऱ्या प्रसादच्या आयुष्यात 'मित्र' हा अविभाज्य घटक आहे. त्याच्याशी मैत्री करणं अवघड आहे, पण एकदा का मैत्री झाली की मग प्रसाद सारखा मित्र शोधून सापडणार नाही, हे ही तितकंच खरं. खऱ्या अर्थाने 'यारों का यार' आहे तो\nआज त्याचा वाढदिवस आहे. वया सोबत काम आणि जबाबदारी देखील वाढतंच चाललीये, अपेक्षा ही वाढत आहेत. आता काय नवीन घेऊन येणार प्रसाद, याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष्य आहे. २५ वर्षांनी ह्या हिऱ्याला त्याची खरी किंमत जाणवून दिली आहे आपण. एक कोहिनूर हिरा होता, जो गेला तो काय परत ह्या देशात आला नाही. आता जो कोहिनूर आहे आपल्याकडे त्याला ही तोच दर्जा मिळावा आणि भरभरून यश मिळो हीच सदिच्छा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करूया लेखाचा शेवट करताना 'कच्चा लिंबू' चित्रपटातील अखेरच्या प्रसंगातला एका संवादाची आठवण होते. त्या संवादात काटदरे शैलाला म्हणतात की, ''बऱ्याच गोष्टी राहिल्यात पण, माझं तुझ्यावर प्रेम आहे शैला लेखाचा शेवट करताना 'कच्चा लिंबू' चित्रपटातील अखेरच्या प्रसंगातला एका संवादाची आठवण होते. त्या संवादात काटदरे शैलाला म्हणतात की, ''बऱ्याच गोष्टी राहिल्यात पण, माझं तुझ्यावर प्रेम आहे शैला'' याच संवादाशी साधर्म्य जोडत मी प्रसादला एकच सांगू इच्छिते, ''तुझ्या कडून अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हा रसिक चाहत्यांना दाखवायच्या राहिल्या आहेत, पण आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहणारच'' याच संवादाशी साधर्म्य जोडत मी प्रसादला एकच सांगू इच्छिते, ''तुझ्या कडून अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हा रसिक चाहत्यांना दाखवायच्या राहिल्या आहेत, पण आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहणारच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Posterwar-Against-Mumbai-Congress-By-MNS/", "date_download": "2019-01-16T12:27:55Z", "digest": "sha1:UUPF7OPA42W6SGRMWGYCU3XS3VS53ATT", "length": 5271, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर\nमनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमनसेकडून आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट नवनिर्माण सेनेने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घरासमोर आक्षेपार्ह फलक लावले आहेत. यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि निरूपम वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुपम यांच्या अंधेरी येथील लोखंडवाडा सोसायटीलगत मनसेकडून पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर निरुपम यांचा परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे निरूपम यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.\nमुंबई : मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तिघे ताब्यात\nकाँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली\nनुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण\nशुक्रवारच्या वादानंतर शनिवारी मध्यरात्री काँग्रेसच्या वांद्रे खेरवाडीमधील संपर्क कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. तर काही प्रमाणात तोडफोडही करण्यात आल्याचे समोर आले आहे.\nमनसेला हॉकर्स भूषण द्यायचा का \nVideo : मनसेने सुपारी देऊन गुंड पाठवले : सचिन सावंत\nकोयना एक्स्प्रेसचा एसी डब्बा अचानक जनरल (व्‍हिडिओ)\nमनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर\nअतिरिक्त दुधापासून आईस्क्रीम व चॉकलेट\n‘इंद्रायणी’खाली पाच म्हशी चिरडल्या\nराधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/teachers-day-alibabas-jack-inspiring-story-303856.html", "date_download": "2019-01-16T12:29:36Z", "digest": "sha1:KSGU5ONQF5XOSVVV7VET6MCQOW5CLIH5", "length": 15941, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO -Teacher's day : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे?", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबद���र\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nVIDEO -Teacher's day : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे\nVIDEO -Teacher's day : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे\nअलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा यांची ही गोष्ट. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 37400 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. अॅपल आणि अॅमेझॉनला या चायनीज अलिबाबाचीच स्पर्धा आहे आता. पण अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे साधे शिक्षक होते, माहिती आहे शिक्षक ते जगातला सर्वांत मोठा उद्योगपती असा त्यांचा प्रवास जाणून घ्या... अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा यांची ही गोष्ट. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 37400 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. अॅपल आणि अॅमेझॉनला या चायनीज अलिबाबाचीच स्पर्धा आहे आता. पण अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे साधे शिक्षक होते, माहिती आहे शिक्षक ते जगातला सर्वांत मोठा उद्योगपती असा त्यांचा प्रवास जाणून घ्या... अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा यांची ही गोष्ट. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 37400 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. अॅपल आणि अॅमेझॉनला या चायनीज अलिबाबाचीच स्पर्धा आहे आता. पण अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे साधे शिक्षक होते, माहिती आहे शिक्षक ते जगातला सर्वांत मोठा उद्योगपती असा त्यांचा प्रवास जाणून घ्या...\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nVIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण\nVIDEO : शिवसेनेनं वाटल्या 'ठाकरे' पतंग\nVIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट\nVIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल\nVIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात\nSpecial Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'\nSpecial Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'\nSpecial Report : मोहिते पाटलांना 'कात्रजचा घाट'\nSpecial Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-senas-defeat-in-palghar-the-matoshreev-meeting-in-a-short-time/", "date_download": "2019-01-16T12:17:08Z", "digest": "sha1:T7PV4YU5UVGIIOZ3KSOJBCDAJX4ECSRV", "length": 6751, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघरमधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी; थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघरमधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी; थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक\nमुंबई: भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा ���िकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.\nहल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा; हिना गावित…\n‘…तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची संघाची…\nदरम्यान, पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर शिवसेनेची मातोश्रीवर विचारमंथन बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेतील घोळावर फोडले आहे.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांची चिरफाड केल्याचं पहायला मिळाल. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. तर शिवसेनेचे चिंतामण वणगा यांना लीड तोडण्यात अपयश आले आहे.\nहल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा; हिना गावित यांची लोकसभेत मागणी\n‘…तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची संघाची सर्व तयारी’\nपालघर पोट निवडणुकीतील पराभव विसरू शकणार नाही – उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्र्यांच्या विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nपुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nविराट चे शानदार शतक\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/suresh-dhurpate-with-nilesh-lanke/", "date_download": "2019-01-16T12:50:07Z", "digest": "sha1:VVYQTVH2JSPDES4J4FMNLLTXDGQPXI6R", "length": 16324, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : निलेश लंके", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : निलेश लंके\nसुरेश धुरपते अखेर निलेश लंकेच्या गोटात\nअहमदनगर / स्वप्नील भालेराव : शिवसेनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या निलेश लंके यांनी विधानसभेची तयारी जोरदार चालवली आहे. नाराज शिवसैनिकांचा ताफा सोबत घेऊन पारनेरच्या मैदानात उतरलेल्या लंके यांनी आता सेनेतील नाराजांच्या जोडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजांना जवळ करण्यास प्रारंभ केल्याचे दिसते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणार्या भाळवणी जिल्हा परिषद गटात सेनेचे प्राबल्य वाढले असले तरी लंके यांनी याच गटातील भाळवणी गणाच्या पंचायत समिती सदस्यांचे पती सुरेश धुरपते यांना ताकद देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर काम करण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय शुक्रवारी (दि.१ जून) सायंकाळी सात वाजता जामगाव येथे धुरपते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शक्तीप्रदर्शन करीत लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा शुभारंभ केला जाणार आहे. जामगावमध्ये होणार्या या मेळाव्याकडे तालुक्यातील सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.\nपारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे मोठे प्रस्थ मानले जाते. पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत धुरपते यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नीला पराभूत केले होते. याशिवाय धुरपते यांच्या प्रयत्नातून या गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडी दरम्यान राष्टवादीकडून दुखावलेल्या धुरपते यांनी त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आगपाखड करीत सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. बदलत्या राजकारणाचा विचार करता धुरपते यांची राजकीय भूमिका आता तालुक्यात निर्णायक झाली असून निलेश लंके यांना साथ देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सेनेसह राष्ट्रवादीला धक्का देणारा मानला जातो. पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर कॉंग्रेसला सभापतिपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा यांना उपसभापतिपदाचा शब्द देऊनही तो पाळला न��ल्याने ते नाराज झाले होते. कुरघोडीच्या व बदनामीच्या राजकारणाला कंटाळून सुरेश धुरपते यांचे लंके यांच्याशी सख्य निर्माण झाले असून हंगे येथील लंकेच्या वाढदिवसाला धुरपते यांनी हजेरी लावत लंके तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती.\nशुक्रवार, दि, १ जून रोजी धुरपते यांचा वाढदिवस आहे. या अभिचिष्टचिंतन कार्यक्रमाची सुत्रे लंके यांनी हातात घेतली असून यानिमित्ताने लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा प्रारंभ होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सोहळा दिमाखदार व संपूर्ण ताकदीने करण्याचे नियोजन धुरपते- लंके यांनी जोडीने हाती घेतले आहे. लंके यांनी सेनेला दिलेल्या दणक्याच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीला देखील लंके यांनी दणका दिल्याने मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे मानले जाते. जामगाव या स्वत:च्या होमपिचवर सुरेश धुरपते काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nशेतकऱ्यांंसाठी ३५० गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो –…\nमान सन्मान फक्त निलेश लंकेच देवू शकतात – सुरेश धुरपते\nस्वाभिमान गहान ठेवून सामाजिक करणार्यांपैकी आपण नाही. मी कोणासाठी काय केले हे सर्वश्रूत आहे. कोणामुळे कोणाचे राजकारण उभे राहिले आणि जिवंत राहिले हेही सर्वश्रूत आहे. माझी पत्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असली तरी मी स्वत: मात्र निलेश लंके यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका आणि मतदारसंघातील जनता बदलाच्या शोधात आहे. हा शोध निलेश लंके यांच्या निमित्ताने संपला असून निलेश लंके यांना आमदार झाल्याचे पाहण्याचे सर्वांचेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी व माझ्या सहकार्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो. या दोन्ही पक्षातील नेत्यांची हुकुमशाही आणि फिक्सींगमधील राजकारण आता तालुक्याने हेरले आहे. या दोघांशिवाय सामान्य घरातील मुलगा आमदार होऊ शकतो हे दाखवून देण्याची योग्य वेळ आली असून या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेश धुरपते यांनी दिली.\nये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है – निलेश लंके\nहुकुमशाही आणि हिटलरी नेतृत्वाचा अस्त करण्यास आता तालुक्यातील सामान्य जनता आणि तरुण सज्ज झा���ा असून चारचौघांमध्ये पानउतारा करणाऱ्यांचा ‘उतारा’ गावागावात तयार होऊ लागला आहे. सुरेश धुरपते यांनी माझ्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांती आहे. धुरपते यांच्या सक्रिय होण्यामुळे आम्हाला मोठे बळ मिळाले असून हे बळ आमच्या कार्यकर्त्यांना लढण्याची ऊर्जा देणार असल्याचे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. तालुक्यात प्रस्थापितांनी कायमच तरुणांचा वापर केला. औटी- झावरे यांनी कार्यकर्ते दावणीला बांधल्यागत आपलेच असल्याच्या अर्विभावात कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. आता हेच कार्यकर्ते गावागावात पेटून उठलेत आणि त्यांना मी पर्याय वाटू लागलोय यात माझी काय चूक अहोरात्र पळतोय आणि काम करतोय हीच माझी चूक असेल तर ही चूक मी हजारवेळा करण्यास तयार आहे. आतापर्यंत जे काही दिसतंय तो फक्त ट्रेलर आहे. पुर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे, असा सुचक इशाराही लंके यांनी दिला.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nशेतकऱ्यांंसाठी ३५० गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो – आ.बच्चू कडू\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nटीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी निधन…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T12:33:36Z", "digest": "sha1:GIJDH6JFHWXF7B3U3TQKTS3OOHUOBGAE", "length": 9451, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डी-मार���टच्या भेसळखोरीविरुद्ध भाजप आक्रमक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडी-मार्टच्या भेसळखोरीविरुद्ध भाजप आक्रमक\nतीव्र आंदोलनाचा इशारा : व्यवस्थापनालाही निवदेन\nपुणे – डी-मार्ट कंपनीच्या रिटेल आऊटलेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांमध्ये भेसळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीने त्वरीत आपल्याकडील विक्रीस उपलब्ध असणारा भेसळ माल काढून टाकावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकारिणी सदस्य राधेश्‍याम शर्मा यांनी दिला आहे.\nडी-मार्टच्या पुणे आणि कोल्हापूर येथील आऊटलेटमध्ये विक्री असणाऱ्या गुळ आणि हळदीमध्ये भेसळ असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यानंतर प्रशासनाने कंपनीच्या आऊटलेटवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जो माल विक्रीसाठी उपलब्ध आहे, तो सर्व माल शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.\nयाबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे राधेश्‍याम शर्मा यांनी तातडीने बाणेर येथील डी-मार्टच्या आऊटलेटमध्ये जात तेथील विक्री व्यवस्थापनाला भेसळयुक्त माल न विकण्याबाबत निवेदन दिले. त्याचबरोबर अशा प्रकारचा भेसळ माल काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासमेवत भाजपचे सुनील हंगवणे, राम पांढरे, भगवान भुतडा आणि भाऊसाहेब मते उपस्थित होते. त्याचबरोबर या निवेदनाची एक प्रत पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सुद्धा देण्यात आली आहे. बापट यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/77-maharashtra?start=20", "date_download": "2019-01-16T12:55:15Z", "digest": "sha1:RRCQJOSDB7KSKHRP2CZC4O7JL5W7HRZW", "length": 4186, "nlines": 122, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "maharashtra - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\n नागपूरकरांचा निरोप घेताना बिग बी भावूक\n‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉरच्या कचाट्यात\n‘ठाकरे’ सिनेमात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना ‘या’ अभिनेत्याचा आवाज\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n‘या’ प्रवाशांनी चक्क रेल्वेतच घातला दरोडा\n‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी\n‘राम मंदिर नाही तर मत नाही’, न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स\n‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी\n\"... तर नाईलाजाने नक्षलवाद्यांचं नेतृत्व करावं लागेल\"- छ. उदयनराजे\n#IndiavsWestIndies पृथ्वी शॉची दमदार खेळी, पदार्पणातच ठोकलं शतक\n#MeToo नवाजुद्दीन सिद्दीकीवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप\n#MeToo मोहिमेअंतर्गंत ‘या’ महिलांनी घेतला महत्वाचा निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/e-book/", "date_download": "2019-01-16T12:00:15Z", "digest": "sha1:WOB3BHBXMJAROHKEOK7MX6IV3RXGVJTC", "length": 22787, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "ई-वाचन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकालानुरूप बदलणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया… पुस्तकांचे स्वतःचे असे अंगभूत महत्त्व. पण मोबाईल, टॅबवरही\nवाचनानंद मिळवता येतो…..नीलेश मालवणकर\nलोक वाचत नाही ही बोंब वर्षानुवर्षे चालत असताना त्याचवेळी दुसरीकडे हळूहळू लाखो लोक साहित्याच्या एका वेगळ्या बंधाने बांधले जाऊ लागले आहेत. हा बंध आहे ई-साहित्याचा. ‘ई-साहित्य हे कसलं साहित्य’ असं म्हणून काहीजण नाक मुरडतील. पण ई-साहित्य हा दुर्लक्ष करण्यासारखा प्रकार राहिलेला नाही.\nआंतरजालामुळे (इंटरनेट) लाखो संगणक, करोडो मोबाईल एकमेकांशी जोडले गेले. गमभन, गुगल मराठीसारख्या ऍप्समुळे संगणक, मोबाईलवर मराठी लिहिणं सुलभ झालं. एका साहित्यक्रांतीचा आरंभ झाला. मायबोली, मिसळपाव, मनोगतसारख्या साइट्सवरून जगभरातले मराठी लोक एकमेकांशी जोडले गेले. ब्लॉग्जचा उदय झाला. कथा, कविता, चारोळ्या, लेख, गजल आदी साहित्यप्रकारांचा रतीब पडायला सुरुवात झाली. स्वयंप्रकाशनाची सोय झाली, तशी प्रकाशकांना झारीतले शुक्राचार्य मानणाऱया लेखकांना हर्षवायू झाला.\nऑर्कुट, फेसबुक, व्हाट्सऍप, ट्विटर आलं. हौशी साहित्यिकांची प्रतिभा बहरली. यातूनच काही दर्जेदार लेखक, कवी उदयाला आले. आजच्या घडीला फेसबुक, व्हाट्सऍपवर शेकडो साहित्यविषयक ग्रुप्स बनले आहेत. त्यातून रोज साहित्याचा भडीमार म्हणण्याइतपत पुरवठा होत असतो. त्यातील काही साहित्य खरोखरच दर्जेदार असतंही. फेसबुक, ब्लॉग्जवर लिहिणाऱया काही लेखकांना तर कधी कधी प्रतिथयश लेखकांना हेवा वाटेल एवढी प्रसिद्धी मिळते आहे. मराठीच्या इतर बोलींमध्ये (वऱहाडी, मालवणी, अहिराणी इ.) लिहिणारे सशक्त लेखकसुद्धा बाकीच्या वाचकांपर्यंत सुलभपणे पोहोचू लागले आहेत.