diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0005.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0005.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0005.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,564 @@ +{"url": "https://www.esakal.com/global/doklam-news-india-china-border-dispute-shiv-sena-bjp-62386", "date_download": "2018-12-10T00:20:15Z", "digest": "sha1:AYVW7K5NN5YSTHS6C5BCDPVYRF7UO5O7", "length": 17911, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "doklam news india china border dispute shiv sena bjp चीनच्या अरेरावीबद्दल मोदी गप्प का? US, इस्राईल दोस्ती काय कामाची? | eSakal", "raw_content": "\nचीनच्या अरेरावीबद्दल मोदी गप्प का US, इस्राईल दोस्ती काय कामाची\nबुधवार, 26 जुलै 2017\nमोदी सरकारला गांभीर्य नाही\nकालपर्यंत चीनमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून अशा प्रकारच्या धमक्या, इशारे भारताला दिले जात होते. मात्र आता चिनी लष्कराचे प्रवक्ते वू किमाने यांनीच उघड उघड धमकी दिली आहे. मात्र तरीही आपण ती गांभीर्याने घेताना दिसत नाही. कश्मीरचा एक भाग पाकड्यांनी घशात घातला. १९६२ च्या युद्धानंतर चिन्यांनी भारताला कुरतडले आहेच, त्यात आणखी थोडे कुरतडले तर काय झाले या मस्त विचारात सरकार मग्न आहे काय, असा सवाल सेनेने केला आहे.\nमुंबई : 'डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय त्यांचे सहकार्य मिळाले तरच मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. डोकलामप्रकरणी भारताचे पंतप्रधान गप्प का आहेत त्यांचे सहकार्य मिळाले तरच मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. डोकलामप्रकरणी भारताचे पंतप्रधान गप्प का आहेत' अशा शब्दांत शिवसेनेने चीनप्रश्नी मोदी सरकारला जाब विचारला आहे.\nएकीकडे कारगिल विजय दिवस साजरा केला जात असताना शिवसेनेने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून देत मुखपत्र 'सामना'मधून मर्मावर बोट ठेवले आहे. \"पाकव्याप्त कश्मीरचा खंजीर पाठीत घुसला असतानाच चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे. पंतप्रधानांवर व त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी करतील,\" अशी खोचक टिपण्णीही शिवसेनेने केली आहे.\nडोंगर हलवता येईल, पण चिनी सैन्य नाही\n\"चीनचे सैन्य डोकलामपर्यंत म्हणजे जवळजवळ भारती हद्दीत घुसलेच आहे व सिक्कीम-भूतानच्या सीमेवर आता जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबाबत देशवासीयांच्या मनात चिंतेची पाल चुकचुकू लागली आहे. डोकलाम चीनचाच भाग असून आपले सैन्य मागे हटणार नसल्याचे त्यांच्यातर्फे बजावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भारताने सैन्य मागे न घेतल्यास तेथील चिनी सैनिकांची संख्या वाढविण्यात येईल, अशी धमकी आता चीनने दिली आहे. पुन्हा एकवेळ डोंगर हलविता येईल, पण चीनचे लष्कर डोकलाममधून हटविणे केवळ अशक्य आहे, अशी दर्पोक्तीही चिनी लष्कराच्या प्रवक्त्याने केली आहे.\nभारत, चीन आणि भूतान यांच्या सीमारेषा येऊन मिळतात तिथे हा डोकलाम भाग आहे. चीनला तिथे रस्ता बनवायचा आहे. भारत व भूतानने त्यास विरोध केला असला तरी डोकलाम हा चीनचाच भाग असल्याचे सांगून चीनने तिथे सैन्य घुसवले आहे व युद्धसामग्री पोचवून दबावाची पहिली तोफ डागली आहे.\nदारूगोळा नाही, मांडलिकत्व पत्करणार का\nचीन डोकलामप्रश्नी रोज धमक्या देत आहे व दिल्लीत राजकीय उत्सवाची आतषबाजी सुरूच आहे. संसदेचे अधिवेशन इतक्या निरस आणि कंटाळवाण्या पद्धतीने चालले आहे की, बोफोर्सप्रश्नी लोकसभेत अध्यक्षांच्या दिशेने कागदाचे बोळे काँग्रेसवाले फेकतात, पण डोकलामप्रश्नी धारदार पद्धतीने प्रश्न विचारणे त्यांना जमत नाही. राष्ट्राच्या संरक्षणाबाबत सरकारपेक्षा विरोधी पक्षाने जास्त टोकदार भूमिका घेणे गरजेचे असते. युद्ध झालेच तर फक्त दहा दिवस पुरेल इतकाच दारूगोळा उरला आहे या बातमीने देशातील जनतेची झोप उडाली असेल, पण धडधाकट विरोधी पक्ष व सत्ताधारी जणू मांडलिकत्व पत्करून निपचीत जगण्याच्या तयारीस लागले आहेत.\nडोकलाम 'चीनव्याप्त' होऊ नये...\nकश्मीरचा एक भाग पाकव्याप्त झाला तसे डोकलामही कायमचे चीनव्याप्त होऊ नये. अमेरिका व इस्राईलच्या राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिगत मैत्री आहे. ती कशी दृढ आहे तेदेखील जगाने त्यांच्या भेटीगाठींद्वारा पाहिले आहे. त्यामुळेच भारतासमोरील चीन आणि पाकिस्तानचे आव्हान मोडून काढण्यासाठी ही मैत्री उपयोगी पडेल अशी एक अपेक्षा भारतीय जनतेची आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकोयनेच्या पाणीसाठ्यात 1.86 टीएमसीने वाढ\nइमारत कोसळून मुंबईत 17 जण ठार\nशेतकरी संघटनेचा एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा​\nगिरणा धरणाने गाठली चाळिशी​\nभोजापूर धरण अखेर 'ओव्हरफ्लो'​\nउपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू​\nलष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा : अरुण जेटली​\n२६ जुलै १९९९ : कारगिल विजय दिन आणि आज...​\n���िकार एकीकडे, उपचार भलतीकडे​\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/bhartta-mulaal-vadhvnyasathi-kiti--kharch-yeto", "date_download": "2018-12-10T00:55:56Z", "digest": "sha1:4DBXRKJ73EF3P2RWZTNSHGW6ISUYLCWY", "length": 12003, "nlines": 216, "source_domain": "www.tinystep.in", "title": "भारतात मुलाला वाढवण्यासाठी किती खर्च येतो याची कल्पना आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nभारतात मुलाला वाढवण्यासाठी किती खर्च येतो याची कल्पना आहे का \nजेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात हे समजतं, तेव्हापासून तुमच्या मनात अधिकच्या खर्चाचे विचार तुमच्या मनात सुरू होतात. तसेच जर तुम्ही बाळाविषयी विचार करत असाल, तर तुमच्या डोक्यात हे आर्थिक गणित आपोआपच सुरू होते. एका संशोधनानुसार बाळाच्या जन्मापासून तो 21 वर्षांचा होईपर्यंत जवळपासप 55 लाखांचे खर्च लागतो.\nचला या खर्चाचे गणित मांडुयात\nएका चांगल्या हॉस्पिटलमध्ये सामाम्य किंवा नैसर्गिक प्रसुतीसाठी साधारणत: 50 हजार ते 2 लाखांचा खर्च लागतो. आणि जर सिझर झाले, तर हा खर्च 2 ते 4 लाखांपर्यंत वाढतो. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या खाण्याच्य, खेळण्याचा, शिक्षणाचा, राहण्याचा आणि उतर खर्च लागतो. तुमच्या घरात एका जास्तीच्या व्यक्तीचे आगमन झाल्यानंतर तुम्हाला घरंही तेवढंच मोठे लागतो. बाळ जरी खूप लहान असलं आणि त्याला राहण्यासाठी खूप कमी जागा लागते, असं तुम्हा वाटतं असलं तरी बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी मोठं घऱ लागतं. त्यामुळे बाळाच्या आगमनानंतर राहण्याचा खर्चही वाढतो. तसेच तो मोठा झाल्यावर त्यांला स्वतंत्र रूमही लागतो. त्यामुळे बाळाच्या आगमनानंतर राहण्याचा खर्च वाढतो.\nआजच्या काळात शिक्षण हा आयुष्यातल सर्वात खर्चिक भाग ठरला आहे. शिक्षणावर सर्वात जास्त खर्च होतोय. तुमचं मुलं सर्वात चांगल्या शाळेत जावे, त्याला उत्तम शिक्षण मिळावे, असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे ममुलाच आयुष्य सोयीस्कर बनावं यासाठी त्याला चांगलं शिक्षण द्यायचं तर तेवढाचं खर्चही वाढतोय. आजच्या काळात कोणतीही एक शाळा बघा आणि त्या शाळे मुलांना पाठवा, असं करून चालतं नाही. मुलांना शाळेत पाठवताना त्या शाळेत CBSE, ICSE किंवा IGCSE यापैकी कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते हे पाहिले जाते. योग्य शाळेची निवड केल्यानंतर ट्यूशन फी, गणवेश. पुस्तक, फी, शालेय सहलीसाठीचा खर्च आणि इतर अनेक खर्च लागतात. हा खर्च एवढा जास्त असतो की जवळपास 59 टक्के एवढा खर्च शिक्षणावरच खर्च होतो.\nत्यानंतर मनोरंजन खर्च. त्यात इंटरनेटचा खर्च. टीव्हीचा खर्च. चित्रपट, पुस्तके, खेळणी, सहली आणि आनंदासाठी केल्या जाणाऱ्या इतर सर्व खर्चाचा समावेश होतो. तो एकूण खर्चाचे 9 टक्के असतो. उर्वरित 22 टक्के खर्च हा कपडे, आरोग्य, अन्न, वाहतूक आणि इतर गोष्टींवर खर्च होतो.\nखर्चाचे हे प्रमाण सर्वत्र आणि सर्वासाठी असंच असेल असं नाही. प्रत्येक कुटंबावर आणि ते पैसा कसा खर्च करतात यावर हा खर्च अवलंबून असतो. पण मागील काही वर्षांपासून मुलांवरील हा खर्च कशाप्रकारे वाढतोय ही गोष्ट नक्कीच लक्षात येते. मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी हा खर्च आगामी काळात वाढतंच जाणार आहे. सध्या LKG आणि UKG च्या प्रवेशासाठीही लाखो रुपयांची फी घेतली जात असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. काळी वर्षापुर्ही या गोष्टीचा कुणी विचारही केला नसेल; पण ही गोष्ट आज वास्तव बनली आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khanapur-taluka-demands-flow-agrani-river-year-8334", "date_download": "2018-12-10T00:50:39Z", "digest": "sha1:JMAR4PPKMJE3MDG7SF52IMZK6WOE7KJ4", "length": 17992, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, khanapur taluka demands to flow Agrani river to the year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअग्रणी नदी बारमाही करा\nअग्रणी नदी बारमाही करा\nशुक्रवार, 18 मे 2018\nसांगली ः खानापूर तालुक्‍याला वरदान ठरणारी अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही नदी बारमाही झाली तर खानापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न कायमचा मिटेल. मात्र, अद्यापही ही नदी बारमाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nसांगली ः खानापूर तालुक्‍याला वरदान ठरणारी अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही नदी बारमाही झाली तर खानापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न कायमचा मिटेल. मात्र, अद्यापही ही नदी बारमाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nखानापूर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. केवळ पावसाळ्यात अग्रणी नदीला पाणी असते. मात्र, हे पाणी तालुक्‍याला अपुरे पडते. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पावसाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. खानापूर तालुक्‍यातील अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली होती. त्याचा विचारदेखील लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, तासगावच्या पूर्व भागात पाणी टंचाई असल्याने राजकीय नेत्यांनी २०३ कोटी रुपये खर्च करून पुनदी-विसापूर योजना सुरू केली, याचाच अर्थ, ही नदी सहजरीत्या बारमाही होत असताना आपली ‘वोट बॅंक’ कायम करण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले.\nदरम्यान, ही नदी कशी बारमाही होईल, याचा अभ्यास पाटबंधारे विभागाला करण्यास सांगितला गेला. त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले तर ही नदी बारमाही होईल, असे अभ्यासातून समोर आले. त्यासाठी भूड (ता. खानापूर) येथे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्यातून हे पाणी देता येईल, यावर शिक्कामोर्तब झाला. तीन वर्षांपूर्वी ही नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, आणि काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे नदीचे पात्र विस्तारले. या नदीवर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे ३६ बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदीत पाणीसाठा झाला, परिणामी पाणी प्रश्‍न मिटला. परंतु त्यांनतर ही नदी कोरडीच पडली आहे. त्यामुळे याभागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. ���ासाठी तालुक्‍यातील शेतकरीदेखील मदत करण्यास तयार आहेत. मात्र, नदी बारमाही झाली नाही तर लढा उभारू, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.\nटेंभू उपसा सिंचन योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदी बारमाही करण्याचे नियोजन केले आहे. या टप्प्याची उंची २० मीटरने वाढवली आहे. त्यानुसार १२०० मीटर पाइपलाइन करावी लागणार आहे. त्यासाठीची निविदा काढली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nगेल्या अनेक वर्षांपासून अग्रणी नदी बारमाही करण्याचे आश्‍वासन दिले जाते आहे. मात्र, अद्यापही त्यावर मार्ग काढलेला नाही. त्यामुळे अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी आम्ही लढा उभा करू.\n- संपतराव पवार, बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली.\nसांगली पूर शेतकरी पाणी पाणीटंचाई विभाग sections पुढाकार initiatives सिंचन प्रशासन administrations जलयुक्त शिवार ऊस पाऊस\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/first-make-the-highway-the-highway-then-the-nomenclature/", "date_download": "2018-12-10T00:12:31Z", "digest": "sha1:APT2YMZ4NOOYXQVXV6CIKCUSPZYLKOIV", "length": 8447, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आधी समृद्धी महामार्ग बनवा, नंतर नामकरणासाठी भांडा! : राष्ट्रवादी कॉंग्रेस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआधी समृद्धी महामार्ग बनवा, नंतर नामकरणासाठी भांडा\nमुंबई – प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग उभारण्याअगोदरच या महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने निशाणा साधला. शेतकऱ्यांवर अन्याय न करता आधी समृध्दी महामार्ग बनवा आणि नंतरच महामार्गाच्या नामकरणावरून भांडा, असा टोला प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी भाजप-शिवसेनेला लगावला.\nराज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिवसेनेने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. तर भा���पकडून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. समृध्दीच्या नामकरणावरून सत्ताधारी भाजप-सेनेत वाद सुरू असताना राष्ट्रवादीने सरकारला आधी महामार्ग बांधून तो पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.\nसुरूवातीला समृध्दी महामार्गाला विरोध करायचा आणि आता त्याच समृध्दी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन होत असताना प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका शिवसेनेने सुरूवातीला घेतली होती. परंतु, आता शिवसेनेची भूमिका बदलली आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता महामार्गाच्या बाजूने कौल दिल्याची टीकाही मलिक यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\nNext articleआफ्रिदीचा पाकला घरचा आहेर-आधी आपले घर सांभाळा….मग काश्‍मीरची चिंता\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nभाजप निष्ठावंतांचा पिंपरीत “एल्गार’\nविद्यमानांची वाट बिकट : अन्य युतींचा मिळणार दे धक्का\n‘युती’च्या ‘नीती’वरच कोथरूडचे भवितव्य\nराम मंदिरप्रश्‍नी भाजप पुन्हा “टार्गेट’\n‘सरदार पटेलांचा भव्य पुतळा बनू शकतो तर राम मंदिरासाठी अध्यादेश का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-10T00:50:51Z", "digest": "sha1:PBOLQ37GRMATW3OLXJ7FBI6BBOUTHX55", "length": 14132, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवड���ा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications अखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा\nअखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजप आमदार राम कदम यांनी मुलीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विरोधकासह महिला संघटनांनी राम कदम यांचा निषेध केला होता. या विधानानंतर कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. अखेर आज (गुरुवारी) राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nराम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा\nPrevious articleअखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा\nNext articleमुंबईहून पुण्याकडे येणारा द्रुतगती मार्ग आज २ तासांसाठी बंद\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकाँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत नारायण राणेंना स्थान नाही – अशोक चव्हाण\nमराठा आरक्षण; अॅड. हरीश साळवे सरकारच्यावतीने न्यायालयात लढणार\nकासारवाडीत एटीएम मशीनशी छेडछाड करुन अज्ञाताने स्टेट बँकेला घातला ९० हजारांचा...