\nविविध फेसबुक/व्हाट्सऍप ग्रुप्समधून बरेच साहित्यविषयक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन, प्रयोग होत असतात. रहस्य व गूढकथांना वाहून घेतलेल्या एका प्रसिद्ध दिवाळी अंकात छापून आलेली व्हाट्सऍप खो कथा हे याचं उत्तम उदाहरण. या दिवाळी अंकाच्या लेखकांनी बनवलेल्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये दोन लेखकांनी एकमेकांना खो देत (आळीपाळीने एकेक भाग लिहीत) ही कथा लिहिली होती.\nट्विटरवर एका पोस्टमध्ये जास्तीत जास्त १४० शब्द लिहिता येतात. ट्विटरवरही कथा लिहिल्या जात आहेत. ट्विटर जनरेशन म्हणून ओळखल्या जाणाऱया आजच्या पिढीच्या वाचन सवयींचा प्रभाव ई-साहित्यावरही पडतो आहे. ३०० शब्दांची कथा, शतशब्दकथा, सूक्ष्मकथा (मायक्रो टेल्स) अशा शब्दसंख्येच्या मर्यादेत कथा किंवा लेख लिहिले जाऊ लागले आहेत.\nनुकतंच एक ई-साहित्य संमेलन सलग चौथ्या वर्षी फेसबुकवर भरलेलं असून यात १६ ���ेब्रुवारी, २०१७ ते २८ फेब्रुवारी, २०१७ दरम्यान विविध साहित्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. विविध मराठी संकेतस्थळांचे डिजिटल दिवाळी अंक, बुकगंगाचा ऑडियो दिवाळी अंक, प्रतिलिपी ऍप असेही काही प्रयोग होत आहेत.\nगुटेनबर्ग डॉट कॉम हे इंग्रजीमध्ये बरीच दर्जेदार ई-साहित्य मोफत पुरवणारं संकेतस्थळ. मराठीत अशा संकेतस्थळाची उणीव आहे. पण त्या दिशेने प्रयत्न करणारी काही संकेतस्थळं मराठीत आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर शेकडो ई-पुस्तकं ई-पब, पीडीएफ व मोबी अशा विविध स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. नेटभेट, ई-साहित्य प्रतिष्ठान, बुकगंगा, डेलीहंट अशीही उदाहरणं आहेत. ही पुस्तकं डाउनलोड करून स्मार्टफोन, टॅबलेट वा संगणकावर वाचता येतात. या विविध फॉरमॅटमधील पुस्तकं वाचण्यासाठी त्या त्या प्रकारची रीडर ऍप्स (पीडीएफ रीडर, ई-पब रीडर, मोबी रीडर) डाऊनलोड करावी लागतात. आणखी एक मार्ग म्हणजे किंडल बुक्स.\nकाही इंग्रजी वाचनालयांमध्ये सदस्यांना ऍप्सद्वारे घरबसल्या ई पुस्तकं वाचण्याची सुविधा आहे. मराठी वाचनालयात सध्यातरी अशी सोय नाही. अलीकडेच मराठीतील काही प्रकाशकांनी एकत्र येऊन काढलेल्या ऍपवर त्यांच्या पुस्तकांसोबत काही मोफत पुस्तकंदेखील मिळतील, असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा रसिकहो सज्ज व्हा ई-साहित्य वाचनानुभवासाठी. लक्षात ठेवा – वाचाल तर वाचाल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nघरातील सात्त्विकता लेखणीत उतरली\nतीळगूळ घ्या गोड गोड बोला\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/dr-zakir-naiks-institute-and-court-35797", "date_download": "2019-01-16T12:28:24Z", "digest": "sha1:ICINU34NGMX7DSJOXZ4A2YOHJFIR5K6H", "length": 13673, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr zakir naik's institute and court डॉ. जाकीर नाईकच्या संस्थेबाबत औरंगाबादेतील सुनावणी पूर्ण | eSakal", "raw_content": "\nडॉ. जाकीर नाईकच्या संस्थेबाबत औरंगाबादेतील सुनावणी पूर्ण\nरविवार, 19 मार्च 2017\nपुढील सुनावणी पुणे येथे होणार\nऔरंगाबाद : डॉ. जाकीर नाईकच्या \"इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारपासून (ता. 17) बंद खोलीत (इन कॅमेरा) सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी शनिवारी (ता. 18) औरंगाबादपुरती पूर्ण झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता ढिंग्रा सहगल यांच्यापुढे \"गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणात' देशभरातील विविध ठिकाणी सुनावणी सुरू आहे.\nपुढील सुनावणी पुणे येथे होणार\nऔरंगाबाद : डॉ. जाकीर नाईकच्या \"इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारपासून (ता. 17) बंद खोलीत (इन कॅमेरा) सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी शनिवारी (ता. 18) औरंगाबादपुरती पूर्ण झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता ढिंग्रा सहगल यांच्यापुढे \"गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणात' देशभरातील विविध ठिकाणी सुनावणी सुरू आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायालय क्रमांक तेरामध्ये न्यायाधिकरणासमोर शनिवारीही दोन अधिकाऱ्यांची तपासणी आणि उलट तपासणी घेण्यात आली. या संदर्भातील पुढील सुनावणी 4 ते 6 एप्रिलला पुणे येथे होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्रालयाने डॉ. जाकीर नाईक यांच्या \"इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेवर बेकायदा कारवाया प्रतिबं��क कायद्यान्वये पाच वर्षांसाठी 17 नोव्हेंबर 2016 ला बंदी घातली आहे. या प्रकरणात केंद्र शासनाचा गृहविभाग, राष्ट्रीय गुप्तचर संस्था (एनआयए) आणि राज्य शासन यांनी न्यायाधिकरणात स्वतंत्र शपथपत्रे सादर केली आहेत. त्या शपथपत्रांच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांची उलटतपासणी सुरू आहे. यापूर्वी दिल्ली येथे चार दिवस सुनावणी झाली आहे. सुनावणीदरम्यान केंद्र शासनातर्फे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल संजय जैन, राज्य शासनातर्फे ऍड. निशांत कातनेश्‍वरकर आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ दिनेश माथूर यांनी काम पाहिले.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/patil-marathi-movie-poster-unveiled/", "date_download": "2019-01-16T12:39:20Z", "digest": "sha1:3S45LL4FSLCPHQVNRPATQ7TBBA2OOCNA", "length": 11877, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात", "raw_content": "\nHome News ‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आगामी ‘पाटील’ या मराठी चित्रपटातून केला जाणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा प्रसिद्धनिर्माता-दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला. श्री. श्रीकांत भारतीय, ओमप्रकाश शेट्ये (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी) ‘परिंदा’, ‘वास्तव’ यांसारख्या हिंदी चित्रपटांचे लेखक इम्तियाज हुसेन, आमदार हेमंत पाटील, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील या सारखे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपटातील कलाकार याप्रसंगी उपस्थित होते. येत्या २६ ऑक्टोबरला ‘पाटील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nदिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नांचे कौतुक करतानाच अभिनेता सचिन पिळगांवकर, लेखक इम्तियाज हुसेन व अन्य मान्यवरांनी यावेळी या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपली मूल्यं जपण्याचा प्रयत्न करत जगण्याचा एक वेगळा संघर्ष मांडणारा ‘पाटील’ हा चित्रपट प्रत्येकाला खूप काही शिकवणारा असेल असा विश्वास दिग्दर्शकांनी याप्रसंगी व्यक्त केला.\nस्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि, सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.\nया चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. नीता लाड,जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, संतुकराव हंबर्डे, मधुकर लोलगे, रुपेश टाकहे चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी कांबळे, सौरभ तांडेल, सुधीर पाटील, सोमनाथ दिंगबर,रामराव वडकुते, संतोष बांगर, जेनील शहा, विजय जैन, हाजी पटेल, गणेश बीडकर, सहनिर्मातेआहेत. विवेक सिंग, चिराग शहा कार्यकारी निर्माते आहेत. अमेय विनोद खोपकर, ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडीओज’ यांचे सहकार्यसुद्धा चित्रपटाला लाभले आहे.\nचित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्स ची जबाबदारी प्रशांत मेहता तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुरेश पिल्ले यांनी सांभाळली आहे.\n२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n..स्त्रियांची ह्या 4 सवयी घर करतात उद्ध्वस्त\nसुयश टिळकला फॅनने दिली अनोखी भेट\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nमहिलांकरिता एका खास दिवसाची गरज नाही – तेजस्विनी पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T12:44:44Z", "digest": "sha1:7WEZHHNTESP3LPVK4QOXNMLHUSX43XQF", "length": 6969, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…हा तर “चुनावी जुमला’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n…हा तर “चुनावी जुमला’\nपिंपरी – आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला आरक्षण म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपचा पुन्हा एकदा मोठा चुनावी जुमला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.\nत्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सन 2014 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मोठीे आश्वासने दिली. साडेचार वर्षात ती आश्वासने पूर्ण केली नाही. साडेचार वर्षात सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराचा पुन्हा बाहेर काढला. मात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणूनही पाच राज्यात भाजप तोंडावर आपटला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी जनतेसाठी हा भलामोठा लॉलीपॉप असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-crime-news-474397-2/", "date_download": "2019-01-16T12:19:36Z", "digest": "sha1:NICXRRYEOR5XCHMGGVXRD42TVKGOXVLI", "length": 9321, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जॅमर काढण्यासाठी पोलिसाला धक्‍काबुक्‍की | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजॅमर काढण्यासाठी पोलिसाला धक्‍काबुक्‍की\nहिंजवडीतील प्रकार : दोघांवर गुन्हा दाखल\nपिंपरी – वाहनास लावलेला जॅमर काढण्यासाठी दोन जणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात घडली.\nगणपत पांडुरंग मालपोटे (वय-45) आणि किरण छबन मालपोटे (वय-30, दोघेही रा. कातरखडक, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी अमोल जनार्धन बनसोडे (वय-32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे हे हिंजवडीच्या शिवाजी चौक परिसरामध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळील नो पार्किंग फलकाजवळ आरोपींनी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आपली पिकअप गाडी पार्क केली.\nया गाडीला फिर्यादी बनसोडे यांनी जॅमर लावला. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने “”तू गाडीचा जॅमर काढ”, असे एकेरी भाषेत सांगितले. त्यावेळी पोलिसांनी “”तुम्ही चलन पेड केल्यास जामर काढतो”, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने “”तुझा बाप जॅमर काढेल”, असे म्हणत शिवीगाळ करत अंगावर धावून आले. तसेच पोलिसांच्या वर्दीला पकडण्याचा प्रयत्न केला. “”तुला बघून घेतो, तुझी नोकरी घालवतो”, अशी धमकीही आरोपींनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र���यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive?start=126", "date_download": "2019-01-16T11:52:58Z", "digest": "sha1:VDOFTHI6KITDAPMEH63LXEVX542AWGI7", "length": 4278, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Exclusive - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\n...अशी झाली कर्णपुरा देवीची घटस्थापना\nआपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय तर पुढील टीप्स जरूर वाचा\nनवरात्री स्पेशल रेसिपी- कुल्फी\nयंदा बाप्पाला रवा खोबऱ्याच्या मोदकाचं नैवेद्य जरूर दाखवा\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nनवरात्री स्पेशल रेसिपी - पीनट लाडू\nकरून पाहा हा जर्दाळूचा डेझर्ट....\nतुमच्या लाडक्या बाप्पासाठी हा माव्याच्या मोदकाचा नैवद्य\nखमंग आणि स्वादिष्ट साबुदाण्याचे वडे\nआपल्या लाडक्या बाप्पाला चॉकलेट मोदकाचा नैवेदय जरूर दाखवा.\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/illegal-fisherman-arrested-in-ratnagiri/", "date_download": "2019-01-16T13:14:47Z", "digest": "sha1:CN2LOOLA4RGRXM46W5L6GA2EMAMT7TLI", "length": 17238, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "एलईडी दिवे लावून बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या चार नौका “जाळ्यात” | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nएलईडी दिवे लावून बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या चार नौका “जाळ्यात”\nराजापूर तालुक्यातील साखरीनाटे समुद्रकिनारी नौकांवर अवैधरित्या जनित्राद्वारे एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या चार नौकांवर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरूवारी कारवाई करण्यात आली.\nकारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये मालवण येथील गीता बापर्डेकर यांची साईप्रसाद, साखरीनाटे येथील नियाज मस्तान यांची मुसाफिर,यासीन सोलकर यांची अलअजीज,गावडेआंबेरे येथील नरहरी मळेकर यांची हेमावती या नौकांचा समावेश आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव,पोलीस उपनिरीक्षक मनोजकुमार सिंह यांच्यासह १६ जणांच्या पथकाने हि कारवाई केली.कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी केली जाते त्याविरोधात सातत्याने कारवाई करा अशी मागणी प्रामाणिक मच्छिमारांकडून होत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानच्या स्वप्नांना सुरुंग, हॉकीत पराभवासह विश्वचषकातून बाहेर\nपुढीलआजचा अग्रलेख-शेतकऱ्यांचा संताप ओळखा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्य�� प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627892", "date_download": "2019-01-16T12:34:18Z", "digest": "sha1:7UF32S46AIYXLPNHLIS5QLVOFEKJ75HM", "length": 20924, "nlines": 63, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nबुध. दि. 17 ते 23 ऑक्टोबर 2018\nनोकरी, व्यवसाय, इतरत्र स्थलांतर, दगदग, धावपळ, कामाचा ताण यासह अनेक व्यावहारिक अडचणांमुळे नवरात्रात इच्छा असूनही घराण्यातील कुलाचार पाळता येत नाहीत, पण ते सोडताही येत नाहीत. अन्यथा पुढे त्याचा त्रास होण्याची शक्मयता असते. त्यासाठी नवरात्रातील महाष्टमीला देवी पूजन अवश्य करावे. या दिवशी कोटय़वधी योगिनींसह महालक्ष्मी भूतलावर अदृश्यरुपाने अवतरते. या महालक्ष्मीचे पूजन या अष्टमीला केल्यास घराण्यात कायम समृद्धी नांदते. लक्ष्मीला अभिषेक कुंकुंमार्चन पूजाअर्चा, दुर्गासप्तशतीचे पाठ, श्रीसुक्त हवन, महाष्टमीच्या निमित्ताने उपास, लक्ष्मीस्तोत्र वाचन, यापैकी जे जमेल ते या अष्टमीला करावे. लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्याचा हा राजमार्ग आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजेला जे महत्त्व आहे, त्याच्या हजारोपटीने अधिक महत्त्व या अष्टमीला आहे. दुर्गसप्तशती पाठ संस्कृतमध्ये आहे. ते सर्वाना जमेलच असे नाही. त्यासाठी मराठी व कन्नडमध्ये असलेले ‘देवी महात्म्य’ हे पुस्तक वाचले तरीही त्याचे चांगले फळ मिळते. अग्निकर्म व स्थंडीलकर्म जमत नसेल तर सहस्त्रनाम स्वाहाकार मंत्राने विशिष्ट पद्धतीने साधा होम केला तरी ते लक्ष्मीची प्रसन्नता लाभण्यास सहाय्यक ठरते. या महाष्टमीच्या रात्री जागरण केल्यास चांगले. येत्या 17 ऑक्टोबर रोजी महाष्टमी व त्याच दिवशी खंडेनवमी आहे. या दिवशी आपले वाहन, रहाती जागा तसेच ज्यातून आपली उपजिविका चालते अशा सर्व वस्तू, मशिनरी, कॉम्प्युटर्स, अवजारे पुस्तके यांची पूजा करावी. त्यामुळे सरस्वती प्रसन्न होते व लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मार्ग मोकळा होतो. नोकरी उद्योगधंद्यातून प्रगती होऊ लागते. विद्यार्थ्यांनी तरी या दिवशी खंडेनवमीची पूजा अवश्य करावी. गुरुवारी 18 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. ���्रवण नक्षत्र व दशमीचा योग दुपारी 3.29 पासून सुरू होतो. त्यामुळे खरी विजयादशमी दुपारीच सुरू होते. श्रवण नक्षत्र व दशमी जोपर्यंत आहे, तोपर्यंतच विजयादशमीचे महत्त्व असते. रामाने रावणावर दशमीच्या मुहूर्तावर विजय मिळविला म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण व 64 कला जाणणारा विद्वान तपस्वी होता. साऱया नवग्रहांना पालथे घालणारा व प्रखर शिवभक्त होता. मनाने तो वाईट नव्हता. पण सीता स्वयंवराच्यावेळी शिवधनुष्य न पेलता आल्याने त्याचा अपमान झाला व त्यातूनच त्याच्या मनात सुडबुद्धी निर्माण झाली. त्यातूनच पुढील रामायण घडले. रामाने रावणाच्या सूडबुद्धीचा नाश केला. पण त्याची विद्वत्ता, भक्ती, हुशारी व तपोबल यामुळे साक्षात विष्णूनेही रामाच्या रुपाने रावणाच्या अंतिम क्षणी उपस्थित राहून त्याला नमस्कार केला, अशा आख्यायिका आहेत. या दिवशी सर्व तऱहेच्या अनिष्ट बाबींवर मात करून जीवन सुखासमाधानाने व्यतित करावे, असा संदेश हा सण देत असतो. या दिवशी एखाद्या श्रीमंत सतशिल निर्व्यसनी व्यक्तीने आपटय़ाची अथवा शमीची पाने दिल्यास ती जपून ठेवावी व त्याची वर्षभर पूजा करावी. मोठय़ा प्रमाणात पैसा खेचून आणण्याचे सामर्थ्य त्या पानात असते. पण त्याचबरोबर सर्व तऱहेची व्यसने व कपट कारस्थान यांचा त्याग करून स्वत:देखील वर्षभर कष्ट व परीश्रम करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. नुसती आपटय़ाची पाने ठेवून लक्ष्मी येणार नाही 23 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. त्यादिवशी रात्री लक्ष्मी पूजन करून जागरण करावे.\n‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ ही उक्ती तुमच्या बाबतीत या सप्ताहात खरी ठरेल. अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील. योग्य व तार्कीक विचारसरणीमुळे तुमचे मुद्दे खोडणे काहीजणांना कठीण जाईल. पण शेजारी, नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही. एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.\nगुरु अनुकूल आहे. कुणाचाही विरोध सहज मोडून काढाल. काही जुनाट आजारावर कायमस्वरुपी मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले. अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. बाधिक दोष, विषारी किटक, सर्पदंश यापासून धोका. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील. एखाद्याला सल्ला द्यायला जाऊन संकटात पडाल. पोलीस केसेसपासून जपा.\nगुरुची शुभ दृष्टी दशमावर आहे. नोकरी व्यवसायात उर्जितावस्था येऊ लागेल. हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल, पण मित्रमंडळींच्या सल्ल्यापासून दूर रहावे, अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात उत्तम योग. पोटात व कंबरेत काही तरी होत आहे, असे सतत वाटत राहील. प्रवास घडतील.\nगुरु पाचवा आहे. अत्यंत शुभ योग, मोठमोठे उद्योग धंदे, नोकरी यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. सर्व बाबतीत यश देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. लांबचे प्रवास, सहली, टाळण्याचा प्रयत्न करा.\nवैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उdभवतील. सहज केलेली चेष्टा, थट्टामस्करी, अंगलट येईल. काळजी घ्यावी. प्रवासात त्रास. कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल त्यात दैवी साहाय्याचा भाग राहील. काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. कुणालाही शब्द देताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या.\nपराक्रमातील गुरुमुळे दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर ईशान्येला असेल तर निश्चितच या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी होतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.\nधनस्थानातील गुरुमुळे आर्थिक स्थिती सुधारू लागेल. अनेक किचकट प्रश्न या आठवडय़ात सुटतील. धनलाभाच्या दृष्टीने वर्षभर अनुकूल योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. भाग्योदयास सुरुवात होईल, पण एखाद्याचे भले करण्यास जावे तर त्यानेच आपल्यावर नको ते आरोप घालावेत, असे प्रकारही घडण्याची दाट शक्मयता. स्वत:चा बचाव करून इतरांना सहाय्य करा.\nगुरु, चंद्र गजकेसरी राजयोग होत आहे. आगामी दोन वर्षापर्यंत त्याची चांगली फळे मिळतील. अचानक धनलाभ, विवाह, संतती प्राप्ती अथवा संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ. नवनव्या कार्यक्षेत्रात, प्रवेशाच्या दृष्टीने वर्षभर चांगले योग पण वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल.\nराशीस्वामी गुरु बदलामुळे आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव वाढेल. वर्षभर सतत काही ना काही दैवी अनुभव येत राहतील. काही जणांच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक, पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश. अनेक महत्त्वाचे जटिल प्रश्न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील.\nगुरु लाभस्थानी म्हणजे एक प्रकारचा गडगंज श्रीमंती योग. आतापर्यंत खोळंबलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. सांसारिक सौख्यात वाढ होईल न जुळणारे लग्न ठरेल. काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. एखादा गंभीर रुग्णाला मदत करण्याची वेळ येईल.\nदहावा गुरु नोकरी व्यवसायात चांगले बदल घडवील. माता पित्यांच्या बाबतीत सौख्यदायक वातावरण. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व कठीण कामात यश. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. दिवाळीपर्यंतच्या पंधरवडय़ात महत्त्वाच्या घटना घडवील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभ वार्ता ऐकू येईल.\nगुरु भाग्यात हा अत्यंत शुभयोग आहे. धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद असतील तर ते कमी होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी, नोकरवर्गात काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 9 मार्च 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 8 नोव्हेंबर 2018\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/train/", "date_download": "2019-01-16T12:05:34Z", "digest": "sha1:FOZLSZ223Y3YG5HVLXFDG5WUN2SYELCN", "length": 6028, "nlines": 141, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली-1", "raw_content": "\nएकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nएकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nएकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\njourney मग ती अविस्मरणीय होऊन गेली\nकोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले\nभाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले\nओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती\nजशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती\nगाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा\nअ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा\nखाली होताच window seat तिला मी देऊ केली\nthank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली\nकेस तिचे माझ्या चेहर्‍याशी खेळत होते\nहृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते\nसुवास तिच्या गजर्‍याचा म॑द येत होता\nहळूहळू मला धु॑द करत होता\nकसा गेला वेळ नाही कळले काही\nन॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही\nऊतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली\nअन् बरोबर तिच्या माझे काळीज घेऊन गेली\nअजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो\nप्रत्येक सु॑दर मुलीत तिचाच भास होतो\nअसेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेल\nभेटल्याभेटल्या पहिले propose तिला करून टाकेल\nएकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nखूपच छान............तुमच्या स्वप्न सुंदरीने हि कविता वाचावी आणि तुमचा propose स्वीकारावा...........\nRe: एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\nएकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/10-reservation-to-save-attention-from-rafael-contract-chandrababu-naidu/", "date_download": "2019-01-16T12:29:14Z", "digest": "sha1:GD7HFPNCZGP3R3VYMQMXVVHO4D7CKPQP", "length": 8966, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राफेल करारावरून लक्ष हटवण्यासाठीच १०% आरक्षणाची खेळी : चंद्राबाबू नायडू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराफेल करारावरून लक्ष हटवण्यासाठीच १०% आरक्षणाची खेळी : चंद्राबाबू नायडू\nअमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज केंद्राकडून आर्थिक मागासांना देण्यात आलेल्या १०% आरक्षणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. चंद्राबाबू म्हणाले की, “केंद्राने घोषित केलेले १०% आरक्षण हे केवळ आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन देण्यात आले असून राफेल घोटाळ्यावरून देशातील जनतेचे लक्ष विचिलित करणे हा देखील सरकारचा या मागचा हेतू आहे.”\n“असे असले तरी आम्ही आर्थिक मागासांना देण्यात आलेल्या १०% आरक्षणाच्या निर्णयाला पाठिंबा देत आहोत.” असं देखील ते एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले.\n“सरकारच्या या निर्णयाला आमचा पाठिंबा असला तरी आम्ही वाल्मिकी समाजास एसटी कोट्यामधून, धोबी समाजास एससी कोट्यामधून आरक्षण मिळावे यासाठीचा केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा.” अशी मागणी देखील त्यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश ��ादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/airways-company-news-2/", "date_download": "2019-01-16T11:52:05Z", "digest": "sha1:CH72F6XCBD2I356WENT3JONTTWKOTIZW", "length": 8117, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विमान कंपन्यांकडून प्रवाशांना भरमसाठ सवलती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविमान कंपन्यांकडून प्रवाशांना भरमसाठ सवलती\nनवी दिल्ली – नव्या वर्षात विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. इंडिगो कंपनीने 899 रुपयांमध्ये विमान प्रवासाची ऑफर आणली आहे. न्यू इयर सेल अंतर्गत कंपनीकडून ही ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे.\nदेशांतर्गत विमान प्रवासासाठी केवळ 899 रुपयांपासून तिकीट दर ठेवण्यात आलेत, तर 3 हजार 399 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट दर आहेत. याशिवाय मोबिक्विक ऍपद्वारे तिकीट बुक केल्यास अतिरिक्त 15 टक्के कॅशबॅकची ऑफरही आहे. 500 रुपयांपर्यंत या ऑफरची मर्यादा असेल.\nन्यू इयर सेल अंतर्गत बुधवारपासून तिकीट बुकिंगला सुरुवात झाली असून 13 जानेवारीपर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. 9 ते 13 जानेवारीदरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर 24 जानेवारी ते 15 एप्रिलपर्यंत प्रवास करता येईल. इंडिगोच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरत मागविलेल्या वाहनांची संख्येत मोठी वाढ\nजग्वॉर लॅंड रोव्हरची खर्चात बचत करण्याची मोहीम\nविविध क्षेत्रांत एनपीएचा धुमाकूळ\nसरकारी बॅंकांनी व्यावसायिक व्हावे\nआयकराची मर्यादा 5 लाख होण्याची शक्यता\nटाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत वाढ\nम्युच्युअल फंडाची लोकप्रियता कायम\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थ��ंबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617499", "date_download": "2019-01-16T12:43:40Z", "digest": "sha1:4JFCZHYABUJ7KFJEAUIUPKYBWYG45RUA", "length": 7760, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एनपीए संपुआ सरकारचेच पाप! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनपीए संपुआ सरकारचेच पाप\nएनपीए संपुआ सरकारचेच पाप\nरघुराम राजनांनी मांडली भूमिका : संपुआची निर्णयक्षमता होती मंदावलेली\nभारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या एनपीएबद्दल संसदेच्या समितीला पाठविलेल्या स्वतःच्या उत्तराद्वारे मागील संपुआ सरकारलाच (मनमोहन सिंग यांचे सरकार) आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. घोटाळे आणि त्यांच्या चौकशीमुळे संपुआ सरकारची निर्णयक्षमता मंदावत गेल्याने एनपीएचे संकट वाढत गेल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.\nभाजप खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या समितीने राजन यांना पत्र लिहून एनपीएच्या मुद्यावर भूमिका मांडण्यास सांगितले होते. बँकांकडून मोठय़ा कर्जांवर योग्य कारवाई करण्यात आली नाही. 2006 नंतर विकासाचा वेग मंदावल्याने बँकांच्या व्यवसायवृद्धीचे अनुमान चुकीचे ठरल्याचे राजन यांनी स्वतःच्या उत्तरात नमूद केले आहे. संपुआ सरकारच्या काळात कर्जांच्या वाटपात झालेल्या अनियमिततेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका अडचणीत आल्या आहेत.\nएनपीए संकट ओळखणे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याने राजन यांची माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी समितीसमोर प्रशंसा केली होती. एनपीए समस्या योग्यप्रकारे ओळखण्याचे शेय माजी गव्हर्नर रघुराम राजना यांनाच जाते. देशात एनपीएची समस्या अत्यंत गंभीर कशी झाली हे त्यांच्यावाचून दुसरा कोणीच चांगल्याप्रकारे जाणू शकत नाही. राजन यांनी स्वतःच्या कार्यकाळात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला होता, असा दावाही सुब्रमण्यम यांनी केला आहे.\nसुब्रमण्यम यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर जोशी यांनी राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उ��स्थित राहण्याचा आणि त्याच्या सदस्यांना वाढत्या एनपीएच्या मुद्दय़ावर माहिती देण्याची सूचना केली होती. सप्टेंबर 2016 पर्यंत 3 वर्षे आरबीआय गव्हर्नर राहिलेले राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत.\nसोमालियात आत्मघाती हल्ला, 14 जण ठार\nनवीन, अंकित पदक फेरीत दाखल\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर\nपुनउभारणीसाठी इराक खासगी क्षेत्रावर निर्भर\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bjp-election-committee-shall-division-35354", "date_download": "2019-01-16T12:54:31Z", "digest": "sha1:M74ZSJONVVNQNB753PILCBK7AMNA5BVZ", "length": 15055, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP election committee shall Division वर्चस्वासाठी भाजप लढणार प्रभाग समितीची निवडणूक | eSakal", "raw_content": "\nवर्चस्वासाठी भाजप लढणार प्रभाग समितीची निवडणूक\nगुरुवार, 16 मार्च 2017\nमुंबई - स्थानिक विभाग पातळीवर वर्चस्व निर्माण व्हावे व स्थानिक पातळीवरील कामे करता यावीत, यासाठी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस रंगण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - स्थानिक विभाग पातळीवर वर्चस्व निर्माण व्हावे व स्थानिक पातळीवरील कामे करता यावीत, यासाठी पारदर्शकतेचे पहारेक���ी म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस रंगण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागांवर; तर भाजपने अगदी बरोबरीत ८२ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या जागा ८८; तर भाजपला एक अपक्ष व अभासेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिल्याने भाजपच्या जागा ८४ झाल्या. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार चुरस होती. भाजप महापौर, उपमहापौरसह कोणत्याही समित्यांची निवडणूक लढवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा जास्त असल्याने महापालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला. महापौर निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे सत्तेतही नाही व विरोधी पक्ष म्हणूनही नाही, अशी भाजपची स्थिती आहे. महापालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक न लढवण्याच्या घोषणेनंतर महत्त्वाच्या समित्या आणि पदे मिळण्याची संधी भाजप नगरसेवकांनी गमावली होती. यामुळे अनेक भाजप नगरसेवक नाराज होते. अखेर नगरसेवकांच्या दबावामुळे भाजपने प्रभाग समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार आहे. यासाठी कोणाकडेही मदत मागणार नाही आणि मदत देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी भाजपचे बहुमत नाही त्या ठिकाणी शिवसेनेचेही बहुमत नसेल, तर सेना-भाजप एकमेकांना मदत करणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.\nनिवडणूक प्रक्रिया १७ मार्चपासून\nयेत्या १७ मार्चपासून प्रभाग समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्ष निवडणूक २१, २२ व २५ मार्च रोजी होईल. १७ प्रभाग समित्यांसाठी या निवडणुका होतील. संख्याबळानुसार निवडणुका लढल्यास शिवसेनेला चार; तर भाजपला पाच प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे मिळतील. या समित्या हाती घेऊन स्थानिक पातळीवर वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री र���हिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/634220", "date_download": "2019-01-16T12:34:28Z", "digest": "sha1:USOSM5NQVRPTAXQEPKOAYLXO2DI4MKMJ", "length": 11680, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एक हजार एक प्रकल्प साकारण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » एक हजार एक प्रकल्प साकारण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे\nएक हजार एक प्रकल्प साकारण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे\nराजकारण हा समाजकारणाचा भाग बनला तर समाजाच्या विकासाला गती मिळणार आहे. खासदार निधीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रकल्प उभारताना आलेल्या समस्यांना समर्थपणे तोंड देत आतापर्यंत गेल्या चोवीस वर्षांत उत्तर गोव्याच्या विविध भागांमध्ये 88 सभागृहाची उभारणी करण्यात आलेली आहे. चार वर्षात एकूण 1001 प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर येणार असून यात खास करून सर्वसामान्यांच्या समस्यावर जास्त भर देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुष्य मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे .\nखासदार निधीच्या माध्यमातून खडकी सत्तरी येथील रामचंद्र मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगरगाव जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ हजारे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, माजी पंचायतमंत्री व्यंकटेश देसाई, खोतोडा पंचायतीचे सरपंच ओमप्रकाश बर्वे, श्रीराम हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव राणे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब राणे, बाबुराव राणे पंचसदस्य शारदा हरिजन, संतोष गावकर, राजेश गावकर, राजेश पर्येकर, स्थानिक प्रतिनिधी सुरेश नागरे यांची खास उपस्थिती होती.\nनगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे यावेळी बोलताना म्हणाले की, या भागात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाचा वापर चांगल्या कामासाठी होणे गरजेचे आहे. यातून गावाचा एकोपा व एकजूट मजबूत होण्यास मदत मिळेल. आतापर्यंत खासदार श्रीपाद नाईक यांनी सत्तरीच्या विकासासाठी चांगले योगदान दिले असून अशाच प्रकारचे कार्य भविष्यातही त्यांनी सुरू ठेवावे, असे ते म्हणाले.\nमाजी उपसभापती नरहरी हळदणकर, सरपंच ओमप्रकाश बर्वे, सामाजिक कार्यकर्ते विनायक सावईकर, राजेश गावकर यांनीही मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा गौरव केला. माजी मंत्री बंडू देसाई यांनी गोव्यातील खाण व रानटी जनावरांची समस्या याबाबत लोकसभेत आवाज उठवावा अशी विनंती आयुषमंत्र्यांना केली.\nयावेळी प्रकल्पपूर्तीसाठी योगदान देणारे उद्योजक विश्वासराव राणे, शैक्षणिक स्तरावर चांगली कामगिरी करणारे ऋषिकेत नांगरे, इंजिनियर सिताराम नाईक, ठेकेदार अमोल नावेलकर व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब राणे यांचा मंत्र्यांच्या हस्ते हस्ते सन्मान करण्यात आला.\nप्रारंभी विश्व���सराव राणे यांनी प्रास्ताविक केले, आप्पासाहेब राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीराम हायस्कूलच्या मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपारिक समई प्रज्वलित करून करण्यात आले. सूत्रसंचालन गणपतराव राणे यांनी केले तर शेवटी राजेश राणे यांनी आभार मानले.\nधारगळ आयुर्वेदिक प्रकल्पाची 13 रोजी पायाभरणी\nआतापर्यंत विविध ठिकाणी 71 स्मशानभूमीचे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहे. 2012 साली इंडिया टुडे यांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेच्या सभासदांपैकी उत्तर गोव्याच्या खासदारांनी निधीचा विनियोग व्यवस्थितपणे करून केलेल्या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर 31 वा नंबर लागला होता. 2014 साली हा क्रमांक 11 नंबरवर आला. आयुष मंत्रालयाचा वापर गोवा राज्यातील नागरिकांना व्हावा यासाठी सुमारे पाचशे कोटी खर्चून धारगळ या ठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचा पायाभरणी समारंभ 13 नोव्हेंबर रोजी होणार असून सदर प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी पुढे बोलताना मंत्री नाईक म्हणाले.\nअनंत शेट यांना पक्षात सन्मानाचे स्थान देणार\nग्राम पंचायत निवडणूक बारा जूनपूर्वी घ्या\n‘रयत’ ने 50 लाख देऊन केला जन्मभूमीचा सन्मान\nगोवा विद्यापीठात गोव्यातील उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय परिषद\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/cheated-ticket-booking-company-pune-160859", "date_download": "2019-01-16T12:57:48Z", "digest": "sha1:3LTIMNRF3ZQTDTUQOSHAVDGY2UI47G6N", "length": 10985, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "cheated for ticket booking company in Pune पुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला कोट्यवधींचा गंडा | eSakal", "raw_content": "\nपुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला कोट्यवधींचा गंडा\nरविवार, 16 डिसेंबर 2018\n2015 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करुनही पैसे न दिल्यामुळे अखेर याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला लंडनमधील कंपनीकडुन तब्बल 1 कोटी 43 लाख 53 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे.\nविमान कंपन्याचे तिकीट बुकिंग करणाऱ्या पुण्यातील ओडीसी टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीचा विश्वास संपादन करुन लंडनच्या जॉन स्टील, ए.शुलमन आयएनसी लिमिटेड या कंपनीसह काही नागरिकांनी 1 कोटी 43 लाख 53 हजार रुपये इतक्या किमतीची तब्बल 98 आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटे बुकिंग केली. त्यानंतर त्या तिकीटांवर प्रवासही करण्यात आला. त्यानंतरही पैसे एजन्सीला पैसे देण्यात आले नाहीत.\n2015 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करुनही पैसे न दिल्यामुळे अखेर याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/9/21/blood-wastage-in-maharashtra-.html", "date_download": "2019-01-16T12:57:40Z", "digest": "sha1:DDUABARIPH5USFUP4H2OAPNCL4LDIMV2", "length": 11123, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " रक्ताची नासाडी रक्ताची नासाडी", "raw_content": "\nराज्यभरात जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ११ हजार ७७४ लिटर रक्त वाया गेले. सहा महिन्यांत पालिका आणिराज्य सरकारने १ लाख ८५ हजार ८९४ युनिट रक्त जमा झाले होते. त्यापैकी ३३ हजार ६४२ युनिट रक्त वाया गेले. म्हणजेच एकूण जमारक्तापैकी १८ टक्के रक्त मुदत निघून गेल्याने वाया गेले आहे. चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराखाली ही माहिती सरकारकडून मिळवली खरी,पण हे फक्त हिमनगाचे केवळ एक टोक म्हणावे लागेल. मुदत उलटून गेल्यानंतर वापरासाठी अयोग्य असे रक्त वाया घालवणाया राज्यांतमहाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्येसुद्धा आघाडीवर आहेत. एकट्या महाराष्ट्राचा विचार करता, आपल्या राज्याला दरवर्षीतब्बल १३ लाख रक्तपिशव्यांची गरज असते. पण साहजिकच रक्तादानासंबंधी असलेल्या अनास्थेमुळे ‘मागणी तेवढा पुरवठा’ हे गणितरक्तसाठ्याच्या बाबतीत कधीच अचूक ठरत नाही आणि आता त्यात असलेल्या रक्ताचीही अशी मुदत उलटून होणारी नासाडी भारतात रक्ताचीमागणी १२ दशलक्ष युनिट इतकी आहे, पण पुरवठा फक्त ९ दशलक्ष युनिट आहे. म्हणजेच, अजूनही ३ दशलक्ष युनिट रक्ताची कमतरता असूनपरिणामस्वरुप वेळीच योग्य रक्तगटाचा पुरवठा न झाल्याने रुग्णांची दगावण्याची संख्याही मोठी आहे.