\n‘ती माझं चारित्र्यहनन करतेय’; अभिनेत्री झरीन खानची पोलिसांकडे तक्रार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएक दिवसासाठी भाजप नेते व्हा, कशी कसरत करावी लागते, ते समजेल...\nसॅनिटरी पॅडच्या चौकशीसाठी विद्यार्थिनींचे कपडे उतरवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642107.html", "date_download": "2018-12-10T00:17:07Z", "digest": "sha1:MWAVWDPAHVY2BC43KP2F4SMPO4CT5FFH", "length": 9613, "nlines": 194, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ज्योत", "raw_content": "\nसमईची ज्योत तेवते होता संध्याकाळ\nवात मनात म्हणते -झाली का सकाळ\nचैतन्य पसरते सभोवती जगावेगळ\nअनन्य दिसते भक्ती केवळ\nनमना करते हात येती जवळ\nगोष्ट असते अगदी साधी सरळ\nसवयीचे होते, होतेच सगळ\nनवी हाक ऐकू येते, जातेच मरगळ\nधुतले जाते मळभ मनावरचे काळे\nकळत नकळत वाटते काहीसं निराळे\nस्नेह संपता आली भोवळ, तरी व्हायचं उजळ\nमन जपता तुटली पोवळ,व्हायचं मोकळ\n\"तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस...\nअचानक तिने मला प्रश्न केला...\nमी उत्तर दिलं, \"सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो\"....\nत्यावर तिने विचारलं, \"का...\n\"आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...\nमाझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं...\nतरी मी म्हणालो की देवापुढे उभं राहीलं, निरांंजन लावलं की मला मनःशांती मिळते\"...\nत्यावर पुढे जे काही ती बोलली ते तुम्हा सर्वांबरोबर आवर्जून शेअर करावस वाटतं.......\nती म्हणाली \"कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल, पण समजून घे\"...\nतुला सांगू का, प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते...\nआपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो......\nकाही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही......\nमन एक अजीब रसायन आहे...\nफक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते...\nखूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही...\nकारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो...\nशरीर तर निमित्तमात्र आहे...\nत्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...\nतू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं...\nघरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो...\nसहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...\nएखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं...\nआयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात......\nकाही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात..........\nपरंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं......\nशांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं.......\nजगात कुठलीच गोष्ट शाश्वत , निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत.\nनातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो...\nअंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं.....\nमनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील.......\nप्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही..........\nआपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........\nसाधा विचार करून बघ, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का.........\nकारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो...\nअसे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं...\nपण आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणते......\nमी प्रेमाविषयी लिहिते म्हणून तुला सहज सांगितलं\"...\nत्यावर मी प्रसन्न हसलो...\nकारण प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात आज मी अनुभवत होतो...\nकविता खरच आवडली व तसे अभिप्रेत केले त्या बद्दल धन्यवाद\nएखादी गोष्ट आवडली की आपल्या समोर ती भासू लागते ,एक अनुभूती होते,\nकाही स्मरते.पुढील लेखावरून तसे जाणवले\nलेख खूपच छान त्यासाठी पण आभार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T00:39:13Z", "digest": "sha1:WYTFJLIZULOZQAE7FY4RNHLVVOTP6MAG", "length": 15795, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "वेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Sports वेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय...\nवेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला\nनवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) – भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली.\nहिमाने बुधवारी उपांत्य फेरीत देखील ५२.१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. पहिल्या राऊंडमध्ये देखील तिने ५२.२५ सेकंदाचा विक्रम केला होता. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर ��०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर सातत्याने तिने आपली वेळ सुधारली. नुकतेच तिने आंतरराज्यीय चॅम्पिअनशीपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. या इव्हेंटमध्ये तिने ५१.१३ सेकंदाचा वेळ घेतला होता.\nआजच्या ऐतिहासिक विजयानंतर हिमा दास आता स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोपडाच्या क्लबमध्ये सामिल झाली आहे. नीरजने २०१६ मध्ये जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, हिमा ही ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय अॅथलेट ठरली आहे.\nPrevious articleजगातील सर्वात लांब नखे असलेल्या पुण्याच्या विक्रमवीराने ६६ वर्षांनी नखे कापली\nNext articleलग्नाचा खर्च जाहीर करण्याची सक्ती करा – सर्वोच्च न्यायालय\nधोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज – सुनील गावसकर\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\nकोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमसैनिकांची चैत्यभूमीवर गर्दी; प्रशासनाकडून विशेष सोय\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड...\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/", "date_download": "2018-12-10T00:17:16Z", "digest": "sha1:IG2AOHOGVLI3XUKXNQDYRSLKDIDNESME", "length": 3542, "nlines": 50, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI)", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-control-stem-borer-sugarcane-agrowon-maharashtra-7909", "date_download": "2018-12-10T00:51:43Z", "digest": "sha1:JELNAZXJWKZF26DKRBGWMU5WCGKVSW6B", "length": 16521, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, control of stem borer of sugarcane , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण\nडॉ. प्रमोद चौधरी, डॉ. दीपक पोतदार\nशुक्रवार, 4 मे 2018\nसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध हंगामांत केलेली ऊस लागवड वाढीच्या विविध अवस्थांत आहे. अशावेळी ऊसपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तिच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.\nसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध हंगामांत केलेली ऊस लागवड वाढीच्या विविध अवस्थांत आहे. अशावेळी ऊसपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तिच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.\nसरीमध्ये पाचटाचे आच्छादन केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.\nउसाची लागवडीनंतर १ ते १.५ महिन्यांनी बाळबांधणी करावी. बाळबांधणीमुळे खाेडकिडीचे पतंग बाहेर पडल्यानंतर तयार झालेली छिद्रे बंद होण्यास ���दत होते. परिणामी खोडकिडीचे पतंग बाहेर पडत नाहीत.\nउसामध्ये मका, ज्वारी ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.\nखोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी ५ कामगंध सापळे (ई.एस.बी.ल्यूर) शेतात लावावेत. कामगंध सापळ्याकडे नर पतंग आकर्षित होतात व सापळ्यात अडकतात. परिणामी पुढील प्रजोत्पादनास आळा बसतो.\nऊस लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रतिहेक्टरी या प्रमाणात साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने लावावीत.\nक्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (०.४ टक्के दाणेदार) १८ ते १९ किलो प्रतिहेक्टरी किंवा फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) २५ ते ३३ किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात वापरावे. हे कीटकनाशक वापरताना त्यात बारीक माती ३ किलो प्रति १ किलो रसायन या प्रमाणात चांगली मिसळावी. नंतर हे मिश्रण कुदळीने अर्धा फूट अंतरावर चळी घेऊन मातीआड करावे व हलके पाणी द्यावे. सर्व प्रकारच्या ऊस पोखरणाऱ्या किडींसाठी ही उपाययोजना करावी; त्यामुळेच आपल्याला चांगला परिणाम मिळतो.\nखोडकिडीचा शेतात फार प्रादुर्भाव झाला असल्यास शेतात उगवण विरळ दिसते. अशावेळी एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी लागणीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये पुरेशी उसाची रोपे तयार करून नांग्या भरण्यासाठी त्यांचा उपयोग करावा.\nसद्यस्थितीत उष्णतेची लाट आली आहे. अशावेळी पिकास पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.\nपिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शक्य असल्यास आच्छादनाचा वापर करावा\nपाण्याची कमतरता असल्यास एक आड एक सरीला पाणी द्यावे.\nऊस कीटकनाशक पाणी उष्णतेची लाट ठिबक सिंचन सिंचन\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किम���न आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyamprakashan.com/profile/", "date_download": "2018-12-10T01:08:43Z", "digest": "sha1:6EJWQI6YZKAMPSVMICEABESNG7NUC6HB", "length": 6039, "nlines": 52, "source_domain": "www.udyamprakashan.com", "title": "रूपरेषा – उद्यम प्रकाशन", "raw_content": "\nवर्कशॉपमधील कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान मराठीतून मिळावे हा या पुस्तक निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. ही पुस्तके गुणवत्तेच्या दृष्टीने इंग्रजी पुस्तकांच्या तोडीस तोड असतील, यासाठी आमचा प्रयत्न राहील..\nसुलभ यंत्रशाळा – मराठीतून दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला यंत्रशाळेतल्या कामासाठी प्रशिक्षण.\nप्रगत यंत्रशाळा – आधुनिक यंत्रसाधनांची माहिती; सीएनसी यंत्रे, टूलिंग, मशीन प्रोग्रॅमिंग.\nयंत्रशाळा संदर्भपुस्तक – यंत्रशाळेत काम करताना लागणारी सर्व माहिती देणारे संदर्भपुस्तक.\n‘ ‘धातुकाम’ – यंत्र आणि तंत्र मासिक:-\n‘मॉडर्न मशीन शॉप’, ‘अमेरिकन मशीनिस्ट’ अथवा ‘फर्टिगुंग’ या परदेशी मासिकांच्या धर्तीवर ‘ धातुकाम – ‘मॉडर्न मशीन शॉप’, ‘अमेरिकन मशीनिस्ट’ अथवा ‘फर्टिगुंग’ या परदेशी मासिकांच्या धर्तीवर ‘ धातुकाम – यंत्र आणि तंत्र’ हे मराठी मासिक गेली 11 महिने प्रकाशित होत आहे. मशीन-टूल्स वापरून यंत्रभाग बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियांसंबंधी नवनवी माहिती वाचकांपर्यंत पोचवणे या हेतूने सुरू असलेल्या या मासिकात या क्षेत्रातील आर्थिक घडामोडी, नवी उत्पादने, नवे कारखाने, यासारखी माहितीदेखील दिली जाते. कामगार, सुपरवायझर आणि अधिकारीवर्ग – या सर्वांना उपयोगी वाटणारी काही ना काही नवी माहिती प्रत्येक अंकात असावी असा आमचा प्रयत्न राहील.\nगेल्या काही अंकातील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे :\nपरीक्षण आणि मोजमाप उपकरणे (इन्स्पेक्शन अॅंड मेझरिंग इक्विपमेंट).\nकर्तन हत्यारे आणि संबंधित उपकरणे (कटिंग टूल्स आणि रिलेटेड इक्विपमेंट)\n‘यंत्रसाधन उपकरणे’ (मशीन टूल अॅक्सेसरीज)’,\n‘कठीण पदार्थ कातन (हार्ड टर्निग)’,\n‘पकड साधने (क्लॅंपिंग इक्विपमेंट)’\nसी एन सी मशिनिंग\nटूलिंग आणि टूल होल्डर्स.\n‘धातुकाम’ मासिकाला मिळत असलेला प्रतिसाद बघता या मासिकात आलेल्या लेखांना आणि जाहिरातींना मोठा वाचकवर्ग मिळत आहे. मासिकाची निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने आमच्या जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन उत्तम प्रकारे थेट उपभोक्त्यांकडे पोचविण्याची खात्री आम्ही देतो. आज सुमारे १६००० लघु- मध्यम उद्योगांकडे ‘धातुकाम’ मासिक पोहचते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/what-exactly-happened-march-12-1993-1805", "date_download": "2018-12-09T23:43:49Z", "digest": "sha1:SYQYR7MVDYVYWHUD6IFSXYH6EVXIKUNR", "length": 15121, "nlines": 61, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ब्लॅक फ्रायडे : १२ मार्च १९९३ रोजी नेमकं काय घडलं होतं ?...जाणून घ्या महत्वाचे ८ मुद्दे !!", "raw_content": "\nब्लॅक फ्रायडे : १२ मार्च १९९३ रोजी नेमकं काय घडलं होतं ...जाणून घ्या महत्वाचे ८ मुद्दे \n१२ मार्च १९९३ हा दिवस नेहमीच्या दिवसा सारखाच एक साधारण दिवस होता. मुंबईत लोक आपापल्या कामात व्यस्त होते. त्या दिवसानंतर मुंबई पूर्णपणे बदलणार आहे याची कोणाला शंकाही आली नव्हती. या शांत दिवसाला ग्रहण लागलं ते दुपारी १.३० वाजता. मुंबईतल्या शेअर मार्केटच्या इमारतीच्या तळमजल्यावर पहिला बॉम्बस्फोट झाला. यानंतर तब्बल १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई सुन्न झाली. तो शुक्रवारचा दिवस असल्याने त्याला आजही ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून ओळखलं जातं.\nकाल या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली. आज आपण पाहूयात त्या दिवशी नेमकं काय घडलेलं या घटनेमागे कोण होतं या घटनेमागे कोण होतं आणि हा मृत्युकांड टाळता आला असता का \n१.३० वाजता शेअर मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता नरसी नाथा स्ट्रीट येथे दुसरा स्फोट घडला. यानंतर आणखी १० ठिकाणी स्फोट होऊन हे सत्र तब्बल २ तास १० मिनिटांनी संपलं. यातील शेवटचा बॉम्बस्फोट दुपारी ३.४० वाजता हॉटेल एअरपोर्ट सेंटर येथे झाला.\nया बॉम्बस्फोटात तब्बल २५७ लोक मृत्युमुखी पडले तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यात सर्वात जास्त मृतांची संख्या वरळीतल्या सेंच्युरी बाझार (११३ ठार) येथे होती. यानंतरचा आकडा लागतो तो मुंबई शेअर बाजारचा. तिथे तब्बल ८४ लोक ठार झाले होते.\n३. स्फोटांमागची करणं काय होती \n६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर जातीय असंतोष वाढू लागला. या घटनेला उत्तर म्हणून मुंबईच्या स्फोटांच्या मालिकेकडे पाहिलं जातं. टायगर मेमनने जातीय दंगलीतल्या १९ युवकांना निवडून त्यांना तथाकथित धर्माभिमानासाठी बॉम्बस्फोटाच्या योजनेत सामील करून घेतलं. यानंतर त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांची रवानगी पाकिस्तानात केली. हिंदुच्या कृत्याला मुसलमानांच उत्तर म्हणून हा स्फोट शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी करण्याचं ठरलं होतं. पण ती योजना बारगळली. या स्फोट��� दरम्यान स्फोटके, हातबॉम्ब आणि AK-56 पाठवून मोठ्याप्रमाणात अफ्राताफ्री आणि दंगल उडवून देण्याचीही योजना होती.