त्यामुळे भारताला रक्ताची खूप गरज आहे.एका आकडेवारीनुसार, दरवर्षी १० लाख भारतीयांना कर्करोगाची लागण होते. त्यामुळे त्यांना साहजिकच रक्ताची गरज असते. त्याचबरोबरअपघातग्रस्त रुग्णालाही १०० युनिट रक्ताची गरज असते. एड्‌सग्रस्त रुग्णही रक्तपेढ्यांवर अवलंबून असतात. पण भारतात वेळेत रक्त नमिळाल्याने मृत्यूही ओढवल्याच्याही अनेक घटना वेळोवेळी निदर्शनास आल्या आहेत. त्याची फक्त निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध नाही. पणअमेरिकेत वेळीच रक्तसंक्रमण न झाल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ही ४० लाखांच्या घरात आहे.\nखरं तर रक्ताचा अपव्यय होण्याचे प्रमुखकारण म्हणजे वेळीअवेळी होणारी रक्तदान शिबिरे. अनेकदा पुरेसा रक्ताचा साठा असताना रक्तदान शिबिरामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि तेरक्त वेळीच न वापरल्याने वाया जाते. रेकॉर्ड्‌स करण्याच्या हट्टापायी मोठमोठी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच रक्तपेढ्यांमध्ये समन्वयाचामोठ्या प्रमाणात अभाव असल्याने जिथे रक्ताची गरज आहे, तिथे रक्त योग्य वेळी पोहोचत नाही. त्यामुळे सध्या गरज आहे ती नव्यारक्तपेढ्यांच्या समन्वयाची आणि धोरणाची.\nबिहार मे बहार है...\nपाच दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी बहुप्रलंबित सरदार सरोवर या जगातील दुस-या क्रमांकाच्या धरणाचे गुजरातमध्ये लोकार्पण केले, तर कालबिहारमधील नहर धरण उद्घाटनापूर्वीच फुटल्याची दुर्दैवी घटना समोर आली. हा निव्वळ योगायोग असला तरी धरणे ज्याप्रमाणे एका मोठ्या क्षेत्रालासुजलाम् सुफलाम् करु शकतात, त्याचप्रमाणे मानवी हलगर्जीपणा आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटात हीच धरणे विनाशाचा कडेलोटही करु शकतात.अशा या एकाच देशातील या दोन राज्यांतील विरोधाभास दर्शविणा-या घटना. सरदार सरोवर प्रकल्पाचे कामगेली ५६ वर्षे चालू होते. बयाच वादाच्यागदारोळात हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पामुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या महाकाय राज्यांना मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणेबिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नहर धरणाचे कामसुद्धा गेली ४० वर्षे सुरू होते. या प्रकल्पाची किंमत तब्बल ३८९ कोटी रुपये होती. याधरणामुळे २२ हजार ६५८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. पण पाणी वाहून नेणारे, साठवणारे धरणच खुद्द पाण्यातच वाहून गेल्यानेबिहारच्या या धरण बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nविशेष म्हणजे, २० सप्टेंबरला या धरणाचे मुख्यमंत्री नितीशकुमारयांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन होणार होते आणि नेमके आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली. सुदैवाने, जीवितहानी झाली नसली तरीआसपासचा परिसर जलमय झाला होता. पूर्ण दाबाने पाण्याचा विसर्ग केल्याने धरणाला तडे गेले आणि धरणफुटी झाली. त्यामुळे या घटनेनंतरधरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\n‘कॅग’च्या जुलैच्या अहवालानुसार देशातील एकूण ४,८६२ धरणांपैकी केवळ ३४९ धरणेम्हणजे केवळ ७ टक्के धरणांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेची यंत्रणा कार्यान्वित आहे, म्हणजे देशातील तब्बल ९३ टक्के मोठी धरणे हे आपात्कालीनपरिस्थिती हाताळण्यासाठी सक्षमनाहीत. त्याचबरोबर अनेक धरणांच्या देखभाल-दुरुस्तीचीही स्थिती बिकट असल्याचे या अहवालात स्पष्टरपणे नमूदकरण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, ‘कॅग’ने बिहारमधील २, उत्तर प्रदेशातील २ आणि बंगालमधील १ अशा एकूण पाच धरणांतील त्रुटीदाखवून दिल्यानंतरही सुधारणेसाठी कुठलीही पावले उचलली गेली नसल्याचे म्हटले आहे. तेव्हा, धरणे ही हवीच, पण त्यांचे नियोजन, बांधणी आणिआपात्कालीन व्यवस्थापन यावरही सरकारने वेळीच लक्ष द्यायला हवे, अन्यथा जलप्रलयांची शक्यता नाकारता येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nichepowergroup.com/2017/06/page/11/", "date_download": "2019-01-16T13:12:27Z", "digest": "sha1:GISA2NOAOO35TKHC37S2SQHG2RIFL2DH", "length": 27449, "nlines": 134, "source_domain": "nichepowergroup.com", "title": "June 2017 – Page 11 – Power", "raw_content": "\nह्यूस्टन में सस्ता बिजली कंपनियों – कम दर ऊर्जा कंपनियों\nमहिला रोज़गार दरJul 31, 2018 सुनिए, साईं बाबा को समर्पित भजन, साईं इतनी इच्छा… Trending Now: 16-Aug-18 05:41 Cricket News\nसर्वधर्म समभाव VIDEO: देवीधुरा बग्वाल के मेले का उद्घाटन, वाजपेयी के शोक में देर से शुरू\nग्रामीण इलाकों में गरीब तबके के लोगों के लिए पक्के मकान की व्यवस्था करने के लिए प्रधानमंत्री आवास योजना चल रही है इससे पहले यूपीए सरकार के दौर में भी ऐसी ही योजना चल रही थी इससे पह��े यूपीए सरकार के दौर में भी ऐसी ही योजना चल रही थी हालांकि तब उसका नाम इंदिरा गांधी आवास योजना है\nटाटा कंसल्टेंसी सर्विसेज(बाहरी वेबसाइट जो एक नई विंडों में खुलती हैं) द्वारा विकसित और अनुरक्षित\nजिन्दा कारतूस व देशी कट्टे के साथ दो आरोपी गिरफ्तार केरल में बाढ़ से बदतर हुए हालात, 67 पहुंचा मौत का आंकड़ा, पीएम ने कहा- हर संभव मदद की जाएगी\naccessibility-statement Previous articleपत्नी का इलाज कराने जा रहे बाइक चालक की सड़क हादसे में दर्दनाक मौत\n14-Aug-18 09:37 सुशासन का प्रतीक है लोकसुराज अभियान-बृजमोहन 150 यूनिट– रु.4.40–4.90\nIPS की पत्नी ने IPS पति पर लगाया दहेज.. बलात्कार.. प्रताड़ना.. अन्य महिलाओं के साथ नाजायज तालुकात.. जैसे सनसनीखेज आरोप.. निचली अदालत में जमानत… पुस्‍तकालय एवं सूचना केंद्र\nनई दिल्ली: दिल्ली में बिजली के दाम घट गए हैं लेकिन फिक्स चार्जेस बढ़ा दिए गए हैं. घरेलू बिजली की दरें एक से डेढ़ रुपये प्रति यूनिट कम की गईंहैं. दिल्ली बिजली नियामक प्राधिकरण (डीईआरसी) की बुधवार को हुई बैठक में यह फैसला लिया गया.\nमूवी मस्ती सर्कुलर के खिलाफ हाईकोर्ट में सुनवाई रोकने की RBI की अर्जी SC में खारिज\n निकाय चुनाव खत्म होते ही राज्य विद्युत नियामक आयोग ने बिजली की दरों में बढ़ोत्तरी का ऐलान किया है दर बढ़ाने के लिए आयोग ने परिणाम आने का भी इंतजार नहीं किया दर बढ़ाने के लिए आयोग ने परिणाम आने का भी इंतजार नहीं किया उत्तर प्रदेश में निकाय चुनाव ख़त्म होते ही सूबे वालों को योगी सरकार ने बिजली का झटका दिया है उत्तर प्रदेश में निकाय चुनाव ख़त्म होते ही सूबे वालों को योगी सरकार ने बिजली का झटका दिया है यूपी विद्युत नियामक आयोग ने गुरुवार को शहरी, ग्रामीण और व्यावसायिक उपभोक्ताओं के लिए बिजली दरों में भारी बढ़ोत्तरी की है\nआपका पासवर्ड To Top Friday,August 24, 2018 ब्लॉगर्स Business News India एशिया की सबसे खूबसूरत TV एक्ट्रेस निशा शर्मा ने उड़ाई फैंस की नींद, पिंक लहंगे में दिखीं कुछ ऐसी\nपढ़ें हमारे ग्राहक श्रीलंका ने दक्षिण अफ्रीका को 3 विकटों से हराया SC-ST ACT के खिलाफ क्षत्रिय समाज ने भरी हुंकार | MP NEWS\nक्या आप भी Ranveer Singh के फैशन के कायल हैं\nम. प्र. पावर जनरेटिंग क. लि. दूरस्थ शिक्षा कार्यक्रम यह योजना जल्द ही राजस्थान, दिल्ली, ओडिशा और झारखंड सहित अन्य राज्यों में भी शुरू की जाएगी सुपर-एफिशंट फैन प्रति घंटा 30 वॉट बिजली की खपत करते हैं, जबकि फाइव-स्टार रेटिंग वाले फैन्स से 45-50 वॉट बिजली खर्च होती है सुपर-एफिशंट फैन प्रति घंटा 30 वॉट बिजली की खपत करते हैं, जबकि फाइव-स्टार रेटिंग वाले फैन्स से 45-50 वॉट बिजली खर्च होती है बिना स्टार रेटिंग वाले फैन 85 वॉट तक बिजली प्रति घंटा खर्च करते हैं बिना स्टार रेटिंग वाले फैन 85 वॉट तक बिजली प्रति घंटा खर्च करते हैं अगर कोई परिवार सुपर-एफिशंट फैन का इस्तेमाल करता है तो वह अपने बिजली के बिल में सालाना औसत 800 रुपये की बचत कर सकता है, जबकि फाइव-स्टार रेटिंग वाले फैन से 700 रुपये की बचत होती है अगर कोई परिवार सुपर-एफिशंट फैन का इस्तेमाल करता है तो वह अपने बिजली के बिल में सालाना औसत 800 रुपये की बचत कर सकता है, जबकि फाइव-स्टार रेटिंग वाले फैन से 700 रुपये की बचत होती है अधिकारी ने बताया कि EESL की ओर से सुपर-एफिशंट और फाइव-स्टार रेटिंग प्रत्येक के 10 लाख फैन खरीदने के बल्क टेंडर के जवाब में क्रॉम्पटन ग्रीव्ज, बजाज और उषा ने प्राइसेज के लिए कोट दिए हैं\nअसिस्टेंट विजिलेंस ऑफिसर: 14140-39760 रुपये Hindi Jokes इन 4 राशियों पर मेहरबान रहती हैं मां लक्ष्मी, जीवनभर धनवान रहते हैं इन राशियों के जातक\nएनसीएलटी Chief Minister BJP परीक्षा केन्द्र तथा एडमिट कार्ड से संबंधित समस्याओं के निराकरण हेतु सुविधा केन्द्र रायपुर, बिलासपुर, दुर्ग, राजनांदगाँव, जगदलपुर एवं अंबिकापुर स्थित पॉवर कंपनी के क्षेत्रीय मुख्यालय में दिनांक 29.05.2018 को प्रातः 10.00 बजे से दोपहर 02.00 बजे तक खुले रहेंगे. परीक्षा संबंधी अधिक जानकारी पॉवर कपंनी की वेबसाइट www.cspc.co.in की Recruitment tab पर दी गई है\nनेहरू नगर और उरकुरा-सरोना बाईपास पर ओवरब्रिज का काम, 20 और 21 अगस्त को कई ट्रेनें रद्द\nचुनाव खत्म, बिजली विभाग ने दिया जोर का झटका, दरें बढ़ाई शुक का कन्या राशि में गोचर, इन 4 राशियों के खुलने वाले हैं भाग्य, जानें राशि अनुसार प्रभाव Last 30 Days Visits: 130,220\nउपयोग करने की शर्तें श्री कृष्ण जी की कार्य-कुशलता जम्मू आदेश मुरादाबाद\n日本 – 日本語 CrazyFreelancer अररिया नज़रिया: परेश रावल ने जो कहा वो मामूली बात नहीं है -,bbc डी एन पी 3 प्रयोगशाला\nNewswrap1 Moradabad बोली72.10(305) ⚫ देश के जाने माने वरिष्ठ पत्रकार और धर्मनिरपेक्षता के स्तंभ कुलदीप नैयर का निधन .: आज दिल्ली में अंतिम संस्कार .\nकौन बनेगा आगरा का मेयर, यहां पढ़िए मुस्लिमों के जवाब बिजली बनाने के बजाय खरीदकर बेचना लाभ का सौदा, जाने कैसे भैयाजी कहिन : ईद पर आतंकियों ने पुलि��वाले को मारा\nपरीक्षा पूर्व परीक्षा केन्द्रों में अभ्यर्थियों का बायोमेट्रिक पंजीयन किया जाएगा इसलिए कम से कम डेढ़ घंटे पहले अभ्यर्थियों को पहुंचना होगा इसलिए कम से कम डेढ़ घंटे पहले अभ्यर्थियों को पहुंचना होगा इन्हें परीक्षा से आधे घंटे पहले तक ही प्रवेश की अनुमति होगी\nक्रम 97 नया रायपुर में रफ्तार का कहर: पोल से टकराई बाइक, तीन युवकों की मौके पर मौत Groups Are You a Political Leader बजाज हिंदुस्तान शुगर ने एलपीजीसीएल में अपनी हिस्सेदारी बिक्री के लिये शेयरधारकों से मंजूरी को लेकर चार अगस्त को असाधारण आम बैठक बुलायी है बजाज हिंदुस्तान शुगर ने एलपीजीसीएल में अपनी हिस्सेदारी बिक्री के लिये शेयरधारकों से मंजूरी को लेकर चार अगस्त को असाधारण आम बैठक बुलायी है कंपनी यह हिस्सेदारी समूह की ही दूसरी कंपनी बजाज एनर्जी लि. को बेचेगी\n फेसबुक ने एक नई उपलब्धि हासिल की है\n22-Aug-18 04:32 गैंगस्टर तपन के नाम पर जमीन हथियाने का मामला, मैत्री डेंटल कॉलेज के चेयरमैन समेत दो गिरफ्तार 100 MVA चालू लाइन परीक्षण प्रयोगशाला II\nअतिथि सारांश बेगुसराय Skip to content किशनगंज मोबाइलऑटोटेक इट इजीसोशल मीडियाटैब/पीसी/लैपटॉपवीडियोफोटो गैलरी इंडिया टुडे टीवी अन्नपुर्णा योजना\nVIDEO: यूपी में युवक को बेरहमी से पीटते रहे लोग, देखती रही पुलिस\n22-Aug-2017\tआधी सदी पुराने नयागांव जबलपुर 220 केवी सब स्टेशन को आईएसओ अवार्ड\tItalia – Italiano DAS Application form\n21-Aug-18 11:18 पीआर किट SITE CURRENT STATUS दस्तावेज़ वीडियो परिचय आर व आर तथा सीएसआर\nबजाज हिंदुस्तान शुगर ने एलपीजीसीएल में अपनी हिस्सेदारी बिक्री के लिये शेयरधारकों से मंजूरी को लेकर चार अगस्त को असाधारण आम बैठक बुलायी है कंपनी यह हिस्सेदारी समूह की ही दूसरी कंपनी बजाज एनर्जी लि. को बेचेगी\nविविधिक्रत ऋण योजना\tअकृषि ऋण योजना Kesari TV 25 Oct 2017, 12:38PM IST अमेरिका ने देशों से इस्लामिक स्टेट को हराने की अपील की\nविवो एक्स 21 128जीबी (ब्लैक, 6 जीबी रैम) सुपौल अब तक जहां ग्रामीणों को 180 रुपये प्रति किलोवाट प्रतिमाह देना होता है, वहीं अगले सप्ताह से 300 रुपये देने होंगे पहली अप्रैल से यह 400 रुपये हो जाएगा पहली अप्रैल से यह 400 रुपये हो जाएगा प्रति यूनिट दर 2.20 रुपये से बढ़कर 100 यूनिट तक तीन रुपये और उससे अधिक अधिकतम 5.50 रुपये होगी\nQuick links समाचार ख़बरें About अमृतसर Email or Phone\tPassword बूंदी बड़ा पर्दा – छोटा पर्दा 30-Aug-2016\tअपर मुख्‍य सचिव श्री इकबाल सिंह बैंस द���वारा स्‍काडा सिस्‍ट्म की सराहना\nअन्य देश पटना up कोंडागांव 17 Press 08-March-2018\tपावर ट्रांसमिशन कंपनी में महिला दिवस आयोजित\tसनसनी सपना चौधरी के लटके-झटके से WwE के कई पहलवान चित.. देखें वीडियो Bombay\nFORMER CM VIRBHADRA SINGH Narendra Forms Download एंटरटेनमेंट Quick Links 06-oct-2017\tपावर ट्रांसमिशन कंपनी में उत्कृष्ट कार्य सम्मान समारोह में 44 अभ‍ियंता व कार्मिक पुरस्कृत\nऊर्जा प्रदाताओं की तुलना करें – मेरे क्षेत्र में विद्युत आपूर्तिकर्ता ऊर्जा प्रदाताओं की तुलना करें – सस्ती ऊर्जा कंपनी ऊर्जा प्रदाताओं की तुलना करें – विद्युत लागत प्रति किलो\nAuthor Niche Power GroupPosted on June 1, 2017 Categories HindiTags मेरे क्षेत्र में विद्युत आपूर्तिकर्ता, सर्वश्रेष्ठ विद्युत दर14 Comments on ह्यूस्टन में सस्ता बिजली कंपनियों – कम दर ऊर्जा कंपनियों\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/544033", "date_download": "2019-01-16T12:35:27Z", "digest": "sha1:JN5MTAYNN3VC2JLQTQO4BG324SFDPDFM", "length": 11946, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बुलडाणा अर्बनने अतिरीक्त शेतीमाल खरेदी करावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बुलडाणा अर्बनने अतिरीक्त शेतीमाल खरेदी करावा\nबुलडाणा अर्बनने अतिरीक्त शेतीमाल खरेदी करावा\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन\nयंदा सर्वच शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने व्यापारी दर पाडून शेतकऱयांचा माल खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये राज्यातील मोठय़ा सामाजिक संस्थांना अतिरिक्त शेतीमाल खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरेदी केलेला शेतीमाल विकून जो नफा मिळेल तो संस्थांचा आणि जरी यातून संस्थांचे नुकसान झाले तर त्या संस्थेला सरकार नुकसान भरपाई देणार आहे. बुलडाणा अर्बन सोसायटीचे समाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सोसायटीची उलाढाल ही मोठी आहे. त्यामुळे बुलडाण अर्बनने एखाद्या जिल्हय़ातील शेतकऱयांचे उत्पादन खरेदी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nबुलडाणा अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी तर्फे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱया मान्यवरांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. सत्कार समारंभास महापौर स्वाती यवलुजे, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, ल���्ष्मीकांत मर्दा, बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी हेल्पर्स दी हॅण्डीकॅप्डच्या डॉ. नसिमा हुरजुक, स्वयंसिद्धा संस्था,आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सुवर्णकन्या तेजस्वीनी सावंत, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद आदींचा मान्यवरांच्या हस्ते धनादेश व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच जिवरक्षक दिनकर कांबळे यांनाही 2 लाख रुपये किमतीचे स्कुबा डायव्हींग किट देवून गौरविण्यात आले.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बुलडाणा अर्बन सोसायटीचा व्यवहार एखाद्या सहकारी बॅकेपेक्षाही मोठा आहे. त्यांनी ज्या व्यक्तींचा गौरव केला आहे त्यांचे समाजिक कार्यातील योगदान कौतुकास्पद आहे. या सत्कारमुर्तींनी केलेल्या सामाजिक कार्यावर एक पुस्तक प्रकाशित होवू शकते आणि हे पुस्तक नक्कीच अन्य सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना मार्गदर्शक ठरणार आहे.\nशेतीविषयक बोलताना ते पुढे म्हणाले, शेतीमालाच्या उत्पादनामध्ये यंदा दुपटीने वाढ झाली आहे. 40 हजार कोटी रुपयांचे अतिरीक्त उत्पादन झाले आहे. हे अतिरीक्त उत्पादन सरकारला खरेदी करणे शक्य नाही. कापूस, तुरीचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. शेतकऱयांचे नुकसान होवू नये याकरीता सरकारने 72 लाख क्विंटल अतिरीक्त तुर खरेदी केली आहे. पण याप्रमाणे सर्वच अतिरीक्त शेतीमाल खरेदी करणे शक्य नसल्याने बुलडाणा सारख्या संस्थांनी हा शेतीमाल खरेदी करुन शेतकऱयांना सक्षम बनवावे, जेणेकरुन ऊस उत्पादक शेतकऱयांप्रमाणे अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांनाही ताट मानेने समाजात वावरता येईल. यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरी बडय़ा संस्थांनी एखादा जिल्हा दत्तक घेवून तेथील अतिरीक्त उत्पदान खरेदी करावे, व सरकारच्या नव्या योजनेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.\nदिनकरसाठी नवीन घर खरेदी करणार : पालकमंत्री पाटील\nस्वतःच्या जीवाची पर्वा नकरता संकटात सापडलेल्या अनेक नागरिकांना दिनकर कांबळेने जीवनदान दिले आहे. अशांसाठी दिनकर एक देवदूत आहे. तसेच नदी, तलाव, विहीर आणि खोल दऱयांमधील सडलेले अनेक मृतदेह दिनकरने बाहेर काढले आहेत. त्याचबरोबर रात्री अपरात्री तो अनेकांच्या मदतीला धावून गेला आहे. असा हा मोठा माणूस आज एका साध्या झो���डीत राहत आहे. त्यामुळे दिनकरला त्याचे स्वतःचे खर खरेदी करुन देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच दिनकरचे घर उभारण्यासाठी ज्यांन मदत करण्याची इच्छा आहे अशा नागरिकांनी 8 दिवसाच्या आत धनादेश द्यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानुसार लक्ष्मीकांत मर्दा आणि गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली.\nमारूती व्हॅनच्या धडकेत महिला जागीच ठार\nमेडिकल असोसिएशनतर्फे कार्यशाळा उत्साहात\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627699", "date_download": "2019-01-16T12:49:57Z", "digest": "sha1:XICEROVON3CGXG74SZWNDVFJUFZWQ5GT", "length": 7953, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डेन्मार्क ओपनमध्ये सायना, सिंधूवर भारताची मदार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » डेन्मार्क ओपनमध्ये सायना, सिंधूवर भारताची मदार\nडेन्मार्क ओपनमध्ये सायना, सिंधूवर भारताची मदार\nऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांच्यावर आजपासून सुरु होणाऱया डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असणार आहे. या स्पर्धेत सिंधूला तिसरे तर सायनाला बिगरमानांकन देण्यात आले आहे. पुरुषांत किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा असतील, युवा खेळाडू एचएस प्रणॉयने स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाल्यानंतर माघार घेतली आहे.\nसोमवारी डेन्मार्क ओपनचा ड्रॉ ���ाहीर करण्यात आला. सिंधूला तिसरे मानांकन असून सलामीच्या लढतीत तिच्यासमोर अमेरिकेच्या बेविन झांगचे आव्हान असणार आहे तर उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत अग्रमानांकित स्पेनच्या कॅरोलिन मारीनशी होईल. अलीकडील काळात खराब फॉर्ममध्ये असणाऱया सायनाला बिगरमानांकन देण्यात आले आहे. सलामीच्या लढतीत सायनासमोर हाँगकाँगच्या चेयूंग नॅगेनचे आव्हान असणार असून उपांत्यपूर्व लढतीत सायनाला वर्ल्ड 2. अकाने यामागुचीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.\nपुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला सातवे मानांकन देण्यात आले आहे. त्याला पहिल्याच लढतीत डेन्मार्कच्या ख्रिस्टिनचा सामना करावा लागेल. तसेच युवा खेळाडू बीसाई प्रणितसमोर चीनच्या हुआंग युक्सिनचे आव्हान असणार आहे. याशिवाय, समीर वर्माला कठीण ड्रॉ मिळाला असून त्याच्यासमोर चीनच्या सहाव्या मानांकित शेई युकीचे आव्हान असेल. स्टार खेळाडू एचएस प्रणॉयने मात्र ड्रॉ जाहीर झाल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रणॉयसमोर सलामीच्या लढतीत कोरियन सुन वान होचे आव्हान होते. राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपचा पासपोर्ट हरवल्यामुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.\nपुरुष दुहेरीत मनु अत्री-बी सुमित रेड्डी यांना स्थानिक खेळाडू किम ऍस्ट्रप व ऍडर्स यांचा सामना करावा लागेल. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सात्विकराज या जोडीसमोर सलामीच्या लढतीत कोरियाच्या सेयुंग व चाय युजुंग या जोडीचे आव्हान आहे.\nभारतीय क्रिकेटपटूंची ‘चांदी’, वार्षिक मानधनात दुपटीने वाढ\nसरदार सिंगची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस\nब्रिटनमध्ये शेवटच्या स्पर्धेत फराह विजेता\nजखमी विकास क्रिशनचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न भंगले\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ ��ंप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pothholes-tree-plantation-in-aurangabad/", "date_download": "2019-01-16T12:37:14Z", "digest": "sha1:FAGRI5ZWBTV6C6JW3T4OIFBZK2OIVS25", "length": 6650, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून आगळ्या पद्धतीने केला निषेध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखड्ड्यात बेशरमाची झाडे लावून आगळ्या पद्धतीने केला निषेध\nऔरंगाबाद : महापालिका अनेकदा विनंती करूनही रस्त्यातील खड्डे बुजवत नाही याचा निषेध करण्यासाठी या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून आगळ्या पद्धतीने आंदोलन केले.\nहर्सूल, भगतसिंग नगर ते पिसादेवी रोड या रस्त्यावर जवळपास २० ते २५ हजार लोकांची वस्ती आहे आणि या व्यतिरिक्त न्यू हायस्कूल हर्सूल, संस्कार बालक मंदीर, अगस्ती प्राथमिक शाळा, नाथ अकॅडमी इ. शाळा असून या सर्वांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.\nमात्र गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्त्याची फारच गंभीर परिस्थिती झाली आहे आणि आता त्यात पावसामुळे अजूनच चिंताजनक परिस्थिती झाली आहे जागोजागी खड्डे आणि त्यात पाणी चिखल या मुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी म.न.पा. आयुक्त आणि महापौर यांना येथील नागरिकांनी अर्ज केले. त्यावर त्यांनी त्यावेळी या रस्त्याची समस्या पुढच्या १० ते १५ दिवसात मार्गी लावतो अशी ग्वाही दिली होती. त्यालाही जवळपास ३ महिने होत आहे आणि रास्त मात्र जसाच्या तसाच आहे, महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत आता वार्डातील नागरिक व विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत या खड्ड्यात बेशरमाची झाडे लावत आंदोलन केले.\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण ���ेवून पदाचा…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-bjp-central-and-the-state-government-are-merely-advertisers-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-16T13:07:07Z", "digest": "sha1:EP4SSWBQ4MPYWX5MKGZ3QXEALA2KY2UK", "length": 7724, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे; उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे; उद्धव ठाकरे\nअजित पवार बिन शेपटीचे आणि बिनशिंगाचे प्राणी उद्धव ठाकरेंचा पलटवार\nजालना: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यापासून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. असे उद्धव ठाकरे यांनी जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी येथे शेतकरी मेळाव्यात स्पष्ट केले.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nउद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा त्यांचावरील विश्वास उडाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच हल्लाबोल यात्रेच्या समारोपा दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका करत शिवसेनेच्या वाघाची शेळी आणि आता कासव झाले आहे, आधी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचा चांगलाच समाचार ��ेतला. शिवसेनेस सत्ता सोडण्यास सांगणारे तुम्ही कोण ही सत्ता जनतेने दिलेली आहे. अजित पवार बिन शेपटीचे आणि बिनशिंगाचे प्राणी असून त्यांना धरण आणि कालव्याच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nटीम महाराष्ट्र देशा : कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या चांगलाच…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-type-of-plot-to-plot-a-plot-of-seven-acres/", "date_download": "2019-01-16T12:21:27Z", "digest": "sha1:PP7LCBOGJ3KICYZKTVDA2U45OXTYQZVA", "length": 10413, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "साडेसात एकरचा भूखंड बळकाविण्याचा प्रकार ; दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसाडेसात एकरचा भूखंड बळकाविण्याचा प्रकार ; दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी\nपालघर , ०५ फेब्रुवारी, (हिं.स.) : सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका ति-हाइ��� व्यक्ती मार्फत या जागेवर अचानक तारेचे कुंपण घालून तो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता त्याने कुंपण घातले व हा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या लगत असलेल्या माकूणसार खाडीचे खारे पाणी शिरून ही जमीन नापीक व पडीक होती. मात्र, अचानक ती लागवडी खाली असल्याचा देखावा करून तेथे शेती करत असल्याचा बनाव जमीन लाटण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तिमार्फत रचण्यात आला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला असून ही जमीन पूर्वी पडीक होती आणि अचानक ती पिकपाण्याखाली आली कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.\nतहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकूनानी या पीकपाणीच्या नोंदी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी केल्या असून त्यावेळचे तलाठी रत्नदीप दळवी यांनी तशा नोंदी व फेरफार केल्या असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा भूखंड हा खाडी पात्राच्या जवळ असल्यामुळे येथील खारे पाणी या भूखंडावर पसरत असल्यामुळे नजीकच्या शेतकऱ्याच्या जमिनीचे त्यापासून रक्षण होते. परंतु आता या भूखंडावर मोठे बांध बांधण्यात आल्याने खाडीचे खारे पाणी थेट शेतीमध्ये जाऊन जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. तसेच सदर इसमाने माकूणसार पूर्वेकडून पश्चिमेकडे खाडीपात्रात जाणाऱ्या नैसिर्गक नाल्याच्या मार्गात मोठा बांध घालून या नैसिर्गक नाल्याचा मार्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी माकुणसार पालघर मुख्य रस्त्यावर साचून माकूणसार आणि लगतच्या २० गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. या भूखंडावरील सर्व बेकायदेशीर कामाविरोधात माकूणसार ग्रामस्थांनी या विरोधात ग्रामपंचायत सभेत ठरावही घेण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित भूखंडावरील सर्व अतिक्रमण दूर करण्याची आणि सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nयावर महसूल विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथील नैसिर्गक नाला बंद केल्याने शेतक-यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. या इसमाविरोधात व या बेकायदेशीर कामाविरोधात ग्रामस्थांनी मिळून ग्रामसभेत याविरोधी ठराव घेतलेला आहे, असे सरपंच जयंत पाटील म्हणाले. संजय दुबे नामक व्यक्��ींनी पीकपाणी नोंद केली असल्याचे प्राथमिक स्तरावरून आढळून येत असून या प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करणार आहे, असे मंडळ अधिकारी गौरंग बंगारा म्हणाले.\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4466/", "date_download": "2019-01-16T12:12:45Z", "digest": "sha1:WOPTJNVWPCHP3OBOGJRZBIKHQBYKRR3Q", "length": 21062, "nlines": 113, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-अधुरी प्रेम कहाणी", "raw_content": "\nपावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो. रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो. समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो, तर भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या, विजयश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा.\nपावसात भिजत, समुद्राच्या हळुवार लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वर्णावे. पण आज मला कशातच आनंद वाटत नव्ह���ा. त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटेपण मला जास्तच बोचत होते. ज्या हातात कुणाचा हात नाही, त्या हाताचा उपयोग तरी काय आपली कुणीतरी असावी, जवळची. मनातले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत, आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे, आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. तिच्या डोळ्यात बघत..सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे विचार मनात गर्दी करून होते. माझी तंद्री भग्न पावली ति कोणाच्या तरी आवाजानेच. कोणीतरी मला हाक मारत होते. मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली.\nनेहा, माझ्या वर्गातली एक गोड चेहऱ्याची, गोड आवाजाची, मुलगी. .कोणालाही आवडावी अशीच. माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिचे वर्गातीलच विनीत या मुलाशी जमले. खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला. विनीत दिसायला नीट-निटका, श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या, सिनेमे, पार्ट्या यामध्येच रमणारा, त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. कॉलेजमध्ये अधून-मधून घडणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे. माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती, पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो. नेहा अजूनही पळत येत होती. वाऱ्याने तिचे लांबसडक केस पार विस्कटून टाकले होते. कपाळावर टिकली, एका हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या असणाऱ्या बांगड्या, आणि पांढरा शुभ्र पंजाबी. समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते.\n“व्वा, तुम्हाला कोण नाही ओळखत, खरंतरं माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले”, मी\n“ए s s s तुम्ही वगैरे काय\n“मग काय, मोठी लोकं तुम्ही”, मी स्तुतिसुमन उधळायची काय थांबत नव्हतो. खरं तर ती माझ्याशी बोलतीय यावरच माझा विश्वास बसत नव्हता.\n“पुरे पुरे.. तूच ठीक आहे.. बरं, तू एकडे कसा\n“आलो असाच फिरत फिरत, मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला खूप आवडते.” मी\n“हो sss मला पण.. मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना\nत्यानंतर जवळ-जवळ एक तास भर आम्ही मस्त मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी खूप वर्षापासून ओळख असल्यासारखी.\nदुसऱ्या दिवशी कॉलेजला जरा खुशीतच गेलो. नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इंप्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता. पण आज नेहा व���्गात आलीच नाही, त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. बाहेर पडलो. कॅटीनबाहेर नेहाची गाडी दिसली, म्हणून आत डोकावून पाहिले. नेहा-विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. शेवटी वैतागून ती बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झाली होती. मी बाहेरच उभा होतो. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.\nमी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली. माझा अंदाज खरा ठरला. दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली. मला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, “विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेले त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये.”\nएवढे बोलून ति निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.\nत्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही. रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो मला भेटून तिला त्याच्यासाठी मनवायला सांगायचा. एव्हाना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो. नेहा मला म्हणाली सुद्धा, तू वकील का नाही होत, चांगले बोलता येते तुला.\nकित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होती. विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहा बरोबर थांबायला सांगायचा. मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो. तिचे सरदारजीचे विनोद, कधीतरी एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो. पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, ��्याला या ना त्या कारणाने टाळू लागली. त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि आमच्यातले अंतर कमी कमी होत गेले.\nएके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून टाळले. इकडे, मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी जत्रेला जाणार होतो, तेंव्हा नेहाने चक्क माझ्याबरोबर यायला संमती दाखवली. हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसवून जत्रेला गेलो. तिकडे आम्ही खूप मजा केली. जत्रेत रंगांची, गुलालाची खूप उधळण झाली. मग आम्ही सगळे अंगाला, कपड्यांना लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो. तिकडे मस्त पाण्यात खेळलो, मातीत किल्ले केले, खूप धमाल केली. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता.\nदुसऱ्या दिवशी सकाळी मी सहजच तिला फोन केला, बोलताना सहजच विचारले, “कालचा रंग गेला का\nतर म्हणाली, “तो रंग केंव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये.\nमी म्हणले, “म्हणजे काय\nतर पटकन सारवासारव करून म्हणाली, “अरे म्हणजे तो कुठलातरी रंग तू लावलास ना, तो जातच नाहीये.”\nत्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले, ती मला काही सुचवायला तर बघत नव्हती, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले. तिच्या मैत्रिणींचा पण माझ्याशी बोलण्याचा सुर बदलला होता. नेहा कुठे दिसली नाही, की त्या मलाच येऊन विचारायच्या, आणि मग उगाचच हसत निघून जायच्या. विनीत पण मला जाता येता टॉन्ट मारायचा, “गद्दार, बेवफा, दोस्त दोस्त ना रहा” वगैरे म्हणायचा.\nदिवसांवर दिवस जात होते. माझी आता खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे.\nपण एक दिवस माशी शिंकली, जे होऊ नये ते घडले. नेहा आणि विनीतला मी नारळाच्या बागेत हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले. माझ्या मनात रचलेले मनोरे, क्षणात कोसळून गेले. पुढे-पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध विनीत नेहा चे जमले. एकत्र फिरणे, सिनेमा वगैरे. आमच्या कॉलेजचे लव्ह-बर्डस…\nआज बऱ्या दिवसांनी, पावसाचे परत भरून आले होते. आज परत मी एकटाच होतो. चालता-चालता सहज मागे वळून पाहिले, सगळा समुद्र-किनारा रिकामाच होता. कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा व्यर्थ होती. ओल्या मातीमध्ये पावलांच्या खुणा उमटत होत्या, आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट, आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होत्या, जणु काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता.\nदूरवर MTDC मध्ये कुठल्याश्या रिमिक्स गाण्यावर तरूण-तरूणी नाचत होते, त्यातील काही ओळी कानावर पडल्या:\n” जिंदगी मे कोई कभी आए ना रब्बा..\nआए तो कोई फीर जाए ना रब्बा ssss\nदेने हो अगर मुझे बाद मै आसू..\nपहेले कोई हसाए ना रब्बा s s s.. पहेले कोई हसाए ना रब्बा ”\nRe: अधुरी प्रेम कहाणी\nRe: अधुरी प्रेम कहाणी\nRe: अधुरी प्रेम कहाणी\nRe: अधुरी प्रेम कहाणी\nRe: अधुरी प्रेम कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/photos", "date_download": "2019-01-16T11:46:55Z", "digest": "sha1:LJIBTZCE35XVDSAC2ESJXQ3ERBYFRMEN", "length": 3082, "nlines": 53, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - फोटो गॅलरी", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nपहिले जागतिक बापट कुलसंमेलन २००७ - पुणे\nबापट कुलसंमेलन २५ डिसेंबर २०११ - पुणे\nबापट कुलसम्मेलन, बेळगाव - २०१५\n२९ सप्टेंबर २०१३ प्रतिनिधींच्या सभेची क्षणचित्रे\nगणपतीपुळे सभा - क्षणचित्रे\nयशस्वी विद्यार्थी कौतुक सोहळा २०१४\nनागपूर सभा - क्षणचित्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/12/Eight-candidates-withdrawn-from-Electoral-Roll.html", "date_download": "2019-01-16T11:41:43Z", "digest": "sha1:KC5XO2B55RHMNLNSTB74SSTCOR7YLG2D", "length": 5716, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून आठ उमेदवारांची माघार शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून आठ उमेदवारांची माघार", "raw_content": "\nशिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून आठ उमेदवारांची माघार\nनाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून भाजपाचे बंडखोर उमेदवार माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांनी माघार घेण्यासाठी भाजपाचे पक्ष पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्नाना अपयश आले आहे. अर्ज माघार घेण्याचा आज, सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार न घेतल्याने आता सोळा उमेदवारांमध्ये थेट लढाई होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.\nनाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. यातील एकूण सहा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडेच्या उमेदवारीला अडचणी आल्यास दुसरा डमी उमेदवार म्हणून त्यांचे पुतणे कुणाल नरेंद्र दराडे आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेचे प्राचार्य गजानन खराटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर दराडे आणि खराटे यांनी छाननीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे आता पर्यंत आठ उमेदवारांनी माघार घेतली असून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.\nभाजपाच्या तिकिटावर एकदा खासदार आणि दोनदा आमदार राहिलेले भाजपाचे जेष्ठ नेते माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांसह मुख्यामत्र्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे.\nयांनी घेतले अर्ज माघारी\nमहेश भिका शिरुडे (नाशिक), सुनील रमेश बाच्याव (मालेगाव), सुनील धोंडू फरस (मालेगाव), सुरेश पांडुरंग पाटील (जळगाव), दिनेश अभिमन्यू देवरे (नाशिक), प्रकाश हिला सोनावणे (नाशिक).