\n४. स्फोटाच्या मागचे सूत्रधार कोण \nदाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन या दोघांकडे या मागचे मुख्य आरोपी म्हणून बघितलं जातं. या दोघांव्यतिरिक्त दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम, अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाज सिद्दिकी, करीमुल्ला खान, अब्दुल कय्युम, याकुब मेमन आणि संजय दत्त अशी गुन्हेगारांची मोठी फळी होती. यांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ची देखील मोठी मदत झाल्याचं आता उघड झालं आहे.\nवेळी दाऊद दुबईत बसून सर्व सूत्र हलवत होता. स्फोटानंतर भारताने दुबईकडे दाऊदला ताब्यात देण्यासंबंधी दबाव आणल्यानंतर दाऊद कराचीला पळून गेला. असं म्हणतात की दाऊदचं बस्तान कराची मध्ये बसवायला आयएसआयनेच मदत केली होती.\n५. संजय दत्तचा या स्फोटाशी संबंध\nदाऊदच्या दुबईतल्या बंगल्याचं नाव ‘व्हाईट हाऊस’ होतं. या घरी संजय दत्तने केलेल्या फोन कॉलच्या रेकॉर्डींग्स पोलिसांच्या हाती लागल्या. अनिस इब्राहीम (दाऊदचा भाऊ) आणि संजय दत्त याच्या मध्ये जी बोलणी झाली त्यावरून महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. या शिवाय अबू सालेम हा संजय दत्तच्या घरी ये जा करायचा हे अबू सालेमने स्वतः काबुल केलं आहे. अबू सालेम बरोबर रियाज सिद्दिकी सुद्धा संजय दत्त ला भेटला होता. असं म्हणतात की या भेटींच्या दरम्यानच संजय दत्तला AK-56 देण्यात आली होती.\n६. पोलिसांनी तपास कसा लावला \nस्फोटानंतर तपासादरम्यान माहीम येथे पोलिसांना एक ‘मारुती वॅन’ आणि स्कूटर सापडली. या दोन्ही वाहनांमध्ये स्फोटके भरलेली होती. पण त्यांचा स्फोट झाला नव्हता. ही ‘मारुती वॅन’ माहीमच्या रुबिना मेमन या महिलेच्या नावावर होती. रुबिना मेमनच्या शोधात पोलीस जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ती २ दिवसांपूर्वीच भारत सोडून निघून गेली आहे. तिच्याच घरात त्या स्कूटरची चावी देखील सापडली. पुढे आणखी शोध घेतल्यावर हा शोध टायगर मेमन पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की टायगर संपूर्ण कुटुंबासोबत भारत सोडून पळाला आहे.\n७. गुल मोहम्मदची जबानी मुंबईला वाचवू शकली असती का \nगुल मोहम्मद हा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा तरुण होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर तोही जातीय दंगलीत सामील झाला. टायगर मेमनने दंगलीतल्या ज्या १९ युवकांना निवडलं त्यातला गुल मोहम्मद एक होता. गुल मोहम्मद १९ फेब्रुवारी १९९३ रोजी पाकिस्तानात ट्रेनिंग घ्यायला गेला आणि तो ४ मार्च रोजी भारतात परतला. तो भारतात आल्यानंतर त्याच्या भावाने त्याला पोलिसांना शरण जाण्याविषयी त्याचं मन वळवलं. भावाचं ऐकून तो पोलिसांना सामील झाला. ती तारीख होती ९ मार्च १९९३ म्हणजे बॉम्बस्फोटाच्या ठीक ३ दिवसांपूर्वी. त्याने पोलिसांना त्याचं दंगलीत सामील असण्यापासून ते पाकिस्तानातील ट्रेनिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉम्बस्फोटा विषयी अत्यंत महत्वाची माहिती पुरवली. यात त्याने स्फोट होणारी ठिकाणांची माहिती देखील सांगितली होती. पण पोलिसांनी या जबानीला निव्वळ एक ‘थाप’ म्हणून दुर्लक्षित केलं. पुढच्याच ३ दिवसांनी जो हत्याकांड घडला त्याने ही थाप नव्हती हे सिद्ध झालं.\n८. २०१७ मधील न्याय\n२०१७ साली विशेष कोर्टाने दिलेल्या न्यायदानात ६ जणांना दोषी ठरवण्यात आलं. यात मुस्तफा डोसाला टाडा कायद्याप्रमाणे दोषी ठरवलं गेलं. हत्यार पोहोचवणे तसेच पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यासारख्या आरोपाखाली तो दोषी ठरला. अबू सालेमवरही हत्यार पोहोचावल्याचा आरोप लावला गेला. कय्युम शेखने प्रत्यक्ष संजय दत्तला हत्यार दिल्याबद्दल त्याच्यावर आरोप सिद्ध झाले. अश्याच प्रकारे ताहीर मर्चंट, रियाज सिद्दिकी, फिरोज खान आणि करीमुल्ला शेख यांना दोषी ठरवण्यात आलं.\nभारतीय इतिहासातील हा सर्वात विनाशकारी बॉम्बस्फोट होता. आज २५ वर्षानंतरही त्या घटनेकडे बघताना अनेक प्रश्न पडतात आणि मन सुन्न होतं.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_9689.html", "date_download": "2018-12-10T00:17:19Z", "digest": "sha1:CBDVX2UEEUDVSZULFUCMTWCSIWMUG4QM", "length": 18370, "nlines": 105, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): बटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\n\"गच्चीसह---झालीच पाहिजे\" ह्या लेखातील एक मजेदार प्रसंग\nमेंढे पाटलांच्या बंगल्यात दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्च\nस्वागत केले. प्रथम द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतर\nसोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्याचा पंचा ओढला.\n(बाबांचा पंच्यापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही) काही वेळाने एक\nगुरखावजा भय्या अगर भय्यावजा गुरखा घावत आला आणि त्याने नुसत्या \"अबे\nटायगर--\" एवढ्या दिन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली.\nभय्याच्या (अगर गुरख्याच्या) थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची समजूत\nझाली आणि त्यांनी त्याला गुड मॉर्निंग केले. मेंढे पाटलांच्या 'आश्वासनाच्या सभे'त\nसोकाजीराव हजर नव्हते. गुप्ते एक डोळा कुत्र्यावर व दुसरा गुरख्यावर ठेवून होते. शेवटी\n\"हम बटाट्याची चाळकी ओरसे शिष्टमंडळ के नाते श्रीमान मेंढे पाटीलजी के दर्शनके लिये आये है--\" आचार्य.\n\"हम सोकाजी त्रिलोकेकर ओर बाबा बर्वे आचार्य होएंगा--\" त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंधी केली.\n\"जरा थांबा हं--\" आचार्य बाबांनी त्यांना आवरले, \"हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंढे पाटील हमें दर्शन देनेकी कृपा करेंगे\n\"हम करेंगे या मरेंगे--\" गुप्ते उगाच ओरडला.\n\"गुप्तेसाहेब, जरा--\" बाबांनी त्यांना थांबवीत म्हटले, \"जनताकी मांग हम श्रीमानजी के प्रती निवेदन करने का स्वप्न-स्वप्न-\n\"हमारे ऊर मे बाळगते है\" त्रिलोकेकरांनी दुसरी चिंधी फाडली.\nइतक्या सभांषणानतंरही गुरख्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.काय आहे राव, निट सांगा की--\" गुरख्याच्या (अगर भय्याच्या) तोंडून अस्खलीत मराठी ऎकुन पाद्याने अथर्वशीर्ष म्हटल्याच्या धक्का तिघांनाही बसला,\n\"माफ करा हं. मला वाटलं, आपण गुरखे आहा--\nसाधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा' ह्या चालीवर सुरुवात केली.\n\"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या.\" (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले\n\"पण नाही नि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही उपवास सुरू केला आहे, जेवत होतो , तसाच उठुन आलो नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही\" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. \"ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार\" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता\" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. \"ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार\" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता\nमाझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा \"काय संबंध\" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला.\n\"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला सा-या गोष्टी टमरेलची चोरी ती काय टमरेलची चोरी ती काय अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु सांर इथंच टाकून जायंच आहे बंर सांर इथंच टाकून जायंच आहे बंर\n\"पंत उजाडल्यावर टमरेल--नाही टमारेल उजाडल्यावर कोंबडं झाकलं काय उजाडल्या राहतंय थोडचं तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर\n\" मला काही कळेना.\n\"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ. मी जनोबापुढं शभंर टमरेलं भरून ठेवतो. वापर म्हणांव दिवसभर, पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा---ह��� अन्नब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत.\"\n\"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू\n\"भ्रमण मंडळ\"ह्या लेखातील एक प्रसंग\nकाही वेळाने कल्याण आले. बाबुकाकांना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आठवण झाली. सोकाजी त्रिलोकेकरांनी कुठलासा डोंगर दाखवुन तिथे हाजी मलंगाची समाधी असल्याचा व्रतातं सांगतिला. काशिनाथ नाडकर्ण्यानां केव्हापासुन तहान लागली होती. त्यांच्या खिडकीसमोर चहावाला आला आणि कोचरेकरमास्तरांनी शेजारच्या मावळ्याशी दोस्ती केली.\n\"कुठं पुण्याला चाललात का\n\" कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचं नाही ह्या शेतकरीधर्माला जागुन त्याने उलट प्रश्न केला.\n\"आम्ही लोणावळ्याला. तिथं गाडी बदलून तळेगावला जायाचं.\"\n\"तळेगावाला असता वाटतं आपण\n\"नाही.\" कुठे असतो हे उत्तर नाही.\n\"ढोरवाडी-- म्हंजी ही पिराची ढोरवाडी नव्हं. ती आली अंदा-या मावळाच्याअंगाला. आमची फकिराची ढोरवाडी.\"\n\"दोन ढोरवाड्या आहेत वाटतं\n येक पिराची, येक फकिराची, आन एक जंगमाची ढोरवाडी हाय. ती पार खाल्ल्या अंगाला हाय.\"\n\"खाल्ल्या अंगा\" चे कोडे कोचरेकरानां उमगले नाही. परंतु \"अस्सं\" असेम्हणुन जंगमाची ढोरवाडी कुठे आहे हे आपल्या नेमके लक्षात आल्याचा त्यांनी चेहरा केला.\n\"आपून काय ब्य़ांडात असता का पोलिसात\" कोचरेकरमास्तरांच्या 'ड्रेसा' कडे द्र्ष्टी टाकीत शेतकरीदादांनी सवाल केला.\"नाही, शिक्षक आहे मी.\"\n\"हा-- मोठी असल साळा आमच्या गावाला गुदस्तसाली झाली साळा, परमास्तर लय द्वाड हाय. च्यायचं खुटायवढं कारटं धाडलय मास्तर करुन, काय पोरं हाकनार आमच्या गावाला गुदस्तसाली झाली साळा, परमास्तर लय द्वाड हाय. च्यायचं खुटायवढं कारटं धाडलय मास्तर करुन, काय पोरं हाकनार\nअसे म्हणुन बसल्या ठिकाणाहुन मास्तराच्या निषेधार्त त्याने एक तंबाखूची पिंक खिडकीबाहेर तोंड काढुन टाकली. 'पोरं हाकणं', 'खुटाएवढं कारटं'वगैरै शब्दप्रयोग कोचरेकरमास्तरांना तांदळांतल्या खड्यांसारखे लागत होते. प्रवासातपंडितमैत्री होते अशा अर्थाचा श्लोक त्यांनी पाठ केला होता. त्यांच्या वाट्याला मात्र हाशिक्षकांविषयी एकेरी उल्लेख करणारा इसम आला होता. परंतु पुण्यात 'पं��ित' नक्कीभेटतील ह्या आशेवर ते तग धरुन काशीनाथ नाडकर्ण्यांच्या पेटा-यावर बसले होते.\n\"आपण ढोरवाडीला काय करता\nविचारलेल्या प्रश्नाला सरळ असे पहीलेच उत्तर मिळाल्याचा कोचरेकर-मास्तरांना माफक आनंद झाला\n\"जपानी भातशेतीविषयी आपलं काय मत आहे\" आणखी एक प्रयत्न कोचरेकरमास्तरांनी केला.\n\"आपल्या देशात सध्या जो प्रयोग चालला आहे जपानी भातशेतीचा---\"\n\"खुळ्याचा कारभार आहे समदा. त्यो आमचा पुतन्या कुठं शेती कालिजात शिकूनशाणा झालाय, त्यानं चलविलंय काय तरी श्येतावर ह्यो जपानी खुळच्येटपणा--\"\n\"पण आपण नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी प्रयोगहा प्रगतीचा पिता आहे.\" वर्गाताल्या भिंतींवर लिहीलेल्या अनेक वाक्यांपैकी एकवाक्य कोचरेकरमास्तर म्हणाले.\n\" कोचरेकरमास्तरांच्या प्रश्नाला चोळलेली तंबाखु हे उत्तर मिळाले.\n\"नाही. तंबाखु खात नाही मी.\"\n\"आमच्या साळंतला मास्तुर इड्या फुंकीत बसतो. नकायवढं मास्तुर--थुत\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-sx600-hs-point-shoot-digital-camera-black-combo-ucb-watch-price-pdqlKG.html", "date_download": "2018-12-10T00:38:53Z", "digest": "sha1:NZBKXX6EQRAXSMJKBPSRKMZMOS5L67ZV", "length": 15697, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरश��ट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन Approx. 16.0 megapixels\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx. 461000 dots\nइन थे बॉक्स Main Unit\n( 2980 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 56 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nकॅनन पॉवरशॉट सक्स६०० हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक कॉम्बो उसाब वाटच\n5/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिर���ार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/6077-rohit-raut-and-juilee-joglekar-s-new-cover-song-celebrates-friendship", "date_download": "2018-12-09T23:49:57Z", "digest": "sha1:QBXVNTWMSW7ZDYIA4LK3Q5L43QYYBIWE", "length": 8551, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\nPrevious Article गारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\nNext Article रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’\nमराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकरचं गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिलं मॅशअप आल्यावर आता रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग रिलीज झालंय. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं फ्रेंडशीप कव्हर साँग आलंय. ‘तेरा-यार हूँ मै- तेरी यारियाँ’ हे ह्या दोघांचे मॅशअप जेवढं सुमधूर आहे, तेवढाच गाण्याचा व्हिडीयोसुध्दा सुरेख चित्रीत केलेला आहे.\nह्या गाण्याविषयी रोहित राऊत सांगतो, “लोकाग्रहास्तव आम्ही पहिलं मॅशअप केलं. ते आमच्या चाहत्यांना एवढं आवडलं, की त्यांनी अजून एक गाणं गाण्याचा आग्रह धरला. म्हणून आता हे दूसरं कव्हर साँग घेऊन येतोय. आणि आमच्या चाहत्यांना वचन दिल्याप्रमाणे, अजून काही कव्हर साँग घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.”\nगायिका जुईली जोगळेकर म्हणाली, “माझ्यासाठी आणि रोहितसाठी यंदाचा फ्रेंडशीप डे खास आहे. कारण आमच्या मैत्रीला यंदा एक दशक पूर्ण होते आहे. त्यामूळे दूसरं कव्हर साँग करताना मैत्रीविषयीचीच दोन गाणी आम्ही निवडली.”\nPrevious Article गारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\nNext Article रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’\nमैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर ला���च\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/accidental-hazard-due-dilapidated-school-buildings-124532", "date_download": "2018-12-10T00:16:23Z", "digest": "sha1:MO2P3KJDXW2WPSISD6L6YTD3UAIQKOFC", "length": 15985, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Accidental hazard due to dilapidated school buildings मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीमुळे अपघाताचा धोका | eSakal", "raw_content": "\nमोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीमुळे अपघाताचा धोका\nसोमवार, 18 जून 2018\nपिरंगुट : लवळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेले सुमारे वर्षभऱ येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरून शेजारच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहेत. धोकादायक अवस्थेत असलेली ही इमारत तातडीने पाडावी, अशी मागणी रवींद्र शितोळे व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करूनही अद्याप त्य़ाची दखल घेतलेली नाही. कोणत्याही प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनीही याबाबत गांभिर्याने या घटनेकडे पाहिलेले नसल्याने इथल्या चिमुरड्यांच्या जीवावर ही इमारत बेतण्याचा मोठा धोका आहे.