\nआता यांच्या होणार लढत\nअनिकेत विजय पाटील (भाजपा), भाऊसाहेब पाटील (टीडीएफ -निरगुडे बादशहा गट), सुनील पंडित (शिक्षक परिषद), अजित दिवटे, अप्पासाहेब शिंदे, अशोक पाटील, किशोर दराडे (शिवसेना पुरस्कृत), पटेकर रविंद्र,विलास पाटील, शांताराम पाटील, विठ्ठल पानसरे, प्रताप सोनवणे, बाबासाहेब गांगुर्डे, संदीप बेडसे (राष्ट्रवादी पुरस्कृत व टीडीएफ बोरस्ते-मोरे गट), शाळीग्राम भिरूड (तिसरी टीडीएफ), महादेव चव्हाण, मुख्तार अब्बास कासीम (अपक्ष)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_330.html", "date_download": "2019-01-16T11:51:54Z", "digest": "sha1:N256ECGZD2I7JAHQZVYQOWEGYNFJYFMH", "length": 8749, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "… तरच गावच्या शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात : औताडे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्��ाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n… तरच गावच्या शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात : औताडे\nदुष्काळ निवारण आणि गावचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वृक्ष लागवडीच प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगितले. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली तरच गावाचे चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे प्रतिपादन सरपंच अमोल औताडे यांनी केले.\nतालुक्यातील पोहेगांव येथे शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या मोहिमेअंतर्गत व शिवसेना नेते नितीनराव औताडे यांचे मार्गदर्शनाखाली घेतलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संरक्षक जाळी लावण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गांगुर्डे, निखिल औताडे, रामनाथ भालेराव, पल्लवी लोखंडे, अलका जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. एम. काळे, सुनिल लोखंडे, गणेश औताडे, वसंत औताडे, गौरव औताडे, पोपट शेळके, सुनिल रोहमारे, अनिकेत औताडे, एकनाथ औताडे, निलेश औताडे, बाळासाहेब आहेर, सतिश घुसळे, सौरभ पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नितीन औताडे, राहुल औताडे, अमोल औताडे, बाळासाहेब शिंदे यांनी मोफत ट्री गार्ड (लोखंडी जाळीचे कुंपण) तसेच ग्रीन इंडिया इरिगेशन कंपनीच्यावतीने औताडे यांनी मोफत ठिबक सिंचन संच भेट दिले. सूत्रसंचालन ग्रामसेवक रामदास काळे यांनी केले. उपसरपंच प्रशांत रोहमारे यांनी आभार मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_351.html", "date_download": "2019-01-16T12:34:11Z", "digest": "sha1:TM4RY2ETJEA72ZPHVYVF4LHWZCN2VLAA", "length": 7203, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "हार्दिकची कपिल देवशी तुलना चुकीची-गावस्कर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nहार्दिकची कपिल देवशी तुलना चुकीची-गावस्कर\nश्रीलंकाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताचा हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात आली होती. या बाबत गावस्कर यांना मत विचारण्यात आले. त्यावेळीगावस्कर म्हणाले कि ही तुलना योग्य नाहीये. गेल्या काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात येत आहे.भारताचेदिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना गोलंदाजांचा कर्दनकाळ मानले जात असे. आपल्या पिढीतील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. जोएलगार्नर, मायकल होल्डिंग्स, गॅरी सोबर्स यासारख्या वेगवान गोलंदाजांचा गावस्कर यांनी धीराने सामना केला ��ोता. तत्कालीन कर्णधार कपिल देव याचाही गावस्कर यांना पाठिंबाआणि सहाय्य मिळायचे. या आपल्या कर्णधाराची भारताच्या सध्याच्या संघात असलेल्या एका खेळाडूशी करण्यात आलेली तुलना गावस्कर यांना अजिबात रुचली नाही.\nLabels: क्रीडा ब्रेकिंग मुंबई\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/One-killed-in-an-accident-near-Ghatprabha-river-bridge/", "date_download": "2019-01-16T12:22:30Z", "digest": "sha1:PWK4ZT5CLO4IMS43LYTF2NOTMMZ7UI3J", "length": 4411, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नेरशाचा शेतकरी हिडकल पुलावर ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नेरशाचा शेतकरी हिडकल पुलावर ठार\nनेरशाचा शेतकरी हिडकल पुलावर ठार\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपुलानजीक कटांबळी गावाच्या फाट्यावर शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. राजशेखर दुंडाप्पा हिरेमठ (वय 54, रा. अशोकनगर, नेरसा, खानापूर) असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे.\nहिरेमठ हे मूळचे बिरनोळी कटांबळी गावचे रहिवासी असून सध्या ते नेरसा येथे राहतात. त्यांची शेती कटांबळी येथे असून ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ट्रकने गावाहून शेतीकडे येत होते. कटांबळीनजीक ते ट्रकमधून उतरून रस्ता पास करून जात होते. त्यावेळी बेळगावहून कोल्हापूरकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत राजशेखर यांचा जागीच मृत्यू झाला.\nत्यांच्यासोबत असलेले दुसरे शेतकरी बाजूला झाल्याने सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी ��ाव घेत यमकनमर्डी पोलिसांना माहिती दिली. पीएसआय एस. बी. पाटील यांनी पंचनामा केला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Overall-cooperation-with-mine-workers/", "date_download": "2019-01-16T12:10:39Z", "digest": "sha1:QW45FTBY7THJUDVABJGWXKDE3WOOPMYQ", "length": 6966, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › खाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य\nखाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य\nखाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डिचोली तालुक्यातील खाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन आमदार राजेश पाटणेकर यांनी कामगारांना दिले. डिचोलीतील सेझा कंपनीच्या कामगारांनी शनिवारी डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपले प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.\nसरकार दरबारी कामगारांना सुरक्षेची हमी देण्यासंदर्भात त्रिमंत्री समितीशी चर्चा करण्याची मागणी यावेळी कामगारांनी केली. यावेळी आमदार पाटणेकर यांनी कामगारांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच सरकार तोडगा काढणार असल्याचेही पाटणेकर यांनी कामगारांना सांगितले. सरकारने आम्हाला कामाची हमी द्यावी यासाठी सध्या खाण कामगारांनी राजकीय नेते तसेच मंत्र्यांच्या गाटीभेटी घेण्यास सुरूवात केलेली आहे.\nचौगुले खाण कंपनीच्या कामगारांना कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सेझा कामगारही भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे या कामगारांत कमालीची अस्वस्थता पसरली असून सरकारने कामाची हमी द्यावी, यासाठी कामगार सरकारच्या आश्‍वासनाच्या प्रतीक्षेत आहेत.\nखाण कामगारांना सुरक्षेची तसेच भविष्याची चिंता सतावू लागली असून काही कामगारांना घरी पाठवण्याच्या हालचालींना वेग आल्याने सारा कामगार वर्ग भीतीच्या छायेत आहे. शनिवारी सुमारे 300 कामगारांनी पाटणेकर यांची भेट घेतली. 31 मार्च पर्यंत सरकारने तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते. परंतु, अजुनही काहीच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. यासंदर्भात पाटणेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री रोज कामकाजाचा आढावा घेत असून त्यांना सर्व कल्पना दिली आहे. लवकरच या बाबत तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.\nशनिवारी किशोर लोकरे, निलेश कारबोटकर, रत्नाकर शेट्ये पांडुरंग परब, अनिल सालेलकर, दीपक पोपकर व सुमारे 300 कामगार यावेळी उपस्थित होते. सरकारला कामगारांच्या प्रश्‍नांची जाणीव असून सरकारने कामगारांना कसलाच धोका पोहोचणार नाही याची हमी देणे गरजेचे असल्याचे किशोर लोकरे यांनी सांगितले. सर्व आमदार कामगारांच्या बाजूने आहेत. पगाराची हमी कंपनीने द्यावी, मागणीही त्यांनी यावेळी केली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Workers-were-killed-in-the-accident-two-serious/", "date_download": "2019-01-16T12:04:40Z", "digest": "sha1:RVKMG4KA4WYL7CRLT2HDAJUI5ZQ3EJPU", "length": 4616, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओसरगाव येथे डंपरखाली चिरडून एक कामगार ठार ; दोघे गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ओसरगाव येथे डंपरखाली चिरडून एक कामगार ठार ; दोघे गंभीर\nओसरगाव येथे डंपरखाली चिरडून एक कामगार ठार ; दोघे गंभीर\nअसरोंडी येथील चिरेखाणीवरून चिरे घेवून ओसरगाव-गावठणवाडी येथे चिरे उतरण्यासाठी जात असताना ओसरगाव-गावठणवाडी येथे एका चढावावर चिरे भरलेला डंपर न्यूट्रल होवून मागे येत पलटी झाला. त्यावेळी ट्रकच्या हौद्यात चार कामगार होते. त्यातील एक कामगार ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीररित्या जख��ी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी 7.30 वा.च्या सुमारास घडला.\nही घटना समजताच आजुबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेवून जखमी कामगारांना तातडीने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात हलविले. तर जेसीबीच्या सहाय्याने डंपर बाजूला करून चिरडलेल्या कामगाराला बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, त्या कामगाराचे नाव समजू शकले नाही. ओसरगावचे सामाजिक कार्यकर्ते बबली राणे व ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या अपघातचे वृत्त समजताच कणकवली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.\nया अपघातात शंकर सखाराम गोवेकर (30), सुभाष दाजी खरात (30, दोघेही रा. कणकवली) हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/234-out-of-school-children-in-school-in-a-day-in-thane/", "date_download": "2019-01-16T12:03:41Z", "digest": "sha1:VOMBWZLMRLPMVK55ANIWPKDPP5AVBQIW", "length": 8545, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यात एकाच दिवशी तब्बल २३४ शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात एकाच दिवशी तब्बल २३४ शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात\nठाण्यात एकाच दिवशी तब्बल २३४ शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात\nशालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांची शोध मोहीम हाती घेतली असून एका दिवसात तब्बल २३४ शाळाबाह्य मुलांना शोधून शाळेत दाखल करण्याची किमया केली आहे.\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी पर जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटूंबच्या कुटूंब येतात. या कुटूबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. मात्र या स्थलांतरामुळे कुटूंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते. ही बाब लक्षात घेऊन यंदा शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करण्याची संकल्पना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत यांनी मांडली.\nत्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ सर्व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेवून पूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन तात्काळ नजीकच्या शाळेत प्रवेश देण्याबाबत गटस्तरावरील व जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा व सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दिनांक २९ जुन २०१८ हा दिवस शाळाबाह्य मुलांचा शोध मोहीम दिवस म्हणून निश्चित करून शिक्षकांच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला.\nशोध घेण्यात आलेली मुले ही ठाणे जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या, दगडखाणी, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, होटेल्स व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कुटूंबातील मुले असल्याचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सागितले.\nराज्य शासनाने प्रत्येक मुल शिकलं पाहिजे हे धोरण अवलंबले असून जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ९ जानेवारी २०१७ नुसार 'बालरक्षक' ही संकल्पना पुढे आली. बालकांच्या समस्या समजुन उपाययोजना करणे, बालकाची मुलभूत क्षमता प्रभुत्व पातळीपर्यंत विकसित करण्यास मानवीय दृष्टीकोनातून शिक्षण देणारी, झपाटून काम करणाऱ्या शासन व्यवस्थेतील व्यक्तीला बालरक्षक असे नाव देण्यात आले आणि या बालरक्षक व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन ठाणे जिल्ह्यात शालाबाह्य मुलांची शोध मोहीम यशस्वीरीत्या राबवली गेल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सागितले.\nदिव्यांग मुलही शिक्षणाच्या प्रवाहात\nया मोहिमेत विद्यार्थ्याचा शोध घेऊन तात्काळ नजीकच्या शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात आला. या शोध मोहिमेत आढळून आलेल्या ३ दिव्यांग विद्यार्थांना ही शालेय प्रवेश देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. या मोहीमेत उस्फुर्त पणे काम करणारे शिक्षक, १३७९ बालरक्षक व समग्र शिक्षा अभियानाची सर्व टीम, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती प्रभारी बालरक्षक समन्वयक अनिल कुऱ्हाडे यांनी दिली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Administration-of-organic-farming-depressed/", "date_download": "2019-01-16T12:10:08Z", "digest": "sha1:RSPINE2NRYBZT4RXO3VIK55B6RGJV3TM", "length": 7877, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेंद्रिय शेतीबाबत प्रशासन उदासीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सेंद्रिय शेतीबाबत प्रशासन उदासीन\nसेंद्रिय शेतीबाबत प्रशासन उदासीन\nरासायनिक खते, औषधाचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने परदेशात आणि इतर राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जागृती होत आहे. मात्र जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत उदासिनता आहे. सेंद्रिय शेती करणार्‍या केवळ 1 हजार 79 शेतकर्‍यांची नोंद कृषी विभागाकडे आहे. प्रशासन आणि कृषी विभागाच्या उदासिनतेमुळे ही स्थिती झाली आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र आणि रुग्णांची संख्या वाढत आहे.\nवाढत्या लोकसंख्येला अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी आणि एकरी उत्पादन वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर होतो आहे. आता मात्र त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. एकाबाजूला क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत असताना मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्याची दखल प्रगत राष्ट्रांनी घेतली आहे. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातून निर्यात केलेली द्राक्षे युरोपीय देशांनी कीटकनाशकाचे अंश आढळल्याने नाकारली. अगदी त्यांच्या समुद्रातही ही द्राक्षे टाकू दिली नाहीत. कारण ती खाल्ल्याने कीटकनाशकामुळे मासेे प्रदूषित होतील, असे त्यांचे मत होते. एवढी जागृती त्या ठिकाणी आहे. त्याची दखल घेऊन आपल्याकडे बदल केले जात आहेत. मात्र ही काळजी केवळ निर्यातीसाठीच्या शेतीमालासाठी घेतली जात आहे. स्थानिक बाजारात येणार्‍या शेतीमालावर मात्र कोणतेही नियंत्रण, तपासणी होताना दिसत नाही.\nसेंद्र��य शेतीची जागृती करण्यासाठी कृषी खात्यात स्वतंत्र विभाग आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर आहे. पैकी निव्वळ पिकाखालील क्षेत्र हे 5 लाख 85 हजार 700 हेक्टर आहे. एकूण शेतकरी संख्या 5 लाख 35 हजार आहे. केवळ 1 हजार 79 शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याची नोंद आहे. सेंद्रिय शेतीमध्ये स्थानिक गोष्टींचा आणि पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंचा वापर, शेतीवर अवलंबून असणार्‍या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देणे अपेक्षित आहे.\nसेंद्रिय खताच्या नावाखाली शेतकर्‍यांची लूट\nसेंद्रिय खताला मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळे सेंद्रिय खताच्या नावाखाली अनेक कंपन्याकडून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. सेंद्रिय खताच्या नावाखाली शेतकर्‍यांना पांढरी माती काही कृषी सेवा केंद्रामार्फत दिली जात आहे. त्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे.\nसेंद्रिय शेतमालाचे अपुरी मार्केटिंग यंत्रणा\nप्रगत देशात सेंद्रिय शेतीमालास बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेंद्रिय प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) आणि नियमावली आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रिय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबंध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला प्रमाणपत्र देण्यात येते. आपल्याकडे मात्र याचा अभाव आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Under-the-cluster-scheme-Koliwade-and-Gavitha-will-deal-with-the-scheme/", "date_download": "2019-01-16T12:02:04Z", "digest": "sha1:FZRAKNONK4FTBQJGSBJHKAFFK37NVBRM", "length": 6633, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्लस्टरमधून कोळीवाडे, गावठाणे वगळली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › क्लस्टरमधून कोळीवाडे, गावठाणे वगळली\nक्लस्टरमधून कोळीवाडे, गावठाणे वगळली\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाणेकरांचा दिवस गोड केला. ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे वागळतानाच त्यांच्यासाठी मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ठाणे शहारातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 2 एफएसआय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.\nठाणे शहरासाठी क्लस्टर योजना मंजूर करण्यात आल्यानंतर 44 ठिकाणी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र या योजनेत कोळीवाडे व गावठाण क्षेत्राचाही समावेश करण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी आधीच एसआरए प्रकल्पांची प्रक्रिया सुरू झाली असतानाही तेथेही क्लस्टर योजना लागू करण्यात आली. त्यामुळे या योजनेबद्दल ठाणेकरांमध्ये संताप निर्माण झाला आहे.\nया प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली व महापालिकेचा सावळागोंधळ सभागृहात मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोळीवाडे व गावठाण क्षेत्र क्लस्टरमधून वगळण्याची घोषणा केली. त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनी कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र बांधकाम नियमावली मंजूर करण्याची मागणी केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत लवकरच ठाण्यातील कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येईल, असे सांगितले. ठाणे शहरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.\nया इमारतींच्या पुनर्विकासासाठी कमी एफएसआय मिळत असल्याने विकासक पुढे येत नाहीत. त्यामुळे या जुन्या इमारतींमध्ये रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. या इमारतींसाठी जर 2 एफएसआय दिला तर पुनर्विकासाला चालना मिळेल. त्यामुळे वाढीव एफएसआय देण्याची मागणीही आमदार संजय केळकर यांनी केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्यामुळे ठाण्यातील 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/562250", "date_download": "2019-01-16T12:44:33Z", "digest": "sha1:KTUFKAGU7POLMDDDK74LZKW6AHLMJPWT", "length": 4820, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फोर्स इंडियाची नवी रेसिंग कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » फोर्स इंडियाची नवी रेसिंग कार\nफोर्स इंडियाची नवी रेसिंग कार\n2018 च्या एफ-1 रेसिंग हंगामात फोर्स इंडियाचा संघ नव्या मोटारीचा वापर करणार आहे. फोर्स इंडियाने व्हीजेएम 11 ही नवी रेसिंग मोटर खरेदी केली असून या मोटारीची चाचणी घेण्यात आली. सदर माहिती फोर्स इंडिया संघाचे चालक निकिता मेझिपीनने दिली आहे.\nसोमवारी मेझिपीन यांनी चालक सर्जीओ पेरेझ आणि ओकॉन यांच्यासमवेत या गाडीची चाचणी घेतली. अत्याधुनिक सुविधा या मोटारीत उपलब्ध असून वाहकाच्या सुरक्षेसाठी यामध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 च्या रेसिंग हंगामामध्ये फोर्स इंडिया या नव्या मोटारीचा वापर करणार आहे.\nपुणे IPL संघाच्या कर्णधारपदावरून धोनीला हटवले\nभारतासमोर 216 धावांचे लक्ष्य\nजर्मनीच्या प्रशिक्षकात बदल नाही\nबेल्जियन धावपटू नॅरेट विजेता\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/634223", "date_download": "2019-01-16T12:36:28Z", "digest": "sha1:B277AIH7NWWKKOGZPDETLGXVPTPXRGCA", "length": 6824, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दाबोळी विमानतळावरील नवीन प्रस्थानद्वाराचे उद्घाटन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावरील नवीन प्रस्थानद्वाराचे उद्घाटन\nदाबोळी विमानतळावरील नवीन प्रस्थानद्वाराचे उद्घाटन\nदाबोळी विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या अतिरीक्त प्रस्थान गेटचे बुधवारी राज्याचे पंचायतमंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दाबोळी विमानतळाचे संचालक बी.सी.एच.नेगी व अन्य अधिकारी उपस्थित होते.\nदाबोळी विमानतळावर येणाऱया जाणाऱया प्रवाशांच्या सोयीसाठी दोन अतिरीक्त प्रवेशव्दार व प्रस्थानव्दारांची उभारणी करण्याची घोषणा अलिकडेच विमानतळ प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार काल बुधवारी दुपारी एका प्रयाणव्दाराचे पंचायतमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावर काही प्रसाधन गृहे उपलब्ध केलेली असून ही प्रसाधनगृहेसुध्दा बुधवारपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मंत्री गुदिन्हो यांनी या सुविधांची पाहणी केली. दाबोळी विमानतळावर आणखी एक प्रस्थानव्दार उभारण्यात येणार आहे.\nयावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर जागतीक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येत असून हवाई प्रवाशांची संख्या दिवसे दिवस वाढत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी सोयीसुविधा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दाबोळी विमानतळाला प्रवाशांचा वाढत प्रतिसाद मिळत असल्याने आता मोपा विरूध्द दाबोळी ही चर्चाही गायब होऊ लागलेली आहे. देशी प्रवाशांचासुध्दा गोव्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा पुरवणे आवश्यक असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.\nभाजपच्या अनेकांनी फिरविली पाठ\nमाजी सैनिकांनी स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे\nसांखळी पालिकेसाठी 85 टक्के मतदान\nभंडारी समाज निवडणुकीत 70 टक्के मतदान\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.is/th2Ov", "date_download": "2019-01-16T12:17:55Z", "digest": "sha1:KFT3ENWJPM6SKYMZISOGHCI4M62NY33H", "length": 14072, "nlines": 185, "source_domain": "archive.is", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nmr.wikipedia.org » सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड १२/१०\nफॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात\nखरी 'इन्व्हेस्टमेंट' - उमेश कामत\nप्रिंट करा सेव करा\n' आभाळमाया ' मालिकेतला ' बंटी ', ' पडघम ' या लोकप्रिय कार्यक्रमाचा निवेदक तसंच ' ऋणानुबंध ', ' वादळवाट ' मालिकेतून परिचयाचा झालेला अभिनेता उमेश कामत. ' रणांगण ' या नाटकात त्याने भूमिका केली होती. सध्या तो ' सारीपाट संसाराचा ' या मालिकेत काम करतोय.\nमाझा वाढदिवस : 12 डिसेंबर हा माझा वाढदिवस. गेल्या वषीर्चा माझा वाढदिवस लक्षात राहण्यासारखा होता. थिएटर अकॅडमीच्या एकांकिका स्पधेर्त ' आविष्कार ' तफेर् आम्ही ' इन्व्हेस्टमेंट ' ही एकांकिका सादर केली होती. 12 डिसेंबरला सकाळी वृत्तपत्रात या स्पधेर्चा निकाल आला व एकांकिकेसाठी मला सवोर्त्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं. शिवाय ' इन्व्हेस्टमेंट ' लाही अनेक पारितोषिकं मिळाली. मग त्यादिवशी सकाळपासून फोनचा वर्षावच होत होता. अभिनंदनासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठीही निळू फुले आणि आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार असल्याने मला खूप आनंद झाला होता.\nमाझं भांडण : मला खरंतर भांडताच येत नाही. ज्याच्याशी माझं पटत नाही त्याच्याशी मी अबोला धरतो. छोटे वादविवाद असतील तर अबोला कमी दिवस टिकतो. मोठं भांडण असेल तर अबोला बरेच दिवस टिकतो.\nमाझी फजिती : मी रुपारेलला असताना यूथ फेस्टिवलच्या न��ट्यविषयक स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घ्यायचो. त्यात एकदा आम्हाला दहा मिनिटांचं छोटं स्कीट करायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता स्पर्धा आणि आदल्या दिवशी रात्री बारापर्यंत संहितेचा पत्ता नव्हता. शेवटी ' अकबर-बिरबल ' कथांमधल्या माकडिणीच्या गोष्टीवर नाटक करायचं ठरलं. पहाटे चारपर्यंत तालीम केली. सकाळी आठ वाजता फ्रेश होऊन चर्चगेटला जायला निघालो. मी बिरबलाचं काम करत होतो. ट्रेनमध्ये माझी आणि अकबर झालेल्या मुलाची संवादाची तयारी चालू होती. शेवटी चर्चगेटला पोहोचल्यावर लक्षात आलं की माकडाची भूमिका करणारा आलेलाच नाही. मग कुणाला तरी माकड म्हणून उभं केलं. आम्ही खूप गोंधळलो. एण्ट्री-एक्झिट सगळंच चुकत गेलं आणि दहा मिनिटांचं स्कीट चार मिनिटांमध्येच आटपलं. नाटकाचे पुरते बारा वाजले\nमाझा ड्रीम रोल : हॉलिवूडमध्ये ज्या दर्जाचे चित्रपट बनतात , तसे चित्रपट बॉलीवूडमध्ये बनवले जावेत हे माझं स्वप्न आहे. आणि अशा चित्रपटांचा नायक बनणं हाच माझा ड्रीम रोल आहे.\nशब्दांकन : गणेश आचवल\nप्रिंट करा सेव करा\nया विषयावर पत्र लिहिणारे तुम्ही पहिलेच\nअशी लिहा तुमची प्रतिक्रिया...\nमराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा | इंग्रजीत लिहा' | वर्चुअल किबोर्ड\nअशी दिसेल तुमची प्रतिक्रिया\nसालेमला सोडणार नाही- शकील\nकारच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू\nमुंबई पोलिस कॅन्सरच्या विळख्यात\nरविवारचा महाराष्ट्र टाइम्स... बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.\nख्रिस गेलच्या शतकाच्या जोरावर विंडीजनं श्रीलंकेवर मात केली.\nवारं डोक्यात नाही: ढोणी\nआयबीएलसाठी १९ जुलैला लिलाव\nराहुलबाबांचा नारा, काँग्रेसमध्ये महिलांना मिळणार ५० टक्के आरक्षण\nएक SMS करा, एका मिनिटांत रेल्वे तिकीट मिळवा\nइंटरनेट अधिक सुसाट होणार; नव्या फायबर ऑप्टिक टेक्नॉलॉजीचा शोध (1502 hrs)\nज्ञानोबा-तुकोबांची पालखी फेसबुकवर 'लाइव्ह' (1428 hrs)\nशोधा तुमचा योग्य जोडीदार\nआता आकाशातले ग्रहतारे मराठी महाजालात अवतरून तुमचं रोजचं राशिभविष्य मराठीत...\nसरोगसी... काही शंका, काही प्रश्न\n‘ईपीएफओ’साठी ‘आधार’ची सक्ती नाही\nपोस्ट खात्याला बँकिंगचे वेध\n‘कॅड’मध्ये ४.८ टक्क्यांपर्यंत विक्रमी वाढ\nसोन्याची नाणी-बिस्किटांची लकाकी उडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/feed?start=126", "date_download": "2019-01-16T13:08:20Z", "digest": "sha1:2T727G5LDS7NZDQ5L6TZFFWHTPBNDPOH", "length": 4454, "nlines": 164, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nया सॅंंडलची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल\nआजच्या युवा पिढीसाठी कानमंत्र...\nअळशी खाल्ल्याने काय होते माहिती आहे का\nरुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे\nजर व्यायामात मन रमत नसेल तर करा हे उपाय...\nFriendship Day : सोशल मीडियावर हे संदेश व्हायरल...\nरुईया कॉलेजमध्ये सुरु आहे 'रोझ डे' ची धमाल\nWORLD HEPATITIS DAY : हे वाचा आणि ओळखा हेपेटायटिसचा धोका\nदात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय\nन्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक\nगुरूपौर्णिमेला या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण \nचेहऱ्यावरील डागांवर रामबाण उपाय...\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\nआयकर रिटर्न भरले नसेल तर...\nआहारात करा काळ्या मिरीचा वापर, हे होतील फायदे...\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_798.html", "date_download": "2019-01-16T12:44:05Z", "digest": "sha1:ZYLAQBRHKSZA5EHXV76EO7WXFFVF74C6", "length": 15955, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वर्णवाद व मनुवादी वृत्तीने कारभार करणार्‍या भाजपा सरकार विरूध्द देशभर लढा उभारू : केशवचंद यादव | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्या��ी घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nवर्णवाद व मनुवादी वृत्तीने कारभार करणार्‍या भाजपा सरकार विरूध्द देशभर लढा उभारू : केशवचंद यादव\nचिखली,(प्रतिनिधी): वर्णवाद घेवून, मनुवादी वृत्तीने भाजपा सरकार काम करीत असून त्याविरूध्द सर्व सामान्यांच्या मौलीक अधिकारासाठी काँग्रेस लढा देत आहे. काँगे्रस सरकारच्या काळात मनरेगा सारख्या योजनांमुळे गरीब रोजगारांच्या जीवनात चांगले दिवस आले.\nकाँगे्रसने देशात हरीतक्रांती आणली, त्यामुळे मोठ मोठी धरणे निर्माण होवुन देश सुजलाम-सुफलाम होवु शकला. त्याउलट भाजपा सरकारच्या कार्यकाळात रोजगार व कुटीरोद्योग कमी झाले, या सरकारच्या कारभारामुळे लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात सापडले, त्यामुळे या मनमानी कारभाराविरूध्द लढा द्यावा लागेल, त्यासाठीच देशातील युवकांचे प्रबोधन करून आणि त्यांना या लढयात सामील करण्यासाठी ही यात्रा संपूर्ण देशात गावोगाव फिरून युवकांना जागृत करीत आहे, असे उद्गार अखिल भारतीय युवक काँगे्रस अध्यक्ष केशवचंद यादव यांनी चिखली येथे बोलतांना काढले.\nअखिल भारतीय युवक काँगे्रसच्या वतीने संपुर्ण देशभर युवक काँगे्रसच्या वतीने कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर युवा क्रांती यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचे चिखली येथे 9 जानेवारी रोजी आगमन झाले. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता चिखली मतदार संघातील युवक कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधीत केले. सकाळी कडाक्याच्या थंडीतही या यात्रेच्या स्वागतासाठी मतदारसंघातुन हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. यात्रेचे स्वागतासाठी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा युवक काँग्रेस मनोज कायंदे, चिखली विधानसभा अध्यक्ष रमेश सुरडकर, उपाध्यक्ष राहुल सवडतकर, प्रदिप ढोण, किशोर सोळंकी, शुभम पडघान, प्रसाद ठेंग, चिखली तालुका काँग्रेस अध्यक्ष विष्णु पाटील, शहर अध्यक्ष अतरोद्यीन काझी, डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्‍वर सुरूशे, सोशल मेडीयाचे अ‍ॅड.प्रशांत देशमुख, डॉक्टर सेलचे डॉ.संजय घुगे, सचिन बोंद्रे, सेवादलाचे गजानन परीहार, मागासर्वीय सेलचे अर्जुन गवई यांच्यासह मतदार संघातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देश पातळीवर निघालेल्या युवा क्रांती यात्रेत अखिल भारतीय युवक काँगे्रसचे अध्यक्ष केशवचंद यादव यांचे बरोबर उपाध्यक्ष श्रीनिवासजी, महासचिव प्रतिभा रघुवंशी, भैयाजी पवार, महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रभारी मनिष चौधरी, प्रवक्ते आनंद दुबे, उपाध्यक्ष कुणाल राउत, आयटीसेलचे मध्यप्रदेशचे अध्यक्षा विभा बिंंदु डागोरे, प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत, यांचा समावेश असुन भारतातील विविध राज्यातील प्रातिनिधीक स्वरूपात सहभागी झालेले अनेक युवक कार्यकर्त्यांचा सहभाग या यात्रेत दिसुन आला. यावेळी महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रात नक्कीच काँगे्रसचे सरकार येणार असुन नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राज्यस्थान व छत्तीसगडमध्ये काँगे्रसने युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना तिकीट देवून अत्यंत गरीब कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली.\nमहाराष्ट्रातील युवक काँगे्रसचे संघठन त्या मानाने अगदीच जबरदस्त आहे. त्यामुळे युवक काँगे्रस राज्यात काँगे्रसला विजयी करून सत्तेवर बसविणार हे नक्की असे उद्गार काढले. यावेळी युवक काँगे्रसचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी देशाचे पंतप्रधान मनकी बाते करते है, लेकीन जनकी बाते नही कर्ते है, त्यातही सर्रास खोटे बालायचे आणि खोटी आश्‍वासने दयायची असे करत आहेत. कारण खोटी आश्‍वासने दयायला काहीच लागत नाही. परंतु त्यांचे हे खोटं आता जनतेसमोर उघड पडत असुन त्याचाच परीणाम तिन राज्यात भाजपाचा पराभव होण्यात झाला आहे. आता त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीत पुन्हा पराभावाचा सामना करावा लागणार आहे, असा टोला लगावला.\nया युवा क्रांती यात्रेचे चिखलीत स्वागत करतांना चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत सरकारच्या खोटेपणाचा परदा, टराटर फाडुन काढीत ही यात्रा अनेक राज्यात फिरून आपल्या गावात पोहचली आहे. व येथुन पुढेही तिचा प्रवास देशभर होणार आहे, या दरम्यान भापजा सरकारचे सर्व कटकारस्थान आणि जनविरोधी निती लोकांसमोर उघडी पाडीत काँगे्रस पक्ष देशाला कसा विकासाच्या यशोशिखरावर घेवुन जाणार आहे, याचे मार्गदर्शक यात्रेतील सहभागी नेते मंडळी करणार आहे. त्याचे परीणामी आगामी निवडणुकीत युवक काँग्रेस हा उत्साह आणि उर्जा आता वादळ म्हणून भाजपाचा पानापाचोळा उडवील आणि भाजपाचा पराभव होवुन काँगे्रस पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यात येणार आहे, अशी खात्री उपस्थितांना दिली. कार्यक्रमासाठी चिखली नगर परिषद सदस्य रउफभाई, आसिफभाई, गोकुळ शिंगणे, विजय गाडेकर, युवक काँगे्रस,एन.एस.यु.आय, डॉक्टर सेल, सेवादल, विधी सेल, मागासवर्गीय सेल, ओबीसी सेल, यांचेसह तालुका काँगे्रस व शहर काँगे्रसचे सर्व पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/moile-wallet-going-to-be-closed-in-7-days/", "date_download": "2019-01-16T12:03:37Z", "digest": "sha1:OAOPFHJEQZS553X7K4KODIZ6NBS5S6JN", "length": 9603, "nlines": 167, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय, | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/अर्थजगत /आरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय,\nआरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्या��ा निर्णय,\n0 222 एका मिनिटापेक्षा कमी\nआपण मोबाइल वॉलेट वापरत असल्यास आपण धक्का बसू शकतो. किंबहुना, मार्चपासून देशभरात चालू असलेल्या अनेक मोबाईल वॉलेट बंद करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक मार्चवर निर्णय घेऊ शकते\nरिझर्व्ह बँकेने 28 फेब्रुवारी, 2018 पर्यंत देशभरातील सर्व परवानाधारक मोबाईल वॉलेट कंपन्यांना केवायसी नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी वेळ दिली होती . बहुतेक कंपन्या आरबीआयच्या या आदेशाचे पालन केलेले नाही . फेब्रुवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास देशभर अनेक कंपन्यांचे मोबाइल वॉलेट बंद केले जाईल\nआता, देशातील 9 टक्के लोकांकडून मोबाईल वॉलेट ग्राहकांनी केवायसी कंपन्यांना दिले आहे. याप्रकारे देशभरात केवायसीशिवाय 91% पेक्षा अधिक मोबाइल वॉलेट खाती चालू आहेत. आता, 9 1 टक्के ग्राहकांनी त्यांचे खाते बंद करणे अपेक्षित आहे.\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \n1999 मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून काँग्रेस सोडली - शरद पवार\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\nनोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर\nतब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा\nपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_885.html", "date_download": "2019-01-16T12:47:29Z", "digest": "sha1:YTQDSSP3YK5XK5V7CCEROYEWBB5VALJ2", "length": 8694, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अंत्यसंस्काराच्या वेळीच आजोबा बसले उठून! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअंत्यसंस्काराच्या वेळीच आजोबा बसले उठून\nजयपूर: यंदाची दिवाळी खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी खास आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या कुटुंबातील मृत घोषित केलेले 95 वर्षांचे आजोबा अंत्यविधी सुरू असताना अचानक उठून बसले. त्यामुळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.\nबुद्धराम गुर्जर यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी घोषित केले. अंत्यविधीपूर्वी घरातील पुरुषांनी मुंडणही केले. त्यानंतर काही विधी उरकून बुद्धराम यांना स्नानासाठी नेण्यात आलें. काही मिनिटांनीच त्यांचा श्‍वासोच्छवास सुरू झाला. ते अचानक जागे झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांना अत्यानंद झाला. बुद्धराम शनिवारी दुपारी बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त कुटुंबीयांनी नातेवाइकांना कळविले. अंत्यविधीची सर्व तयारी झाली. घरातील पुरुष सदस्यांनी मुंडणही केले. बुद्धराम यांना आंघोळीसाठी नेण्यात आले. नातेवाइक त्यांना आंघोळ घालत होते. अचानक ते कापायला लागले. ते पाहून नातेवाइकांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने त्यांना पलंगावर नेले. थोड्याच वेळात ते उठून बसले. नातेवाइकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता, छातीत दुखू लागल्याने झोपलो होते, असे त्यांनी सांगितले. हा एक प्रकारचा चमत्कारच आहे,’ असे त्यांचा मोठा मुलगा बाळू राम यांनी सांगितले. आमच्यासाठी यंदाची दिवाळी आनंदाची आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर यंदा आमच्या घरात दिवाळी साजरी झाली नसती. या वेळी दिवाळी धूमधडाक्यात साजरी करू, असे त्यांचा धाकटा मुलगा रंजित यांनी सांगितले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_346.html", "date_download": "2019-01-16T12:48:43Z", "digest": "sha1:IK5JBJBDVP22BP3C6TZARJYQOCNDHKFB", "length": 8744, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘हो आता खेळतोय महाराष्ट्र’... | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News पुणे ब्रेकिंग\n‘हो आता खेळतोय महाराष्ट्र’...\nपुणे : खेळेल महाराष्ट्र तर जिंकेल राष्ट्र ही थीम घेऊन सुरू असणार्‍या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेचा ज्वर आता चढायला सुरूवात झाली आहे. खेलो इंडिया स्पर्धा पहाण्यासाठी रोज हजारोंच्या संख्येत येणारे विद्यार्थी या निमित्त उभारण्यात आलेल्या खेलोत्सव एक्स्पोत मित्र-मैत्रीणींसह शिक्षक आणि पालकांच्या सोबत विविध खेळांचा आनंद लुटत आहेत. खेलो इंडियाच्या निमित्ताने हो आता खेळतोय महाराष्ट्र... असेच सकारात्मक चित्र दिसत आहे.\nयुवकांच्यात खेळाची संस्कृती रुजावी आणि खेळाकडे पाहण्याचा शिक्षकांचा आणि पालकांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून देशपातळीवर खेल�� इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला नवीन ऑलंपिक पदक विजेते गवसतीलच, मात्र नवी क्रीडा संस्कृतीही रूजणार आहे. खेलो इंडिया स्पर्धा पाहण्यासाठी आलेले विविध शाळांचे विद्यार्थी खेलोत्सवाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या खेळांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तिरंदाजी, नेमबाजी, वॉल क्लायंबींगसारख्या जरा वेगळ्या खेळांची माहिती घेत तेथेही आपले कौशल्य आजमावत आहेत. नेहमी अभ्यासासाठी मागे लागलेले पालक आणि शिक्षकही खेलो इंडियातील वातावरणामुळे आता मुलांना खेळायला प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.\nइथ खुप मज्जा येतेय...