\nपिरंगुट : लवळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेले सुमारे वर्षभऱ येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरून शेजारच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहेत. धोकादायक अवस्थेत असलेली ही इमारत तातडीने पाडावी, अशी मागणी रवींद्र शितोळे व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करूनही अद्याप त्य़ाची दखल घेतलेली नाही. कोणत्याही प्रशासनाने तसेच लोकप��रतिनिधींनीही याबाबत गांभिर्याने या घटनेकडे पाहिलेले नसल्याने इथल्या चिमुरड्यांच्या जीवावर ही इमारत बेतण्याचा मोठा धोका आहे.\nयेथील विद्यार्थ्यांचा बळी गेल्यावरच या समस्येकडे लक्ष जाणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ही इमारत उभारलेली आहे. दगड, वाळू आणि सिमेंटमध्ये बांधलेल्या या इमारतीवर बेंगलोरी कौले बसविली आहेत. एकूण चार खोल्यांपैकी एक खोली सध्या पूर्ण ढासळलेली आहे. पूर्वेकडील एका खोलीवरील बेंगलोरी कौलांचे आच्छादन वाशे व बॅटनसहीत पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहे. भिंतीही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आच्छादन पूर्ण कोसळल्याने बाजूच्या भिंतीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यातील एक भिंत पडल्यास संपूर्ण इमारत जमीनदोस्त होण्याच्या धोका आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोडकळीस आलेल्या इमारतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.\nया मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीलगतच दक्षीण बाजूला नवी आरसीसीमधील इमारत उभारली असून त्या इमारतीत शाळा भरते. ही जुनी इमारत आणि नवीन इमारत यांच्यात केवळ पंधरा ते वीस फुटांचे अंतर आहे. विद्यार्थ्यांचा वावर या जुन्या इमारतीलगतच असल्याने कोणत्याही क्षणी जुनी इमारत विद्यार्थ्यांचा अंगावर कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे शासनाने ही जुनी इमारत तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nयाबाबत सरपंच स्वाती गायकवाड म्हणाल्या, \" मोडकळीस आलेली ही जुनी इमारत पाडण्यासाठी तसेच अन्या कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीला पत्रव्यवहार केलेला आहे. शासन्याच्या परवानगीशिवाय ही इमारत पाडू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी या इमारतीचा धोका वाढलेला आहे. शासनाने तातडीने परवानगी देऊन ही इमारत पाडावी.\" याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने...\nलसीकरणानंतर बिघडली विद्यार्थ्याची प्रकृती\nसोलापूर : औजजवळील आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील ऋषिकेश शिवा��ंद डोंबाळे (वय 9) या विद्यार्थ्याला 7 डिसेंबर रोजी लस...\nशाळेच्या जलकुंभात आढळली दारूची बाटली\nभंडारा : तुमसर तालुक्‍यातील सुकळी (देव्हाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील जलकुंभात दारूची बाटली टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या...\nजिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा एकदा राजकीय आखाडा \nमांजरी - शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत. असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nइंग्रजी शाळांना 827 विद्यार्थ्यांचा बाय बाय\nसातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chagan-bhujbal-admitted-lilawati-hospital-8238", "date_download": "2018-12-10T00:39:49Z", "digest": "sha1:EDWYMPNLBEMT6BNWDXIFLLIIDY6BB5L3", "length": 12948, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Chagan Bhujbal admitted to lilawati Hospital | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nछगन भुजबळ लीलावती रुग्णालयात\nछगन भुजबळ लीलावती रुग्णालयात\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबई : आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी (ता.१४) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.\nमुंबई : आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी (ता.१४) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.\nगॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ यांना गेल्या आठवड्यात केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे उपचारादरम्यान स्पष्ट झाले; परंतु शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात न करण्याचा निर्णय भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असल्याचे लीलावतीकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र भुजबळ यांच्या आरोग्याबाबत तपशील देण्यास लीलावती प्रशासनाने नकार दिला.\nराष्ट्रवाद छगन भुजबळ केईएम आरोग्य health प्रशासन administrations\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पा���ीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bobhata.com/lifestyle/how-firecrackers-are-made-2418", "date_download": "2018-12-09T23:29:22Z", "digest": "sha1:J5DZE4WERV7SSOMS334MBY66GGMMTHTG", "length": 10229, "nlines": 54, "source_domain": "www.bobhata.com", "title": "फटाके कसे बनवतात माहित आहे का ? जाणून घ्या फटाके बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया !!!", "raw_content": "\nफटाके कसे बनवतात माहित आहे का जाणून घ्या फटाके बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया \nदिवाळी येतेय… दिवाळीच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. नवीन कपडे, फराळ यासोबत आणखी एका गोष्टीची खरेदी या सणाला होत असते… फटाके लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे फटाके कसे बनवतात याचा कधी विचार केलाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे फटाके कसे बनवतात याचा कधी विचार केलाय धडाम आवाज करणारे, रंगांची उधळण करणारे, जागेवर गोल फिरणारे, सरररकन आकाशात झेपावणारे असे फटाक्यांचे विविध प्रकार कसे बनव�� असतील धडाम आवाज करणारे, रंगांची उधळण करणारे, जागेवर गोल फिरणारे, सरररकन आकाशात झेपावणारे असे फटाक्यांचे विविध प्रकार कसे बनवत असतील चला तर मग जाणून घेऊया…\nफटाके म्हणजे एक छोटे स्फोटक पदार्थ असतात ज्यांच्यात रसायने आणि इंधने वापरली असतात. जेव्हा यांचा स्फोट होतो तेव्हा आवाज आणि रंग बाहेर पडतात. अचानक बाहेर पडलेली मोठ्या प्रमाणातील ऊर्जा जेव्हा हवेत येते तेव्हा हवेच्या दबावामुळे शॉकवेव्ह निर्माण होतात आणि परिणामस्वरूप आपल्याला आवाज ऐकायला मिळतो.\nफटाके तयार करण्यासाठी कागदामध्ये स्फोटक दारू (गन पावडर) भरून कागदाला गरजेनुसार वेगवेगळे आकार दिले जातात. पाहूया या गन पावडर मध्ये काय काय असते -\n1. पोटॅशिअम नायट्रेट (KNO3) - नायट्रेट हे रासायनिक क्रिया घडवण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करते.\n2. चारकोल - चारकोल कार्बन पुरवठा करते.\n3. सल्फर (S) - इंधनाचे काम सल्फर करते.\nजेव्हा आपण फटाक्याची वात पेटवतो, तेव्हा ती जळत जाऊन या रसायनांपर्यंत पोचते. ज्यावेळी आगीचा संपर्क गन पावडरशी होतो त्या वेळी नायट्रेट, चारकोल आणि सल्फर यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून स्फोट होतो आणि नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड गॅस व पोटॅशिअम सल्फाईड निर्माण होतात. नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅसच्या प्रचंड दबावामुळे कागदाचे आवरण फाटते आणि जोरदार धमाक्याचा आवाज येतो. विविध केमिकल्स मुळे वेगवेगळे रंगही दिसतात.\nफटाक्यांना जी वात लावलेली असते ती सुद्धा गन पावडरनेच तयार केली असते. त्या सोबत त्यात पोटॅशिअम परक्लोरेट नावाचे रसायन वापरले असते जे ऑक्सिडायजरचे काम करते.\nआता पाहूया हे फटाके तयार कसे होतात -\nजाड कागदाचे अनेक थर लोखंडी रॉडला गुंडाळून त्याच्या पोकळ नळ्या बनवल्या जातात. या नळ्या फटाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या जाडीच्या आणि आकाराच्या असू शकतात. नंतर त्यांना अवजारांचा वापर करून घट्ट बांधले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या गुंडाळीचे छोटे छोटे भाग केले जातात. हेच आपले फटाके. या फटाक्यांची एक बाजू एका विशिष्ट प्रकारच्या लाल मातीने बंद केली जाते. नंतर यात दबाव देऊन गन पावडर भरली जाते. शेवटी वरच्या बाजूने वात लावून त्याची दुसरी बाजू सुद्धा बंद केली जाते. झाला फटाका तयार\nआता हे फटाके ठरवलेल्या संख्येत एकत्र करून त्यांचे पॅकेट केले जातात. खोक्यात किंव��� प्लास्टिक पिशवीत यांना पॅक करून त्यावर कंपनीचे लेबल लावले जाते आणि नंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात.\nफटाक्यांचा इतिहास बघितला तर तो फार प्राचीन काळापासून दिसतो. इसवीसनाच्या दोनशे वर्षे पूर्वीपासून चीनमध्ये फटाक्यांचा वापर केलेला आढळतो. वाईट शक्तींना पळवून लावण्यासाठी पोकळ बांबूला गरम करून त्यातून जोराचे आवाज चिनी लोक काढत असत. नंतर गन पावडरचा शोध लागला आणि बांबू मागे पडले. पण आजही जास्तीत जास्त फटाक्यांना बांबूचाच आकार ठेवला जातो. चीनमध्ये सुरू झालेली ही फटाके फोडण्याची पद्धत नंतर जगभरात पसरली.\nआपल्याकडे जसे दिवाळीला फटाके फोडले जातात तसेच अनेक देशांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला, हॉलोवीन सणाला, मुस्लिम देशांमध्ये ईदला, नेपाळमध्ये तिहार सणाला, मोरोक्को मध्ये अशुरा सणाला फटाके वाजवले जातात.\nसध्या मात्र अनेक देशात फटाक्यांवर प्रदूषणाच्या कारणांमुळे बंदी घातली गेली आहे. भारतात पूर्णतः बंदी नसली तरी कोर्टाने वेळेचे निर्बंध मात्र लावले आहेत. दिलेल्या वेळेत फटाके उडवून आपण दिवाळी आनंदाने साजरी करू या…\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z151219024117/view", "date_download": "2018-12-10T00:17:41Z", "digest": "sha1:YSZQSDANMQP35HWU2O6ZU3LYPR5AHXTN", "length": 8436, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वधूची वर्ज्य कुले", "raw_content": "\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nवधू वरापेक्षा लहान असावी\nस्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता\nस्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nमनुस्मृती अ. ३, श्लो. ६ -७ येथे वधूची वर्ज्य कुले पुढीलप्रमाणे लिहिली आहेत:\nमहान्त्यपि समृद्धानि गोजाविधधान्यत: ॥\nस्त्रीसंबंधे दशैतानि कुलानि परिवर्जयेत् ॥६॥\nहीनक्रीयं निष्पुरुषं निश्छंदो रोमशार्शसम् ॥\nअर्थ : वधूचे कुल गाई, शेळ्या, मेंढ्या, द्रव्य आणि धान्य यांही कितीही समृद्ध असले, तरी ते पुढील १० प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचे असता कामाचे नाही:\n( १ ) हीनक्रिय म्हणजे क्रियाहीन;\n( २ ) ज्या कुळात पुरुषसंतती झालेली नाही अथवा होत नाही, अगर ज्या कुळात प्राय: मुलींचीच संख्या पुष्कळ उत्पन्न होते;\n( ३ ) वेदरहित म्हणजे वेदाचे अध्ययन न करणारे, अर्थात वेदांत सांगितलेले आचार ( सदाचार ) न पाळणारे इत्यादी;\n( ४ ) ज्या कुळातील माणसे केसाळ आहेत, म्हणजे त्यातील माणसांस अतिलांव अतिदाट व राठ केसच येतात;\n( ५ ) ज्यांतील माणसांस मूळव्याधीचा विकार आहे;\n( ६ ) क्षयरोगाने युक्त;\n( ७ ) अग्निमांद्य ( Dyspepsia ) रोगाने युक्त;\n( ८ ) अपस्मार म्हणजे फ़ेपरे इत्यादी व्याधी जडलेले;\n( ९ ) कोडाने युक्त; व\n( १० ) महाव्याधी जडलेले.\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-guava-plantation-technology-agrowon-maharashtra-7830?tid=168", "date_download": "2018-12-10T00:30:47Z", "digest": "sha1:BIMRKRISB3DHGEBZKZW4WRXFIRAI5F7M", "length": 13485, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, guava plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू लागवड कशी करावी\n��ेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nलागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nउत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.\nसंपर्क : ०२४२६- २४३२४७\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...\nशेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत चालणाऱ्या नेत\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा\nनगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या आहेत.\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रण\nकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते.\nसध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात थंडी सुरू झाली आहे. थंडीमुळे जनावरांच्या उत्प\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण\nसध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे तलाव, नद्या यांचे प्रदूषण ही मोठी समस्या ब\nइतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nऊस प��चटाचे गांडूळ खत कसे तयार करावेगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...\nकोंबडीखताचा वापर कसा करावामशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...\nगोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nफळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nकरवंदाची लागवड कशी करावीकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nपेरू लागवड कशी करावीपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nनारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावेसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...\nजांभूळ लागवड कशी करावीदापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2018-12-09T23:27:26Z", "digest": "sha1:QQRMMETY7RX5W3WTKQZ2FVPZDXRAMSMG", "length": 13653, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंत देव - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१ नोव्हेंबर, इ.स. १९२६\n३० ऑक्टोबर , इ.स.२०१८\nमराठी भाषेतील संगीतकार व पार्श्वगायक.\nयशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८) हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते.\n३ कवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी\n४ यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी\nयशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.\nआपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.\nकवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी[संपादन]\nअरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात\nअशी धरा असे गगन कधी दिसेल का\nअशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा\nआयुष्यात खूप चौकटी पाहिल्या\nकोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे\nकृष्णा उडवू नको रंग\nजीवनात ही घडी अशीच राहू दे\nतू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी\nदिवाळी येणार अंगण सजणार\nनीज रे नीज रे बाळा\nप्रिया आज माझी नसे साथ द्याया\nमन हे खुळे कसे\nमने दुभंगली म्हणून जोडता येत नाही\nमाणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे\nयेतो तुझ्या आठवणींचा घेऊन सुगंध वारा\nलागेना रे थांग तुझ्या\nविश्वाचा खेळ मांडिला आम्ही\nश्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे\nस्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी\nयशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत ��िले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या \"कथा ही रामजानकीची\" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.\nयशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी[संपादन]\nअपुल्या हाती नसते काही\nअरे देवा तुझी मुले अशी\nअशी धरा असे गगन\nअशी पाखरे येती आणिक\nअसेन मी नसेन मी\nआज राणी पूर्विची ती\nकोण येणार ग पाहुणे\nकृष्णा उडवू नको रंग\nगणपती तू गुणपती तू\nआजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nगदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा पुरस्कार\nशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५)\nप्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्र, शब्दांकन - अशोक चिटणीस)\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\n'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर यशवंत देव यांनी संगीत दिलेली गाणी\nइ.स. १९२६ मधील जन्म\nइ.स. २०१८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T00:06:54Z", "digest": "sha1:GMTR6FWBD7SS3EYTZVXNHXDKJNBYZYGY", "length": 17784, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाई जबाबदार; सीआयडी चौकशीची मागणी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाई जबाबदार; सीआयडी चौकशीची मागणी\nदापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाई जबाबदार; सीआयडी चौकशीची मागणी\nरत्नागिरी, दि. २९ (पीसीबी) – अंबेनळी बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच गाडी चालवत होते. तेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकाश सावंत देसाई यांना दापोली कृषी विद्यापीठाच्या सेवेतून निलंबित करून सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.\nनातेवाईकांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून निलंबित करून त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांची नार्को टेस्ट करुन दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी नातेवाईकांनी केली.\nबस दरीत ज्या ठिकाणी कोसळली, तेथील भाग हा कातळाचा आहे, तिथे मातीचा लवलेशही नाही, तिथून ट्रेकर्सही सहजरित्या वर चढू शकत नाहीत, मग प्रकाश सावंत देसाई कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात, पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचे प्रकाश सावंत देसाई सांगतात. मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि तोच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला.\nदरम्यान, पावसाळी सहलीला निघालेल्या दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस २८ जुलै रोजी अंबेनळी घाटातील दरीत कोसळली होती. या अपघातात बसमधील ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरीत्या बचावले होते.\nदापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाई जबाबदार\nPrevious articleआगामी निवडणुकीसाठी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर युती करणार \nNext article“चोर तो चोर वर शिरजोर”; भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळेंवर टिकास्त्र\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nधुळ्यात भाजपला पुन्हा धक्का; अनिल गोटे करणार शिवसेनेचा प्रचार\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा\nधक्कादायक : महिला शिपायाला शारीरीक संबंधासाठी एसीबीच्या अधिक्षकाची १ कोटींची ऑफर;...\nउच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणाबाबत या महिनाअखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री\nदीड शहाण्यांनी आधी समजून घ्यावे; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/prevent-heart-attack-tips-marathi/", "date_download": "2018-12-10T00:32:45Z", "digest": "sha1:4OXFYY5VMKDGCSI6LIU4ZDF7WVGHLELJ", "length": 17209, "nlines": 170, "source_domain": "healthmarathi.com", "title": "हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत स्मार्ट टिप्स :\nहार्ट अटॅकचे स्वरुप आज अंत्यंत चिंताजनक बनले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हृद्यविकार आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव या प्रमुख कारणांमुळे हृद्यासंबंधी विकारांचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे.\nयासाठी प्रत्येकाने आपल्या हृद्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. यासाठी योग्य आहार- विहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे, वजन आटोक्यात ठेवणे, वेळोवेळी हृद्यसंबंधी तपासणी करुन घेणे आणि हृद्याशी संबंधीत सामान्य समस्याविषयी जागरुक असणे गरजेचे आहे. हे सुद्धा वाचा.. हार्ट अटॅक म्हणजे काय त्याची कारणे, हार्ट अटॅकची लक्षणे, निदान आणि उपचार माहिती मराठीत जाणून घ्या.\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी उपाय, दूर ठेवा हृदयविकाराला, हार्ट अटॅकपासून बचाव कसा करावा, हार्ट अटॅक कोणती दक्षता घ्यावी, घरगुती उपाय माहिती, योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी उपाय व स्मार्ट टिप्स :\nहार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱया कारणांपासून दूर राहिल्यास हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहता येते. यासाठी,\n• उच्चरक्तदाब, मधुमेह, हाय ब्लड कोलेस्टेरॉल किंवा लठ्ठपणा हे विकार असल्यास त्यांवर तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत.\n• नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्या.\n• ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करा.\n• कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवा.\n• मधुमेह असल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक.\n• उच्चरक्तदाब (हाय ब्लडप्रेशरचा) त्रास असल्यास डॉक्��रांनी दिलेली औषधे नियमित घ्या.\n• ‎वजन आटोक्यात ठेवावे. वजन आटोक्यात कसे ठेवावे हे ही जाणून घ्या.\n• ‎शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे. नियमित व्यायाम, व योगासने करावित. दररोज किमान 30-45 मिनिटे व्यायामासाठी द्यावित.\n• ‎सॅच्युरेटेड फैट्स, अंड्यातील पिवळा बलक, मांसाहार, चरबीजन्य पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्टफूड, बेकरी पदार्थ, मिटाई, खारट, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.\n• सॅच्युरेटेड फैट्स म्हणजे सामान्य तापमानाला गोठणारे पदार्थ. जसे तूप, लोणी, साय, खवा, प्राणिज चरबी, चरबीजन्य पदार्थ, चॉकलेट्स, वनस्पती तूप (डालडा), अंड्यातील पिवळा बलक इत्यादी पदार्थ खाणे टाळावे. सॅच्युरेटेड फैट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढते.\n• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, लसूण, तंतुमय पदार्थांचा समावेश अधिक असावा.\n• धुम्रपान, तंबाखू, मद्यपान इ. व्यसनांपासून दूर राहावे. धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हार्ट अटॅकचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.\n• ‎परिवारामध्ये (उदा. आई, वडील, आजी, अजोबा, बहिण, भाऊ) यांमध्ये जर हार्ट अटॅकसंबंधी समस्या आहेत का पहा. कारण अनुवंशिक कारकांमुळे आपणासही हृद्य विकार होण्याची अधिक शक्यता असते. असे काही असल्यास विशेष काळजी घ्या.\n‎• मानसिक ताणतणाव रहित रहावे.\nया उपायांचे अवलंब केल्यास हृद्यविकारापासून दूर राहता येते.\nहार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला..\n• कोणत्याही व्यक्तीमध्ये जर मधुमेह (डायबेटीस), उच्चरक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यासारख्या समस्या असल्यास हार्ट अटॅक येण्याचा अधिक धोका असतो.\n• ‎गुड कोलेस्ट्रॉल 50 पेक्षा कमी असणे धोक्याचे असते.\n• ‎बॅड (वाईट) कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.\n• ‎तर ब्लड प्रेशर 130/85 mm/Hg पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.\n• ‎धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न अ��ल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleकावीळ – कारणे, लक्षणे व उपचार मराठीत माहिती (Jaundice in Marathi)\nNext articleफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\n‘अ’ जीवनसत्वाची मराठीत माहिती (Vitamin-A in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nचिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)\nकावीळ – कारणे, लक्षणे व उपचार मराठीत माहिती (Jaundice in Marathi)\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6-2/", "date_download": "2018-12-10T00:04:17Z", "digest": "sha1:ZFQC3IDJRZLXA2OMWPH7BIQZZ2TQFMNV", "length": 14331, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "काँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच���या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त���यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications काँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nनवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाची कमान हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत बदल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी आज (मंगळवारी) अनेक मोठ्या नेत्यांच्या खाद्यांवर महत्वाची जबाबदारी टाकली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे पक्षाचे खजिनदारपद देण्यात आले आहे.\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल\nPrevious articleकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nNext articleपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प��रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीमांमध्ये दंगली घडवण्याचे कट- राज ठाकरे\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nआधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने कस्पटेवस्तीतील वृध्देला हजारोंचा गंडा\nउच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C-4/?date=2018-1-7&t=week", "date_download": "2018-12-09T23:58:37Z", "digest": "sha1:PDEMYSSVPUXRFJW6SHAMWBDS74IE5Q2A", "length": 8702, "nlines": 144, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत या योजनेअंत���्गत असलेल्या निधीमधून गावाची निवड करुन निवडलेल्या गावांतील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन Antirebis vaccine व जंतनाशक औषधे देण्यात येणार आहे.\nआपले कमीत कमी दराचे जिल्हयामध्ये निवडलेल्या गावात जावून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन Antirebis vaccine व जंतनाशक औषधे देण्यासाठीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि.6/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांचे शस्त्रक्रियेनंतरचा उपचार व पाठपुरावा संबंधीत संस्थेने करणेचा आहे.\nकोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-university-vice-chancellor-forced-leave-65600", "date_download": "2018-12-10T00:26:22Z", "digest": "sha1:Y5VNKIR25GBYHDDPM4AGBBTSY3OWOIVC", "length": 12270, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news university vice chancellor on forced leave मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सक्तीच्या रजेवर? | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सक्तीच्या रजेवर\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nमुंबई - रखडलेल्या निकालांमुळे टीकेचे धनी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख बुधवारी (ता. 9) रजेवर गेले. वारंवार सूचना देऊनही निकालाची मुदत न पाळल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई - रखडलेल्या निकालांमुळे टीकेचे धनी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख बुधवारी (ता. 9) रजेवर गेले. वारंवार सूचना देऊनही निकालाची मुदत न पाळल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nउत्तरपत्रिका तपासणीप्रकरणी राज्यपाला��नी दिलेली मुदत न पाळल्याने विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या प्र-कुलगुरुपदी \"व्हीजेटीआय'चे संचालक धीरेन पटेल यांची नियुक्ती झाली आहे.\nकलिना विद्यापीठातील परीक्षा भवनात राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे दररोज भेट देत आहेत. तंत्रज्ञान, कला व व्यवस्थापन विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत; मात्र केवळ \"डबल बारकोड'मुळे निकाल जाहीर होत नसल्याचे रेड्डी आणि कुंटे यांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉ. देशमुख यांची गच्छंती होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची चौकशीही सुरू केली जाईल, असेही सांगण्यात आले.\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खो���ीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/babanrao-pachpute-vehicle-accident-near-shirur-127232", "date_download": "2018-12-10T00:51:36Z", "digest": "sha1:S4K2BOB4XVJHCCDOZ4FPYYF6TXZC5K6M", "length": 11112, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Babanrao Pachpute vehicle accident near Shirur बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात; पाचपुते सुखरूप | eSakal", "raw_content": "\nबबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात; पाचपुते सुखरूप\nशनिवार, 30 जून 2018\nपाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते.\nशिक्रापूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री नऊ वाजून 50 मिनिटांनी नगर रस्त्यावरील चौफुला येथील हॉटेल कल्याणी समोर भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून बबनराव पाचपुते सुखरूप बचावले.\nपाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते. तिघेजण सुखरूप आहेत. पाचपुते यांच्यासह चालकानं सीट बेल्ट लावल्यानं मोठा अनर्थ टळला.\nअपघातानंतर पाचपुते पुण्याकडे रवाना झाले. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुते यांची विचारपूस करत धीर दिला.\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट��रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nमद्यपींनी कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली बाटली\nपाली : मध्यधुंद अवस्थेत मार्ग विचारण्यासाठी आलेल्या तरुणांना चांगुलपणाचा सल्ला देणार्‍या पालीतील एका विजवितरण महामंडळाच्या कर्मचार्याच्या...\nदारुची नशा निष्पापाच्या जीवावर बेतली\nबारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा...\nपतीला व्यायामासाठी घेऊन गेली अन् जीव गमावून बसली\nपुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती...\nऔरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाळणा हलला\nऔरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ganesh-festival-2017-kalyan-dombivali-electricity-68951", "date_download": "2018-12-10T01:11:56Z", "digest": "sha1:KHZHKORXMCFEWBAARZ76VCM5UV7PV3MM", "length": 13529, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 kalyan dombivali electricity गणेशोत्सवात कल्याण पूर्वमध्ये बत्ती गुल; गणेशभक्त नाराज, नागरिक त्रस्त | eSakal", "raw_content": "\nगणेशोत्सवात कल्याण पूर्वमध्ये बत्ती गुल; गणेशभक्त नाराज, नागरिक त्रस्त\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nगणेशोत्सव शुक्रवार 25 ऑगस्ट पासून सुरु होताच कल्याण पूर्व मधील कोळशेवाडी, तिसगाव, गणेश वाडी, दुर्गामाता मंदिर रोड, संतोषनगर, आदीसह अन्य भागात दिवसभर वीज पुरवठा अनेक वेळा खंडीत होत असल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.