\nखेळोत्सव एक्स्पोत मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या खेळांचा अस्वाद घेतल्यावर एकदम खुश झालेली इयत्ता सातवीत शिकणारी राजश्री गायकवाड एकदमच भारावलेली होती. खेलो इंडियाच्या निमित्ताने नवीन खेळ बघायला आणि खेळायला मिळाले असे सांगताना इथ खूप मज्जा येतेय अशी प्रतिक्रीया तीने दिली.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-ani-dr-kashinath-ghanekar/", "date_download": "2019-01-16T12:02:56Z", "digest": "sha1:HB7IUJ6PBYSCAX5D66ELZVMUMCWNNXQJ", "length": 28502, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ – एका सुपरस्टारचा उदयास्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ – एका सुपरस्टारचा उदयास्त\nकलावंत म्हणजे मु���ीत पकडलेली सोनेरी वाळू असते. जितकी धरायला जावी, तितकी हातातून निसटत जाणारी. पण, तरीही आकर्षक, हवीहवीशी.. पण, कलावंत होणं सोपं नसतं. प्रचंड चढ-उतार, मानसिक-भावनिक द्वंद्व, कधी यशाची शिखरं तर कधी पराजयच्या नरकयातना.. हे सगळं सोसून कलावंत आपलं मनोरंजन करत असतात. मात्र, तरीही ते आपल्यासाठी कलंदर असतात. कारण, त्यांचं कलेवरचं प्रेम जितकं गहिरं असतं तितकाच त्यांच्या आयुष्याचा पट मात्र एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा असतो. कलेचं आव्हान पेलत आपल्या मनोरंजनाचं चित्र चितारणाऱ्या कलावंताचं आयुष्य रेखाटणं आणि समजून घेणं हेही तितकंच अवघड काम आहे. आणि ते साकारण्याचं धाडस ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट करतो.\nया चित्रपटाच्या नावातच त्याचं वैशिष्ट्य ठळकपणे समोर येतं. विशेषतः ज्यांनी घाणेकर यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी हा चित्रपट मराठी रंगभूमीच्या एका सुपरस्टारचं आयुष्य अवघ्या अडीच तासात मांडतो. चित्रपटाची कथा साधारण 60च्या दशकातली आहे. सुमारे चार ते पाच दशकांपूर्वी हिंदी चित्रपटांमुळे मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू होता. आणि त्याच वेळी मुंबईतला एक प्रथितयश डेंटिस्ट आपली चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून नाटकांमध्ये पडेल ती कामं करत हिंडत होता. पण, एक दिवस प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकासाठी संभाजीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा शोध सुरू होतो आणि मास्टर दत्ताराम या रंगकर्मींना डॉ. घाणेकरांच्या रुपात संभाजी गवसतो. मग, मराठी रंगभूमीवर सुरू होतं काशिनाथ पर्व. ज्या अभिनेत्याच्या प्रवेशाला टाळी वाजली, ज्याच्या संवादफेकीसाठी शिट्टी वाजली, ज्याने फक्त आपल्या नावावर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले, अशा कलंदर सुपरस्टारचा अभिनयाचा प्रवास आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य हा चित्रपट रेखाटतो. एक डॉक्टर ते एक कलाकार, मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जगत असलेला अभिनय असा डॉक्टर घाणेकरांचा प्रवास हळूहळू उलगडत जातो.\nया चरित्रपटाची कथा बेतली आहे, ती कांचन काशिनाथ घाणेकर यांच्या ‘नाथ हा माझा’ या पुस्तकावर. मात्र, हा चित्रपट डॉ. घाणेकरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतो. कथेचा काळ साधारण 15 ते 20 वर्षांचा आहे. त्यामुळे ते बदल आपल्याला चित्रपटात दिसून येतात. पण, घाणेकर आणि लागू यांच्या प्रतिस्पर्धी असण्यातलं नाट्य मात्र अकारण ताणलं गेल्यासारखं वाटतं. त्याच्याऐवजी घाणेकरांच्या मनाचे आणखी काही पैलू उलगडता आले असते, तरी चाललं असतं. या चित्रपटात खूप व्यक्तिरेखा आहेत. पण, त्यात प्रामुख्याने चार ते पाच व्यक्तिरेखांवरच हा चित्रपट केंद्रित झाला आहे. एक स्वतः डॉ. घाणेकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. इरावती घाणेकर, सुलोचना दीदी आणि कांचन घाणेकर. त्यामुळे बाकीच्या व्यक्तिरेखांना फारसा वाव नाही. पण, तरीही कलाकारांनी त्या चोख बजावल्या आहेत. यात विशेष कौतुक करावं लागेल ते घाणेकरांचे समकालीन अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेतील सुमीत राघवन यांचं. सुमीत यांनी डॉ. लागूंची भूमिका करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. तसंच भालजी पेंढारकर यांची भूमिका मोहन जोशी यांनी ताकदीने साकारली आहे.\nपाहा या चित्रपटाचा ट्रेलर-\nडॉ. घाणेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकलेला सुबोध भावे याने पुन्हा एकदा सिक्सर हाणला आहे. बेफिकीर आणि बेदरकार आयुष्य जगणारा अभिनेता, एका रंगकर्मीच्या आयुष्याला असलेले कंगोरे, त्याची स्वतःची आव्हानं आणि दुसरीकडे मिळणारी अमाप लोकप्रियता यांच्या कातरीत सापडून वाहवत जाणारे घाणेकर सुबोधने संपूर्ण ताकदीनिशी साकारले आहेत. सुबोधने यापूर्वी साकारलेल्या बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखांना जसा त्याने न्याय दिला होता. तसाच तो घाणेकरांनाही दिला आहे. घाणेकर आणि सुबोध यांच्यात दृश्यमानाने काहीही साम्य नाही. पण, गेटअपच्या जोडीने त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची गाठ पुन्हा एकदा घाणेकरांशी घालून दिली आहे. रंगमंचावर प्रयोग सादरीकरणावेळी घाणेकरांचं भूमिकेतलं ऑन-ऑफ होणं, एकाच वेळी मनात आणि चेहऱ्यावर वेगवेगळे भाव स्पष्टपणे दिसून येणं हे सुबोधने ज्या पद्धतीने दाखवलंय, ते निव्वळ लाजवाब. त्याला साथ मिळाली आहे ती घाणेकर यांच्या प्रथम पत्नी डॉ. इरावती झालेल्या नंदिता पाटकर या अभिनेत्रीची. कलंदर नवऱ्यापेक्षा संपूर्ण विरुद्ध स्वभावाची, नवऱ्याला सर्वतोपरी सांभाळून घेणारी पण तरीही त्याच्याशी कधीच एकरूप न होऊ शकलेली बायको नंदिता हिने उत्तम साकारली आहे. प्रसाद ओक याने साकारलेले प्रभाकरपंत पणशीकरही दाद मिळवून जातात. कांचन घाणेकर ही भूमिका साकारणाऱ्या वैदेही परशुरामी हिचं विशेष अभिनंदन करायला हवं, कारण इतक्या तगड्या कलावंतां���्या मांदियाळीत तिने समजून उमजून भूमिका केली आहे. त्यामुळे तिची भूमिकाही लक्षात राहते. सुलोचना दीदींच्या भूमिकेत मात्र सोनाली कुलकर्णी मिसफिट वाटतात. त्यांनी भूमिका चांगली केली असली, तरी त्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटत राहतं.\nहा चित्रपट अभिजित शिरीष देशपांडे यांनी दिग्दर्शित केला आहे. घाणेकर हे त्यांच्या समकालीन कलावंतांना कधी पूर्णपणे कळलेच नाहीत, असं म्हटलं जातं. पण, अभिजित यांनी मात्र त्यांना समजून घेऊन न्याय देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराचा जीवनपट पडद्यावर साकारणं हे सोपं काम नाही, मात्र अभिजित यांनी हे आव्हान सुंदररित्या पेललं आहे. चित्रपटात तांत्रिक बाजू मात्र काहीशी कमकुवत वाटते. फ्रेम्स उत्तम असल्या तरी नेपथ्यात मात्र चित्रपट उणा ठरतो. 1960चं दशक उभं करताना काही उणिवा स्पष्टपणे दिसून येतात. तीच बाब घाणेकर यांच्या गेटअपची. घारे, भेदक डोळे ही घाणेकरांना मिळालेली देणगी होती. मात्र, सुबोधला देण्यात आलेल्या निळ्या लेन्समुळे मात्र ती नजरच हरवल्याचं जाणवत राहतं. तांत्रिक बाजुंकडे अजून चांगलं लक्ष देता आलं असतं, तर चित्रपट आणखी सुंदर करता आला असता.\nडॉ. काशिनाथ घाणेकर हे व्यक्तिमत्व वादळी होतं. अनेक वाद ओढवून घेऊनही ते रंगभूमीचे सुपरस्टार राहिले. त्यांचं वादळी आयुष्य अडीच तासात सामावून पाहताना आपण नकळत 1960 व नंतरच्या दशकांचे पुन्हा एकदा साक्षीदार होतो. त्यामुळे काशिनाथ पर्व पुन्हा एकदा पाहायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट अवश्य पाहावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबारमध्ये गोळीबार, माजी सैनिकाच्या हल्ल्यात १२ ठार\nपुढीलमालगाडीला आग, पश्चिम रेल्वेची विरार-डहाणू वाहतूक विस्कळीत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\n��क्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/634226", "date_download": "2019-01-16T12:38:44Z", "digest": "sha1:AKF73V6LBC4M3XHOVZYKK7Y3WMCA4QLU", "length": 7340, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इब्राहिम मौलानाचे पत्र आरोग्यमंत्र्यांकडून कचरापेटीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » इब्राहिम मौलानाचे पत्र आरोग्यमंत्र्यांकडून कचरापेटीत\nइब्राहिम मौलानाचे पत्र आरोग्यमंत्र्यांकडून कचरापेटीत\nमासळी विक्रेत्यांतर्फे इब्राहिम मौलाना यांनी गोवा सरकारला पत्र पाठवून मासळीच्या तपासणीकरिता देखरेख समितीवर कोण असावेत इत्यादी बाबतचे दिलेले निवेदन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कचरा पेटीत टाकून दिले आहे.\nमंत्री राणे यांनी सायंकाळी या संदर्भात एक ऑडियो जाहीर केला असून त्यात इब्राहिमवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.\nकचऱयाची टोपली हीच जागा\nजनेतच्या आरोग्याच्याबाबत आपण कोणतीही तडजोड करणार नाही. त्याचबरोबर अन्न आणि औषध संचालनालयाचे नियम हे सर्वांनी पाळणे आवश्यक आहेत. इब्राहिम स्वतः अन्न आणि औषध संचालनालयाची मार्गदर्शक तत्वे पाळत नाही आणि ही व्यक्ती सरकारला सल्ला देऊ पाहतेय कशाच्या आधारावर असा सवाल उपस्थित करुन देखरेख समितीवर कोणी नेतृत्व करावे याबाबतचा सल्ला त्यांनी सरकारला देऊ नये, राणे यांनी सुनावले आहे. त्यांच्या पत्रांना आमच्याकडून केवळ कचऱयाची पेटी हीच जागा असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी खडसावून म्हटले आहे.\nआम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही\nअन्न आणि औषध संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या पलिकडे आम्ही जाणार नाही आणि कोणालाही जाऊ देणार नाही. अशा व्यक्तींकडे आपण चर्चा देखील करू शकत नाही. आपण त्या खात्याचा मंत्री आहे. आपण कोणाला प्राधान्य द्यावे हे आपणच ठरवणार आहे. दुसरा कोणी मला सांगू शकत नाही. आपण कोणती पावले उचलायची आहेत तीच उचलणार. आपल्याला कोणाच्याच सल्ल्याची आवश्यकता नाही. आम्ही जनतेच्या अन्नाची सुरक्षा पाहतो. त्यावरच आमचे प्राधान्य राहीव. अगोदर अन्न आणि सुरक्षेचे नियम पाळा. नंतरच चर्चेला या. आपण त्याबाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.\nकुंभारजुवे – गवंडाळ पूल दीड महिन्यापासून बंद\n‘एम.व्ही. मीन शिफ्फ 5’ पर्यटक जहाज मुरगाव बंदरात\nपेडणे पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल\nमुख्यमंत्री, राज्यपालांवर गोमेकॉत उपचार\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-anil-lachke-write-article-editorial-160255", "date_download": "2019-01-16T12:37:42Z", "digest": "sha1:KHY5UQBTBE5WW7CFSAMZAXF4TM344TNZ", "length": 25903, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr anil lachke write article in editorial उंबरठ्यावर आलेलं तंत्रज्ञान | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख.\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख.\nनवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य माणसाला विज्ञान-तंत्रज्ञानाने नवीन काय दिलं अभिनव तंत्रज्ञानावर आधारलेली उपकरणे पेटंट घेतल्याशिवाय थेट बाजारात येत नाहीत. ती योग्य किमतीत ग्राहकाला मिळण्यासाठी प्रयत्न चालू असतात. प्रयोगशाळेतून आपल्याकडे येऊ शकणारे तंत्रज्ञान उंबरठ्यावरच रखडलेले असते; पण निदान काही कालावधीनंतर ते जनमानसात येऊन रुळतं. त्यादृष्टीने मावळत्या वर्षात काय काय घडले, याचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल.\nएक नवीन तंत्रज्ञान काही वर्षांमध्ये शेतकरीबंधू वापरायला लागतील. हातभर लांबीचं एक उपकरण आहे. एखादी कांब जमिनीत रोवावी, तसं ते रोवायचं. त्याला वरच्या बाजूला एक संवेदक आहे. त्यावरील तबकडीवर जमिनीमध्ये किती ‘वाफसा’ (आर्द्रता) आहे, कोणतं खत कमी आहे, प्रकाशाची तीव्रता, तापमान किती आहे-अशी बरीच माहिती मिळते. गरज पडल्यास तो स्वयंचलित पद्धतीमार्फत ठिबक सिंचन करून अगदी मोजके पाणी पिकाला देतो. भावीकाळात अशी उपकरणे शेतकऱ्यांची जणू मित्रच ठरतील. ‘द्रोण’ हे पायलटविना कमी उंचीवरून पुनर्भारित करता येणाऱ्या बॅटरीवर भ्रमण करणारं वाहन आहे. द्रोणकडून पिकाची पाहणी करून शेतावर कीडनाशकाचा किंवा खतांचा फवारा विनासायास मारता येतो. शेतमजुराला त्याच्या वासाचा त्रास होण्याची शक्‍यता कमी असते. या वर्षी भारतातील अनेक शेतांमध्ये त्याची चाचणी घेतली गेली. ड्रोनची हाताळणी कौशल्याने करावी लागते. शेताची माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये भरली की ते द्रोण कामगिरी आटोपून स्वतःहून अलगद लॅंड होईल.\nआगामी काळातील मोटारी विद्युतघटावर (बॅटरी) चालतील. पण दरवेळी बॅटरी विद्युतभारित करण्याचा कंटाळा येऊ शकतो. यासाठी ‘स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटी’तील तंत्रज्ञांनी क्वांटम फिजिक्‍सचे तत्त्व वापरून एक खास रस्ताच तयार केलाय. अशा ‘वायर्ड रोड’वरून मोटारीने प्रवास केला की मोटारीतील ७० सें.मी. उंचीवरील बॅटरी आपो��प विद्युत-भारित होईल. या यंत्रणेत रेडिओ-लहरी विशिष्ट वारंवारितेला (फ्रिक्वेन्सी) निर्यात केल्या जातील. यातून ऊर्जाभारित (एक्‍ससायटेड) झालेले इलेक्‍ट्रॉन्स एका नलिकेत निर्माण होतील. याला ‘रेझोनंट इंडक्‍टर’ म्हणतात. मोटारीतील ग्रहणयंत्रणा (‘रिसिव्हर रेक्‍टिफायर’) त्याचे विद्युतशक्तीत रूपांतर करून बॅटरी चार्ज करील.\nसध्या बऱ्याच लोकांना पर्यटन किंवा कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. तिथं पोचल्यानंतर लक्षात येतं, की मोबाईलचा चार्जर घरीच विसरलाय. तंत्रज्ञांनी आता मोबाईललाच पॉवर-प्लग फिक्‍स केलाय काही मोबाईलला छोटीसी वायर आणि बिल्ट-इन प्लग असेल.\nसंतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना बॅरिकेड किंवा ढालीसारखं आवरण वापरावं लागतं. ते जड आणि जाड असतंच, पण वापरायला सुलभ नसतं. आता बुलेट-प्रूफ आणि वॉटरप्रूफ; तरीही वजनानं हलक्‍या असणाऱ्या केव्हलर धाग्याचं मजबूत आवरण तयार झालंय. छत्रीसारखी त्याची सुटसुटीत घडी घालता येते. यामुळे पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी सुलभतेने करता येईल.\nआपण मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय झाली असल्याचं पाहतो. चोर, दरोडेखोर, गुन्हेगार दुष्कृत्ये करण्याआधी त्या गुप्त कॅमेऱ्यावर फडकं टाकतात, किंवा कॅमेऱ्याची दिशा बदलतात. हे लक्षात घेऊन वैज्ञानिकांनी भिंग-विरहित कॅमेरा तयार केला असून, तो कार्डबोर्ड कागदाएवढाच जाड असून, तो कॅमेऱ्याचं काम करतो आणि स्वतःच लेन्सचा ॲपर्चर बदलून फोकस लावू शकतो. तो गरजेनुसार ‘वाइड अँगल‘ बनू शकतो. लेन्स नसल्याने तो कागद कुठे फिक्‍स केलाय, ते कळत नाही. भावीकाळात एखाद्याच्या शर्टाचं कापड, पेन, आंगठी, घड्याळ, चष्मा आदीपैकी काहीही चीज कॅमेऱ्याची भूमिका पार पाडून चोरांना चकवू शकेल. तंत्रज्ञांनी दर्जेदार कागदी मायक्रोफोन आणि लाऊडस्पीकर देखील तयार केला आहे.\nअवकाश तंत्रज्ञानामध्ये भारताच्या ‘इस्रो’ने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पीएसएलव्हीच्या एकाच उड्डाणात १०४ उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रम केला होता. त्यातले १०१ परदेशी उपग्रह होते. ‘इस्रो’ने १२ जानेवारी २०१८ रोजी ३१ उपग्रह अचूकपणे अंतराळात सोडले. त्यातील २८ परदेशी उपग्रह होते. अशा रीतीने इस्रोने पीएसएलव्ही मार्फतचा १००वा भारतीय उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम केलाय. पीएसएलव्हीच्या सर्व मोहिमा यशस्व��� झाल्याने याला ‘मेडन सेंचुरी’ म्हटलं जातंय. जीसॅट-११ हा आतापर्यंतचा सर्वांत जड (५८५४ कि.ग्रॅ.) उपग्रह इस्रोने ३६ हजार कि.मी. उंचीवर पाठवला आहे. यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेतलेली होती. यामुळे इंटरनेट स्पीड बराच वाढवता येईल. या वर्षी भारतीय संशोधकांनी एक तारांगण शोधून काढलेले असून त्याच्या एका भागात दोन कोटी अब्ज सूर्य आहेत. या भागाला ‘सरस्वती’ नाव दिलंय. फाल्कन-९ हेवी हे अवकाशयान जगातील सर्वांत शक्तिशाली असून ते सात फेब्रुवारी २०१८ रोजी ४० कोटी कि. मी. प्रवास करून मंगळाच्या जवळून जाणार होतं; पण त्याचा मार्ग चुकल्याने ते यान भरकटत गेलं. यानाचे खासगी प्रवर्तक एलॉन मस्क यांची टेस्ला मोटार फाल्कनवर होती. रॉकेटमध्ये उड्डाणाच्या वेळी जम्बो जेट विमानांच्या इंजिनांएवढी शक्ती निर्माण होते. फाल्कन- हेवीची दोन महागडी बूस्टर रॉकेट कार्य संपल्यावर समुद्रात विसर्जित होत नाहीत. ती पुन्हा अलगद पृथ्वीवर उतरवून पुन्हा वापरण्यासारखी करता येतात. चंद्रावर मानव पाठवायला याचा उपयोग होईल. आगामीकाळात निवडक लघुग्रहांवर उत्खनन करून तेथील मौल्यवान मूलद्रव्ये मिळवण्यासाठी आणि श्रीमंतांना अंतराळातील सहल करण्यासाठी याचा उपयोग होईल.\nक्रिस्पर कॅस नावाचे एक तंत्र जनुक अभियांत्रिकी (जेनेटिक इंजिनिअरिंग) साठी सुलभ आणि अचूक असून ते कमी वेळात पार पाडता येते. यामुळे गर्भावस्थेत असतानाच त्या जिवाला जन्मजात होऊ शकणारी व्याधी कायमची दुरुस्त करता येते. या तंत्राचा उपयोग कृषिक्षेत्रात सुधारित वनस्पती घडविण्यासाठी होतो. या तंत्रामुळे भावीकाळात ‘डिझाइन्ड बेबी’ तयार करता येईल. जनमानसात यामुळे गैरसमजुती वाढल्या आहेत. यामुळे न्यूटन, रामानुजन, मदर तेरेसा, आइन्स्टाईन, सचिन तेंडुलकर, मधुबाला ‘क्‍लोन’ (प्रतिकृती) करून पुन्हा तयार करता येतील. काही जणांना वाटतं की दहशतवादी या तंत्राचा उपयोग करून हिटलर, लादेन किंवा कसाब तयार करतील. पण असं काही होणार नाही. याचं कारण ‘डिझायनर्स बेबी’साठी जगात परवानगी नाही. एखादा गर्भ खात्रीने व्याधीमुक्त होणार असेल, तर मुश्‍किलीने अनुमती मिळते. कारण यामध्ये ‘नीती, अनीती, धर्म-अधर्म‘ अशा अनेक गोष्टी आहेत. उत्क्रांतीमध्ये जनुकांमधील प्रत्येक छोटा बदल-परिवर्तन होण्यासाठी काही लाख वर्षे खर्ची पडलेली असतात. हे संके��-प्रतिबंध डावलून -‘मी जगातील पहिला डिझाइन्ड बेबी घडवणारा डॉक्‍टर आहे’- असं चीनच्या ‘हे यांकुई’ नामक एका चिनी संशोधकाने जाहीर केलंय. त्याने लुलू आणि न्याना या दोन गर्भातील मुलींना कायमचं ‘एचआयव्हीमुक्त‘ केलंय. तज्ज्ञ-जाणकारांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचं जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. नवीन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत येण्यापूर्वी तावून-सुलाखून घेतलं जातं आणि जायला हवंच.\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\n'प्रकाशचंद्रा'चा आशेचा किरण (डॉ. अनिल लचके)\n\"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे \"प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम \"चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत...\nकल्याणकारी संशोधनावर \"नोबेल'ची मोहोर\n\"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या...\nप्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘...\nमॉलिब्डेनमची ‘क्रांती आणि उत्क्रांती’\nजीवसृष्टीचा वेगाने विकास होण्यासाठी आणि उत्क्रांतीसाठी बहुगुणी मूलद्रव्य मॉलिब्डेनम कारणीभूत होते. जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवणे, प्रकाश संश्‍लेषण आणि...\nमोटारींचा ‘मूड’ बदलणारे मेटल\nलिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/indian-navy", "date_download": "2019-01-16T11:49:47Z", "digest": "sha1:TK6XGMO3GUTPFPTCMXORYOQUSIQDSEMN", "length": 3086, "nlines": 70, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "Indian Navy", "raw_content": "\nभारतीय नौदलात मेगा भरती\n• सेलर (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच – २५०० जागा\nशैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान\n• सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच – ५०० जागा\nशैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.\n• सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच – ४००\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण\nवयोमर्यादा – जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान\n• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१८\n• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}