\nकल्याण : शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरु झाला असून, गणेशोत्सव निम्मित विविध कार्यक्रम, पूजा -अर्चा, स्पर्धा, विसर्जन सोहळा मिरवणूक, हे पाहण्यासाठी गर्दी असते मात्र कल्याण पूर्व मध्ये ऐन गणेशोत्सवामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे .\nपावसाळ्यापूर्वी सर्व सरकारी यंत्रणा पावसाळ्यात त्रास होवू नये म्हणून दुरुस्तीची काम करत असते, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही अपेक्षित होते मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत, गणेशोत्सव शुक्रवार 25 ऑगस्ट पासून सुरु होताच कल्याण पूर्व मधील कोळशेवाडी, तिसगाव, गणेश वाडी, दुर्गामाता मंदिर रोड, संतोषनगर, आदीसह अन्य भागात दिवसभर वीज पुरवठा अनेक वेळा खंडीत होत असल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गणेशोत्सव मध्ये अनेकांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केल्याने दर्शनासाठी पाहुणे, नागरीक येत असल्याने वीजपुरवठा सुरु ठेवणे अपेक्षित आहे मात्र नागरिकांचा अपेक्षा भंग झाला आहे .\nगणेशोत्सव सुरु होताच कल्याण पूर्व मध्ये लाइट गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे, अश्या काळात महिलानी देव दर्शनासाठी कसे बाहेर पडायचे, याबाबत काही अधिकारी अथवा कर्मचारी वर्गाकडे विचारपूस केल्यास गणेश मंडळाना विद्युत पुरवठा करण्यासाठी काही काळ विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो, मात्र एका भागात ठीक मात्र अन्य भागातही लाइट जाते त्याचे क़ाय असा सवाल कल्याण पूर्व मधील महिला कार्यकर्ती ज्योती पवळे यांनी केला आहे .\nमुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कल्याण परिमंडळ उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केले आहे .\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\nनांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन...\nकल्याण पूर्वला पाणी पुरवठा बंद\nकल्याण - कल्याण पूर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज शनिवार ता 8 डिसेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास ��ुटल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने...\nहत्तीरोगच्या तपासणीसाठी पथक द्वारली गावात दाखल\nकल्याण : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग...\n'ऑपरेशन मुस्कान’ला अकोल्यात प्रारंभ\nअकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते...\nकल्याणचे राष्ट्रीय मैदानी कुस्तीत सुवर्णपद\nनागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या उर्फ कल्याणने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ajit-nawale-warns-government-milk-rate-issue-state-7954", "date_download": "2018-12-10T00:47:54Z", "digest": "sha1:QUJ75DCN6AJPCJJEDDYU5XN5VHQ25T7R", "length": 17887, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ajit Nawale warns government on milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता दूध दरासाठी शेतकऱ्यांचा लाँगमार्च\nआता दूध दरासाठी शेतकऱ्यांचा लाँगमार्च\nरविवार, 6 मे 2018\nपुणे : दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव देण्यास सरकार अपयशी ठरल्यास दूध उत्पादक शेतकरी काही दिवसांनंतर मंबईच्या दिशेने विराट लाॅंगमार्च करून मंत्रालयासमोर फुकट दूध वाटतील. त्यातून तयार होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीला शेतकरी नव्हे तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.\nपुणे : दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव देण्��ास सरकार अपयशी ठरल्यास दूध उत्पादक शेतकरी काही दिवसांनंतर मंबईच्या दिशेने विराट लाॅंगमार्च करून मंत्रालयासमोर फुकट दूध वाटतील. त्यातून तयार होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीला शेतकरी नव्हे तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.\nसमितीचे प्रमुख व राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पुण्यात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. “शहरात ४२ रुपये दराने विकले जाणारे गायीचे दूध शेतकऱ्यांकडून १७ रुपयांनी विकत घेतले जाते आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सरकारने आदेश देऊनदेखील २७ रुपये भाव दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही. सरकार बेशरम झाल्यामुळेच आम्ही लाखगंगामधून फुकट दूध वाटा आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यामुळे दहा दिवसांत सरकारने मागण्या मान्य न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलन अटळ राहील,\" असे डॉ. नवले म्हणाले.\nराज्यातील शेतकऱ्यांकडून सव्वा कोटी लिटर्स दुधाचे संकलन केले जाते. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार एका लिटरसाठी शेतकऱ्याला ३५ रुपये खर्च येतो. साडेतीन फॅटचे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्याचे भेसळीने सव्वा दोन कोटी लिटर दूध तयार केले जात आहे. यात प्रक्रियाचालक, मार्केटिंगवाले तसेच भेसळ माफियांकडून मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. हेच भेसळीचे दीड फॅटचे दूध शहरी ग्राहकांना ४२ रुपयांना दिले जात आहे. ग्राहक आणि शेतकरी अशा दोन्ही वर्गाची लूट चालू असताना सरकार बेशरमपणे गप्प बसले आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हेच जबाबदार असतील, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला.\nशेतकरी नेते धनंजय धोर्डे म्हणाले की, \"गेल्या काही वर्षांपासून दरच मिळत नसल्याने आमच्या मनात चीड असून त्यातून फुकट दूध वाटपाचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, आमचा अंत पाहू नका.\" सध्या सुरू असलेल्या फुकट दूध वाटप आंदोलनात सरकारी कार्यालये, भाजपच्या आमदार, खासदारांना फुकट दूध वाटले जाईल. रास्ता रोको केला जाईल. त्यानंतर नगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड भागात दौरा करून दूध उत्पादकांशी संपर्क साधला जाणार आहे. त्यानंतर मंत्रालयाकडे लाॅंगमार्च केला जाईल, असे समितीने घोषित के���े आहे.\nसहकारी दूध संघाला नोटिसा देऊन २७ रुपये भाव देण्याचे सांगितले, पण संघांनी या नोटिसा फेकून दिल्या आहेत. खासगी उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असून परराज्यातील दूध तात्काळ बंद केले पाहिजे, अशी मागणीही संघर्ष समितीने केली. यावेळी शेतकरी नेते धनंजय धोर्डे, विठ्ठल पवार, अनिल देठे, साईनाथ घोरपडे, संतोष वाडेकर, दिगंबर तुरकणे, राजेंद्र तुरकणे, किरण वाबळे, नाथा शिंगाडे उपस्थित होते.\nसरकार government दूध मंत्रालय महाराष्ट्र डॉ. अजित नवले अजित नवले पत्रकार आंदोलन agitation कृषी विद्यापीठ agriculture university भेसळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis महादेव जानकर नगर पूर सोलापूर बीड\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lift-irrigation-water-bill-recovery-issue-sangli-maharashtra-7457", "date_download": "2018-12-10T00:42:21Z", "digest": "sha1:I2OPZBF25Q4DS6L2U67D2CBTCGIMDCFZ", "length": 16507, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lift irrigation water bill recovery issue, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाकुर्डे योजनेची पाणीपट्टी थकबाकी ४७ लाखांवर\nवाकुर्डे योजनेची पाणीपट्टी थकबाकी ४७ लाखांवर\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nसांगली ः वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी थकबाकी ४७.८६ लाख इतकी आहे. शिराळा तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येता आहेत. मात्र, कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी ३२.४३ लाख इतकी आहे. मुळात कऱ्हाड तालुक्‍यातील दोन नेत्यांच्या राजकारणामुळे पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nसांगली ः वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी थकबाकी ४७.८६ लाख इतकी आहे. शिराळा तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येता आहेत. मात्र, कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कऱ्हाड तालुक्‍याची एकूण पाणीपट्टी ३२.४३ लाख इतकी आहे. मुळात कऱ्हाड तालुक्‍यातील दोन नेत्यांच्या राजकारणामुळे पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nवाकुर्डे उपसा सिंचन योजनेचा शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड तालुक्‍यांना लाभ झाला आहे. कऱ्हाड तालुक्‍यातून पाणीपट्टी भरण्यास सातत्याने विरोध होत असल्याने ही योजना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पाणीपट्टी भरली तरच ही योजना सुरू होईल.\nमात्र, केवळ कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टी भरत नसल्याने या योजनेचे वर्षातून एक किंवा दोन आर्वतन मिळते. वाकुर्डे योजना झाली आहे. मात्र, शिराळा तालुक्‍यातील नेत्यांनी कऱ्हाड तालुक्‍याला पाणी द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली. परंतु कऱ्हाड तालुक्‍यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना भेटून ‘वाकुर्डे’तून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, अद्यापही पाणी सोडलेले नाही.\nकराड तालुक्‍यातील माजी आमदार विलासराव पाटील (उंडाळकर) आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये सातत्याने विरोधाचे राजकारण सुरू असते. परिणामी वाकुर्डे उपसा सिंचन योजनचे पाणी सोडले तर काही भागाला मिळते, तर काही भागाला मिळत नाही. यामुळे पाणी मिळत नसल्याने आम्ही पाणीपट्टी का भरावी, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुळात, पाणीपट्टी वसुलीसाठी या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.\nवाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी शिराळा तालुक्‍यातील लाभक्षेत्राला मिळते आहे. मात्र, या योजनेचे आवर्तन वर्षाकाठी एक किंवा दोनच मिळते. तरीदेखील या योजनेची पाणी पट्टी भरण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे तालुक्‍यातून सुमारे ८५ ते ९० टक्के पाणीपट्टीची वसूल होते. पाणीपट्टी वसूल व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाढ पुरावा करताहेत.\nसिंचन पाणी सांगली शेती\nएकत्र या, निर्य��त वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर���यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/if-the-fans-go-away-players-fees-will-but-cut-bcci-slams-virat-kohli-1786661/", "date_download": "2018-12-10T00:57:26Z", "digest": "sha1:UPMUIPJBBP6FS6SDRQU4TLXZCJMVQ4NF", "length": 14128, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले | if the fans go away players fees will but cut BCCI slams Virat Kohli | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nचाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले\nचाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले\n'...तर कोणीही तुझ्याशी १०० कोटींचे करार करणार नाही'\nBCCI ने विराटला सुनावले\nभारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील हे विराट विसरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nविराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे सोशल नेटवर्किंगवरून सांगितले आहे. त्याला टि्वटरवर अनेकांनी ट्रोलही केले आहे. आता याच प्रकरणावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो आणि त्यांची आवड निवड आम्हाला महत्वाची वाटते. मला सुनील गावस्करांना फलंदाजी करताना पहायला आवडायचे. पण त्याच वेळी मला गॉर्डन ग्रीनीज, डेसमंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स यांचीही फलंदाजी मला पाहायला आव��ते. मला सचिन, विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांचा खेळ खूप आवडायचा पण त्याचप्रमाणे मार्क वॉ, ब्रायन लारा आणि इतर परदेशी खेळाडूही तितकेच आवडायचे असं चौधरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.\nशेन वॉर्न हा फिरकी गोलंदाजांपैकी सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पाहायला नक्कीच आवडायचे. मात्र अनिल कुंबळेला गोलंदाजी करताना पाहणे जास्त चांगले वाटायचे. तसेच ज्याप्रमाणे कपिल देव यांचा खेळ आवडायचा तसाच रिचर्ड हॅडली, इयान बोथम आणि इम्रान खानचा खेळ पहाणेही पर्वणीच असायचे. मला वाटतं असं करणं म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याची कौतूक करणं. आणि हे कौतूक देश किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे त्यात बंधन ठेऊ नये.\nपुढे बोलताना त्यांनी विराटने व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे सांगितले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या देश सोडून जा वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.\nआता बीसीसीआय यासंदर्भात विराटवर काही कारवाई करते की त्याला समज देऊन सोडून देते हे येणारा काळच सांगेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-people-should-also-understand-the-report-given-by-the-backward-commission-ajit-pawar/", "date_download": "2018-12-10T00:23:12Z", "digest": "sha1:QFU4JTFPLK3DWKYRZKAVAJ525Q2C4U34", "length": 11537, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यामांशी बोलताना व्यक्त केली.\nकार्तिक एकादशीला काही जण पाऊस पडू दे म्हणतात. पण मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच मनात पाल चुकचुकू लागली. जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा, ही आमची मागणी आहे, तो न ठेवल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे, टीसचा अहवाल पटलावर ठेवावा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे त्यात काय आहे, धनगड आहे की धनगर आहे, हे तो अहवाल समोर आल्यावरच कळेल, असेही पवार म्हणाले.\n२९३ चा प्रस्ताव हा सरकारचे अभिनंदन करणारा आहे. मात्र त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला प्रत्यक्षात ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव मांडायचे आहे. दुष्काळ जाहीर केला त्यात अनेक तालुक्याचा समावेश नाही. या सर्व गोष्टी सभागृहात लक्षात आणून द्यायच्या आहेत. ही चर्चा करायची होती पण मुख्यमंत्री सभागृहात आलेच नाहीत, अशी टीका पवार यांनी केली.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – Ajit Pawarमराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत.. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यामांशी बोलताना व्यक्त केली. कार्तिक एकादशीला काही जण पाऊस पडू दे म्हणतात. पण मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच मनात पाल चुकचुकू लागली. जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा, ही आमची मागणी आहे, तो न ठेवल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे, टीसचा अहवाल पटलावर ठेवावा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे त्यात काय आहे, धनगड आहे की धनगर आहे, हे तो अहवाल समोर आल्यावरच कळेल, असेही पवार म्हणाले. २९३ चा प्रस्ताव हा सरकारचे अभिनंदन करणारा आहे. मात्र त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला प्रत्यक्षात ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव मांडायचे आहे. दुष्काळ जाहीर केला त्यात अनेक तालुक्याचा समावेश नाही. या सर्व गोष्टी सभागृहात लक्षात आणून द्यायच्या आहेत. ही चर्चा करायची होती पण मुख्यमंत्री सभागृहात आलेच नाहीत, अशी टीका पवार यांनी केली. #WinterSession #Maharashtra\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलाचखोर भूमिअभिलेख कर्मचारी गजाआड\nNext articleशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nचंद्रपूरमध्ये ट्रक-व्हॅनच्या भीषण अपघातात 11 ठार 14 जखमी\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\nधुळ्याचे आमदार गोटे यांच्या वाहनावर दगडफेक\nमिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना चक्‍क गुजराती भाषेतून वीजबिल\nसांगलीमध्ये वर्गातच विद्यार्थिनीचा खून\n‘शेतकऱ्यांना मदत’ ह्याच पवार साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/home-lighting-design-residential-lighting-plan-lighting-planning-for-home-1783157/", "date_download": "2018-12-10T00:42:11Z", "digest": "sha1:NME76P2DV3YXFUZ7K23IHBY3ZQYCP6UC", "length": 23649, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Home Lighting Design Residential lighting plan Lighting Planning for home | घर सजवताना : प्रकाशाचे नियोजन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nघर सजवताना : प्रकाशाचे नियोजन\nघर सजवताना : प्रकाशाचे नियोजन\nडेकोरेटिव्ह लाइट्समध्ये भिंतीवर लावायचे- ज्यांना वॉल लाइट म्हणतात तसे झुंबर, टेबल लॅम्पचा समावेश होतो.\nदिवाळी, दीपावली, दीपोत्सव म्हणजेच सण प्रकाशाचा, सण तेजाचा, सण दिव्यांचा. ज्या क्षणाला माणसाला अग्नीचा शोध लागला अगदी त्या क्षणापासून माणूस त्या तेजाने, प्रकाशाने प्रभावित झाला असावा. अंधकाराचे साम्राज्य नष्ट करणाऱ्या मिणमिणत्या पणतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज अशा टप्प्यावर येऊन ठेपलाय, की रोजच दिवाळी म्हटले तरी वावगे ठरू नये. घराचे किंवा कोणत्याही वास्तूचे इंटिरियर करत असताना त्यात प्रकाशयोजनेचा वाटा फार मोलाचा ठरतो. त्यातूनही आजचा काळ हा झगमगाटाचा आहे, त्यामुळे घरातील प्रकाशयोजना ही फक्त उपयुक्ततेची गोष्ट राहिलेली नाही, तर त्याच्या सोबत सौंदर्याचे आयामदेखील जोडले गेले आहेत. म्हणूनच आज दिव्यांच्या सणाच्या धर्तीवर आपणही घराच्या इंटिरियरमधील प्रकाशयोजनेबद्दल थोडे जाणून घेऊयात.\nकोणत्याही घराच्या इंटिरियरमध्ये प्रकाशयोजना, मग ती कृत्रिम असो वा नैसर्गिक फारच महत्त्वाची भूमिका पार पाडते. नैसर्गिक प्रकाशयोजनेबद्दल थोडक्यात सांगायचे तर ती पूर्णपणे आपल्या घराच्या अथवा इमारतीच्या रचनेवर अवलंबून असते. कृत्रिम प्रकाशयोजना मात्र कशी करावी हे संपूर्णपणे आपल्या हातात असते.\nकृत्रिम प्रकाशयोजनेचे ढोबळमानाने आपण दोन भाग करू शकतो. एक म्हणजे, टास्क लाइटिंग आणि दुसरे डेकोरेटिव्ह लाइटिंग. टास्क लाइटिंग या नावावरूनच आपल्याला त्याचे स्वरूप लक्षात येते. जेव्हा जेव्हा नैसर्गिक प्रकाशाची कमतरता भासते, अशा वेळी रोजचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ही प्रकाशयोजना आवश्यकच. ही प्रकाशयोजना शक्यतो छतावरून केली जाते. जेणेकरून, संपूर्ण खोलीत एकसारखा प्रकाश पसरेल. पूर्वी याकरता टय़ूब लाइट्स, सीएफएल लाइट्सचा वापर होत असे. आता मात्र एलईडी पॅन�� लाइट्सने यांची जागा घेतली आहे. एलईडी पॅनल लाइट्स हे टास्क लाइट्सचे एक उत्तम उदाहरण आहे. यात घरगुती वापरासाठी अगदी ५ व्ॉटपासून ते २२ व्ॉटपर्यंत निरनिराळ्या क्षमतेचे लाइट्स मिळतात. एलईडी पॅनेलचा विचार करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. एक तर याची प्रखरता सामान्य टय़ूब लाइट किंवा बल्बपेक्षा जास्त असते. शिवाय याचा उजेड एका सरळ रेषेत पडतो, यामुळे ज्या भागात लाइट लावलेला आहे तो भाग पूर्णपणे उजळून निघतो. परंतु तेवढा भाग सोडता, पुढे त्याचा प्रकाश तेवढय़ाच तीव्रतेने पोहोचत नाही. म्हणूनच खोलीतील कुठेतरी एकाच ठिकाणी फार जास्त क्षमतेचा लाइट लावून काही उपयोग नाही. त्याऐवजी थोडय़ा मध्यम क्षमतेचे चार लाइट चार कोपऱ्यांत लावणे जास्त सोयीस्कर. एलईडी लाइट्सच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, याचा उजेड जितका अधिक, त्या प्रमाणात काळानुरूप वापर हळूहळू कमी होत जातो. यामुळेच एका खोलीत जर चार लाइट्स लावले असतील तरी शक्यतो त्या चारींची बटणे अर्थात स्विचेस वेगवेगळी ठेवण्याचा प्रयत्न करावा. किंवा अगदीच शक्य नसल्यास एका बटणावर दोन किंवा तीन (खोलीत एकूण किती लाइट्स आहेत याचा विचार करून) लाइट्स ठेवावेत. याचा दुहेरी उपयोग होतो. एक तर खोलीतील ज्या भागात आपण काम करत असू तेवढीच वीज जळते, म्हणजे वीज बिलात कपात. आणि शिवाय योग्य तितकाच वापर झाल्याने एलईडीच्या आयुर्मानात वाढ.\nटास्क लाइटचा वापर हा शक्यतो काम करत असताना केला जातो. उदा. स्वयंपाकखोली किंवा अभ्यासाची खोली, जिथे आपल्याला प्रखर प्रकाशाची आवश्यकता असते. परंतु याचसोबत महत्त्वाचे असतात ते डेकोरेटिव्ह लाइट्स हे आपल्या घराचे सौंदर्य खुलवण्याचे काम करतात. आपण जेव्हा डेकोरेटिव्ह लाइट्स म्हणतो त्या वेळी त्या लाइट्सपासून मिळणारा प्रकाश आणि त्याचे बारूप अर्थात, फिटिंगचादेखील विचार करावा लागतो. डेकोरेटिव्ह लाइट्समध्येदेखील कमी-जास्त प्रखरतेने आणि निरनिराळ्या रंगांचा प्रकाश देणारे लाइट्स उपलब्ध आहेत. पण डेकोरेटिव्ह लाइट्सकडून मुख्यत्वे जास्त प्रकाशा ऐवजी सुंदर, उबदार, किंवा प्रसंगानुरूप प्रकाशाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वातावरणाची अपेक्षा केलेली बरी.\nडेकोरेटिव्ह लाइट्समध्ये भिंतीवर लावायचे- ज्यांना वॉल लाइट म्हणतात तसे झुंबर, टेबल लॅम्पचा समावेश होतो. त्याचसोबत यात ���र म्हणून एलईडी लाइट्सची पट्टीदेखील आता डेकोरेटिव्ह लाइट्सचा एक महत्त्वाचा भाग समजली जाते. डेकोरेटिव्ह लाइट्स निवडताना त्यातून आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रकाश अपेक्षित आहे हे आधीच स्पष्ट असावे. म्हणजे, त्यातून मिळणाऱ्या उजेडाला अधिक प्राधान्य द्यायचे की वरच्या फिटिंगला- म्हणजेच दृश्यरूपाला याचा निर्णय घेणे अधिक सोपे होऊन जाईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इंटिरियरचे काम सुरू असेल तर ते आपोआप घडेलच.\nया दोन प्रकारांव्यतिरिक्त काही बहुपयोगी लाइट्सदेखील असतात. याचा उपयोग उजेडासाठी तर होतोच, पण त्याचसोबत त्यातून मिळणारा प्रकाश घरात छान वातावरणनिर्मिती करण्यास हातभार लावतो. महत्त्वाचे म्हणजे हे लाइट्स दिसायलाही सुंदर दिसतात. याचे फार उत्तम उदाहरण म्हणजे लोलकांचा वापर केलेले झुंबर. शिवाय पिक्चर लाइट्सदेखील याच प्रकारात मोडतात. पिक्चर लाइट्स हे मुख्यत्वे एकाद्या पेंटिंग किंवा वॉल पीसला उठावदार किंवा प्रकाशित करण्यासाठी वापरतात. यासाठी आपण स्पॉट लाइटचादेखील वापर करू शकतो. स्पॉट लाइट या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. याचा रंग बरेचदा पिवळा असतो आणि याचं कामच हे की एखाद्या वस्तूला उठावदार बनवणे. याचे खास वैशिष्टय़ म्हणजे, याचा उजेड जराही इतरत्र ना पसरता ज्या वस्तूकडे याचा रोख आहे तिथे थेट जाऊन पडतो. अर्थात, यातही तुम्ही तो काय क्षमतेचा निवडलाय आणि जी वस्तू उठावदार करायची आहे तीपासून किती अंतरावर लावलाय या गोष्टी महत्त्वाच्या.\nइन्डायरेक्ट लाइट म्हणजेच अप्रत्यक्ष प्रकाशयोजनादेखील सध्याच्या काळातील एक प्रचंड लोकप्रिय संकल्पना आहे. यात एलईडी लाइटची पट्टी एखाद्या कोनाडय़ात अथवा फॉल्स सीिलगच्या खाचेत लपवली जाते. यात ती पट्टी आपल्या नजरेला न पडता केवळ तिचा उजेड तेवढा दिसतो. याचा दृश्य परिणाम हा अतिशय जादुई दिसतो.\nसर्वात शेवटी, पण सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की तुम्ही घरात किती लाइट्स लावलेत हे महत्त्वाचे नसून, ते कशा प्रकारे लावलेत हे जास्त महत्त्वाचे. घरगुती लाइट्समध्ये साधारणपणे टास्क लाइट घेताना स्वयंपाकखोलीसाठी पांढऱ्या स्वछ प्रकाशयोजनेचे लाइट्स पसंत करावेत. जेणेकरून स्वयंपाकखोलीतील प्रत्येक वस्तू तिच्या मूळ रंगात आणि स्पष्ट दिसू शकेल. पण इतर भागात मात्र आपण मध्यम पांढरा किंवा ज्याला डे लाइट असे म्हटले जाते, ती प्रकाशयोजना निवडावी. या प्रकाशयोजनेमुळे घरात एक प्रकारचे उबदार वातावरण निर्माण होते. डोळ्यांनाही याचा त्रास होत नाही. हल्ली डेकोरेटिव्ह लाइट्समध्येही विविध रंगांच्या प्रकाशयोजना असलेले लाइट्स उपलब्ध आहेत. एलईडी लाइट्सच्या पट्टय़ा तर अनेकविध रंगांत मिळतात. परंतु घरात उत्तम वातावरणनिर्मितीसाठी मात्र डेकोरेटिव्ह प्रकाशयोजनेत पिवळ्या प्रकाशाला वरचे स्थान आहे.\nथोडक्यात सांगायचे तर घरातील प्रकाशयोजना करताना घराचे शोरूम होणार नाही याची काळजी घेऊन प्रकाशयोजना करा. फक्त झगमगाट म्हणजे उत्तम प्रकाशयोजना नव्हे, तर योग्य जागी योग्य वेळी योग्य तितक्याच प्रकाशाचे नियोजन करणे म्हणजे उत्तम प्रकाशयोजना.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/bad-patch-one-struggle-marathi/", "date_download": "2018-12-10T00:56:05Z", "digest": "sha1:FSSQS3PIUN7H4MENBCXOBSLCOXCASHVQ", "length": 13030, "nlines": 180, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बॅड पॅच एक संघर्ष | bad patch a struggle - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोत��बा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल बॅड पॅच एक संघर्ष | bad patch a struggle\nप्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो.\nशांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात,\nकरीयर मध्ये काहीतरी बिघडतं,\nव्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,\nपैशांची बिकट वाट लागते…नड येते\nआणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं\nहा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो…\nआपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो…. …\nसंपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो… अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो…\nकितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात\nयातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:\n1. फायदा नंबर एक\nखरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं… आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं\n2. फायदा नंबर दोन\nआपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.\nअत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,\nहे आपलं आपल्याला समजू शकतं…\nआपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी, कलाकार, राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो.\nयामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते…\nअर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही… पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं… आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं\nअसो… आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो…\nसंघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच…….\nमित्रांनो तुम्हाला लेख आवडला का नक्की कळवा कंमेन्ट करून. तुमच्या इतर मित्रांसोबत हा लेख फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेर करा. आणि हो अश्या आणि या पेक्षा अधिक जास्ती चांगले लेख तुमच्या वाचनात येणार आहेत, म्हणून stay connected त्या साठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा, या मुळे तुम्हाला नाविन लेखांबद्दल माहिती मिळत राहिली\nPrevious articleरिपब्लिक डे 2018: का साजरी केलं जातं भारतीय प्रजासत्ताक दिन\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nखूप खूप धन्यवाद} पवार साहेब\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-thane-news-railway-57330", "date_download": "2018-12-10T00:38:57Z", "digest": "sha1:JECH57PTMTXBMYSHPBYICE6P67JLJC5U", "length": 15528, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Mumbai News Thane News Railway ठाणे स्थानकात फुकट्यांकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली | eSakal", "raw_content": "\nठाणे स्थानकात फुकट्यांकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली\nमंगळवार, 4 जुलै 2017\nठाणे: “आठशे खिडक्या नऊशे दारं” अशी अवस्था असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी तब्बल 19 अधिकृत व खुश्कीचे मार्ग आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्याचे चांगलेच फावत असते. तरीही रेल्वेच्या 18 तिकीट तपासनिसांनी (टीसी) अशा फुकट्याना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यानुसार मागील 15 महिन्यात 23 हजार 583 फुकट्या प्रवाश्याना पकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली करून विक्रम नोंदवला आहे.\nठाणे: “आठशे खिडक्या नऊशे दारं” अशी अवस्था असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी तब्बल 19 अधिकृत व खुश्कीचे मार्ग आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्याचे चांगलेच फावत असते. तरीही रेल्वेच्या 18 तिकीट तपासनिसांनी (टीसी) अशा फुकट्याना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यानुसार मागील 15 महिन्यात 23 हजार 583 फुकट्या प्रवाश्याना पकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली करून विक्रम नोंदवला आहे.\nऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे 7 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे ठाणे स्थानक नेहमीच गजबलेले असते. ठाणे स्थानकात एकूण 11 फलाट असून येथून मध्य रेल्वे मार्गावर आणि वाशी-पनवेलसाठी ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल धावत असतात. सतत प्रवाश्यांचा राबता असलेल्या या स्थानकातून प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी दोन जुने आणि दोन नवीन असे चार पादचारी रेल्वे पूल आहेत. किंबहुना तुलनेने मुबलक तिकीट खिडक्या तसेच, तिकीट व्हेडिंग मशीन्सदेखील स्थानकात बसवण्यात आलेल्या आहेत. तरीही अनेक फुकटे प्रवाशी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अधिकृत आणि खुश्कीच्या मार्गांचा वापर करतात. हीच बाब हेरुन मध्य रेल्वे प्रशासनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाणिज्य विभागाच्या मदतीने तीन शिफ्टमध्ये 7 महिला टीसीसह 18 जणांच्या चमूने अशा फुकट्या प्रवाश्यांची पुरती कोंडी करून वारंवार तपासणी मोहीम राबवली. त्यानुसार मागील 15 महिन्यात रेल्वेतील फुकट्याना चांगलीच अद्दल घडली आहे.एप्रिल 2016 ते मार्च 2017 या वर्षभराच्या कालावधीत 18 हजार 258 विनातिकीट प्रवाश्याकडून सुमारे 43 लाख 63 हजार 382 रुपये दंड वसूल केला आहे.तर,यावर्षी एप्रिलमध्ये 1,987 प्रवाश्याकडून 5 लाख 6 हजार 430,मे महिन्यात 1,685 जणांकडून 4 लाख 34 हजार 880 आणि जून अखेरपर्यंत 1,653 जणाकडून 3 लाख 95 हजार 855 रुपये दंड वसूल केला.अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.\nकुठल्याही सार्वजनिक वाहतूक उपक्रमातून विनातिकीट प्रवास करणे सामाजिक गुन्हा आहे.यासाठी दंडात्मक कारवाईसह कोठडीत रवानगी केली जाते.तेव्हा रेल्वेच्या विकासासाठी पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी तिकीट काढून प्रवास करणे उचित.असे मत मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले.\n'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या\nकौतुक ऐकायला ‘ती’ मात्र नाही...\n‘क्‍लोज एन्डेड इक्विटी’ योजनांत गुंतवणुकीची संधी\nक्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक\n‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा\nपुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याच��� खात्मा\nमाथेरान राणीचा प्रवास गारेगार\nनेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी...\nमुंबई : पानवली गावातील नागरिकांच्या अवैद्य 400 झोपड्यांवर वनविभागाने बुलडोजर चालवल्याने संतप्त नागरिकांनी मध्य रेल्वे मार्गावरील आंबेवली ते टिटवाळा...\nबेकायदा फलकबाजीवर न्यायालयाची तंबी\nमुंबई - पुणे महापालिका क्षेत्रात बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे...\nनवी दिल्ली : रोज तब्बल 29 लाख प्रवाशांना वाहून नेणारी व राजधानीची जीवनवाहिनी मानली जाणारी जागतिक ख्यातीची दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा बिघडली आहे....\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर...\nरामटेकडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडी\nहडपसर : रामटेकडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात दररोज वाहतूक कोंडी असते. एमआयडीसी परिसरात रेल्वे फाटका जवळील रस्त्यावर वाहतूकींच्या वाहतूक रांगा लागलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/organizing-janjagruti-dindi-dombivli-cleanliness-58369", "date_download": "2018-12-10T00:41:38Z", "digest": "sha1:GABBRNA7PKVMWL6YFQZNOMKXTYYWAYAX", "length": 13738, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Organizing 'Janjagruti Dindi' for Dombivli cleanliness डोंबिवलीत स्वच्छतेसाठी 'जनजागृती दिंडी'चे आयोजन | eSakal", "raw_content": "\nडोंबिवलीत स्वच्छतेसाठी 'जनजागृती दिंडी'चे आयोजन\nरविवार, 9 जुलै 2017\nकचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नागरिकांच्या साथीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला तर त्याची योग्य व शास्त��रीय पध्दतीने पुनर्वापर करण्यासाठी विविध योजना राबाविणे व शून्य डंपिंगग्राऊंडचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल\nडोंबिवली : स्वच्छता राखून आपले आरोग्य चांगले राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, हे समजवून सांगण्यासाठी आगळ्या \"जनजागृती दिंडी\"चे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी आज (रविवार) आयोजन केले.\nकचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नागरिकांच्या साथीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला तर त्याची योग्य व शास्त्रीय पध्दतीने पुनर्वापर करण्यासाठी विविध योजना राबाविणे व शून्य डंपिंगग्राऊंडचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल याकरिता नागरिकांनी जबाबदारीने प्लास्टिक चा वापर पूर्णपणे बांद केल्यास हे शक्य आहे. त्याकरीता “गाव करी ते राव काय करी” या न्यायाने नागरिकांची इच्छाशक्तीच कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त करू शकते असा विश्वास रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.\nया दिंडीत नगरसेविका गुलाब म्हात्रे, परिवहन सभापती संजय पावशे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेऊन प्लॅस्टिक मुक्ती व स्वच्छतेची शपथ घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दहा लाख कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करुन राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरूवात करणार आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nसंपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलनाचा 'एल्गार' \nदहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी\nभंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता​\nधुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल​\nदिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार\nकॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे​\nकोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का​\n'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप​\nइस्राईलशी मैत्रीपर्व (श्रीराम पवार)​\n#स्पर्धापरीक्षा - हरित भारत अभियान​\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nहत्तीरोगच्या तपासणीसाठी पथक द्वारली गावात दाखल\nकल्याण : राज्���मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग...\nद्वारली गावात हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू\nकल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने...\nस्थानक परिसराने घेतला मोकळा श्‍वास\nकल्याण - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या...\nकचरा वर्गीकरणासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चार प्रभाग क्षेत्रांमध्ये...\nकल्याण - आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे कल्याण आणि डोंबिवली शहर महत्त्वाचे केंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1165/CCT", "date_download": "2018-12-10T00:35:21Z", "digest": "sha1:SW7EX25UWNFOYPJZSC7RN6A2XIHKKTSB", "length": 15981, "nlines": 212, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nराज्यातील पडीक अवस्थेतील क्षेत्र उत्पादनक्षम व्हावे यासाठी राज्य शासनाने पडीक/अवनत जमिनीचा विकास करण्यासाठी ठोस कार्यक्रम आखलेला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातेा. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते.\nडोंगर माथ्यावर वेगाने वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.\nजमीनीची धूप कमी करणे.\nवाहत येणाऱ्या पाणीचरा मुळे व गवत अगर झाडांमुळे अडून राहून जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते.\nपडीक जमिन उत्पादनक्षम बनून काही प्रमाणात हे क्षेत्र लागवडीखाली आणले जाते.\nउपचार योग्य पडीक सिमांतिक जमिनीचा विकास प्रभावीपणे वेगाने केला जातो.\nपाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या क्षेत्रावर हा उपचार घेण्यात येतो.\nसदर उपचार घेणेसाठी पडीक क्षेत्रातील खातेदारांची संमती आवश्यक आहे.\nपाणलोट क्षेत्रातील ��रच्या व मधल्या भागात ज्या क्षेत्राचा उतार 33 टक्केपर्यंत आहे अशा क्षेत्रावर सलग समपातळी चर घेतले जातात.\nपाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या पडीक व अवनत जमिनीमध्ये प्रामुख्याने मृद आणि जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये 0 ते 33 टक्के ऊताराच्या जमिनीवर 0.60 मी. रुंद व 0.30 मी. खोल तसेच 0.60 मी. रुंद व 0.45 मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येत असुन मॉडेल निहाय व जमिनीच्या उतारानुसार चराची लांबी 833 मी. ते 2174 मी. आहे. आखणी केल्याप्रमाणे 0.60 मी. व 0.30 मी. अथवा 0.45 मी. खोलीचे सलग समतल चर खोदून उताराच्या बाजूस मातीचा बांध/भराव घालावा. चराचे काम मंजूर मॅडेलप्रमाणे चराची लांबी व मधील गॅप सोडून करावे. दोन चरामधील सोडलेली गॅप एकाखाली एक येणार नाही हे पाहून स्टॅगर्ड पद्धतीने खोदावेत. मातीच्या भरावावर स्थानिक झाडे झुडपांचे व गवताचे बियाणे पावसाळ्याच्या सुरुवातीस पुरेसा ओलावा पाहून पेरण्यात यावे. साधारणपणे प्रति हजार रनिंग मीटर लांबीमध्ये 0.30 मी. खोलीच्या चरामध्ये 180 घ.मी. व 0.45 मी. खोलीच्या चरामध्ये 270 घ.मी. पाणी साठा होतो. सलग समतल चराचा सलग 10 हेक्टरचा गर असल्यास अशा गटाभोवती गुरे प्रतिबंधक चर (TCM) खोदण्यात यावा.\nगुरे प्रतिबंधक चराचे (T.C.M.) तांत्रिक मापदंड खालीलप्रमाणे आहेत.\nचराची पाया रूंदी 0.60 मी.\nचराची खोली 1.00 मी.\nचराचा माथा 1.90 मी.\nप्रति हेक्टरी चराची लांबी 102 मी.\nवरील आकारमानाचा गुरे प्रतिबंधक चर खोदुन निघालेल्या मातीपासुन उतराकडील बाजूस 1.0 मी. उंचीचा बांध तयार करावा. गुरे प्रतिबंधक चरालगतचे मातीचे बांधाचे माथ्यावर कुंपन म्हणून प्रति हेक्टरी 100 घायपात सकर्सची लागवड करावी.\nखोल सलग समपातळी चर\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/folic-acid-information-marathi/", "date_download": "2018-12-09T23:27:13Z", "digest": "sha1:3BDSUFSIVRWAFD2C7ZRCKD6QXU2LXMXU", "length": 11769, "nlines": 143, "source_domain": "healthmarathi.com", "title": "फॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nफॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi)\nव्हिटॅमिन B-9 अर्थात ‘फॉलिक अ‍ॅसिड’चे आरोग्यासाठीचे महत्त्व :\nफॉलिक अ‍ॅसिडमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताचं प्रमाण वाढतं. शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच फॉलिक अ‍ॅसिडचं प्रमाण असणारे गाजर, बीट, मुळा आणि त्याची हिरवी पानं, कोबी हे पदार्थ खावेत, असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब-9 हे जीवनसत्त्व ‘फॉलिक अ‍ॅसिड’ या नावानेही ओळखलं जातं. गरोदर स्त्रिया, वाढती बाळं यांना फॉलिक अ‍ॅसिडची गरज असते. फॉलिक अ‍ॅसिडमुळे पोटाचं आरोग्य सुधारतं.\nप्रत्येक प्रौढ व्यक्तीस प्रत्येक दिवसाला 200 मायक्रोग्रॅम इतकी ‘ब-9’ या जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशीत जबरदस्त घट निर्माण होते. त्यातून ‘लुकोपेनिआ’ हा आजार निर्माण होतो. पंडुरोग (अ‍ॅनिमिया), अस्थिमज्जाचे विकारही होतात. पोटाचे विकार डोकं वर काढतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण घटतं. ‘ब-9’ जीवनसत्त्व पुढील अन्नपदार्थातून मिळेल.\nफॉलिक अ‍ॅसिड देणारा आहार, फळे व भाजीपाला :\nसंत्री, बदाम, केळी, सफरचंद, गाजर, बीट, कोबी, मुळा, लेटय़ूस, टोमॅटो, नारळ, दूध आणि त्यापासूनचे पदार्थ, यीस्टचे प्रकार, हिरव्या भाज्या, तांदूळ, गहू, गव्हांकुर, वाफवलेल्या डाळी, मका, शेंगदाणे, भेंडी, मसूर.\nविविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nNext articleहिमोग्लोबिन वाढवण्याचे उपाय मराठीत माहिती (Increase hemoglobin in Marathi)\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nहे सुद्धा वाचा :\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nएखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यास काय करावे (Drowning)\nPCOS आणि PCOD समस्या मराठीत माहिती व उपचार\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुत��ड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-athletics-ema-kobarn-wins-gold-medal-66129", "date_download": "2018-12-10T00:36:59Z", "digest": "sha1:36HZ7NHC5RW3JJ4Q4WQZYY22EDSJIVXZ", "length": 17705, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "world athletics ema kobarn wins gold medal इमा कोबर्न स्टीपलचेस विजेती अमेरिकेची 23 पदकांसह आघाडी | eSakal", "raw_content": "\nइमा कोबर्न स्टीपलचेस विजेती अमेरिकेची 23 पदकांसह आघाडी\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\n- महिलांच्या लांब उडीत ब्रीटनी रिसचे चौथे विश्‍वविजेतेपद. पुरुषांत अशी कामगिरी अमेरिकेचा ड्‌विट फिलीप व क्‍युबाच्या इव्हान पेड्रोसो यांनाच करता आली आहे.\n- हतोडाफेकीत पोलंडच्या पावेल फायदेकचे सलग तिसरे विश्‍वविजेतेपद\n- महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत अमेरिकेला प्रथमच दोन पदके\n- महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत प्रथमच अमेरिका व जमैकाच्या धावपटूंना पदक नाही.\nलंडन : अमेरिकेच्या इमा कोबर्नने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना या शर्यतीत असलेली केनियन धावपटूंची मक्तेदारी मोडून काढली. आठ सुवर्णपदकांसह एकूण 23 पदके मिळवत पदकतालिकेत पुन्हा अव्वल स्थान मिळविण्याच्या दिशेने अमेरिकेने आगेकूच ���ेली आहे.\nस्टीपलचेस शर्यतीत सर्वांच्या नजरा जन्माने केनियन आणि गेल्या चार वर्षांपासून बहरीनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विश्‍वविक्रमवीर व रिओ ऑलिंपिक विजेत्या रुथ जेबेटवर होत्या. शेवटची फेरी सुरू झाली त्या वेळी रुथ मागे पडली. गतविजेती केनियाची हायवीन कियेंग चेपकोमई, कोबर्न आणि अमेरिकेचीच कोर्टनी फ्रेचीस यांच्यात चुरस होती. कोबर्नने संयम कायम ठेवत शेवटच्या टप्प्यात वेग वाढविला आणि प्रथमच जागतिक पातळीवर सुवर्णपदक (9 मि.02.58 सें) जिंकले. हा नवीन स्पर्धा विक्रमही ठरला. गतवर्षी रिओत तिला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. फ्रेचीसला (9ः03.77) रौप्य, तर हायवीनला ब्रॉंझपदकावर (9ः04.03) समाधान मानावे लागले. जागतिक स्पर्धेत 2005 मध्ये स्टीपलचेसचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून फक्त दोनदाच (2013, 15) केनियाला सुवर्णपदक जिंकता आले.\nमहिलांची लांब उडीची स्पर्धाही रंगतदार झाली. प्रत्येक फेरीअखेर चुरस कायम होती. त्यात अमेरिकेच्या 30 वर्षीय ब्रीटनी रिसने बाजी (7.02 मीटर) मारली. तिने 2009, 11 व 13 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. काही दिवसांपूर्वीच माझ्या आजोबाचे निधन झाले होते. त्यामुळे मी फार तणावाखाली होते. हे सुवर्णपदक आजोबांना समर्पित करते, अशी प्रतिक्रिया ब्रीटनीने दिली. रशियावर बंदी असल्याने तटस्थ ऍथलिट्‌ म्हणून सहभागी झालेल्या दार्या क्‍लिशिनाला रौप्य (7.00 मीटर) आणि 2005च्या विश्‍व व गतवर्षीच्या ऑलिंपिक विजेत्या टिआना बार्टोलेटटाला ब्रॉंझ (6.97 मीटर) पदक मिळाले.\nदोन वर्षांपूर्वी बीजिंग येथे दोनशे मीटरचे सुवर्णपदक मिळविल्यानंतर नेदरलॅंडच्या डाफने शिफर्सचे नाव एका रस्त्याला देण्यात आले होते. नेदरलॅंडची महान ऍथलिट्‌स फेनी ब्लेंकर्स कोएन हिची वारसदार म्हणून डाफनेकडे पाहिले जाते. मूळ हेप्टॅथलॉनची खेळाडू असलेल्या डाफनने 22.05 सेकंदात सुवर्णपदक जिंकताना शंभर मीटरमध्ये आयव्हरी कोस्टच्या मेरी जोस टा लू हिच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. मेरीला रौप्य (22.08 सें), तर बहामाच्या शॉने मिलर-युबोला ब्रॉंझ (22.15 सें) पदक मिळाले. पोलंडच्या पावेल फायदेकने 79.81 मीटर अंतरावर हतोडा फेकून सलग तिसरे विश्‍वविजेतेपद मिळविले, अशी कामगिरी करणारा तो हतोडाफेकीतील पहिलाच ऍथलिट ठरला.\nभारतीय महिला रिलेत अपात्र\nमहिलांच्या 4-400 मीटर रिले शर्यतीत \"लेन' बदलल्याने भारतीय संघाला अपात्र ठरविण्यात आले. यात जिस्ना मॅथ्यू, पुवम्मा, अनिल्दा थॉमस आणि निर्मलाचा समावेश होता. पहिल्याच लेगमध्ये जिस्नाने 250 मीटरनंतर लेन बदलली. त्यामुळे ही नामुष्की ओढविली. पुरुष रिले संघाने 3 मिनिट 02.80 सेकंद ही यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली; मात्र त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. कुन्हू महंमद, अमोल जेकब, महम्मद अनस, आरोक्‍य राजीवचा समावेश असलेल्या भारतीय संघाला प्राथमिक फेरीत पाचवे स्थान मिळाले.\n- महिलांच्या लांब उडीत ब्रीटनी रिसचे चौथे विश्‍वविजेतेपद. पुरुषांत अशी कामगिरी अमेरिकेचा ड्‌विट फिलीप व क्‍युबाच्या इव्हान पेड्रोसो यांनाच करता आली आहे.\n- हतोडाफेकीत पोलंडच्या पावेल फायदेकचे सलग तिसरे विश्‍वविजेतेपद\n- महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत अमेरिकेला प्रथमच दोन पदके\n- महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत प्रथमच अमेरिका व जमैकाच्या धावपटूंना पदक नाही.\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nअमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा तणाव; शेअर बाजारात घबराट\nमुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक...\nसंरक्षण संबंधांना अधिक बळकटी\nवॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nसायकलस्वारांनी केले 643 किलोमीटरचे अंतर 25 तासात\nवाघोली - वाघोली येथील चार तरुणांनी सलग सायकल चालवत पुणे ते गोवा हे 643 किलोमीटरचे अंतर 25 तासात पूर्ण करीत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविले...\nअमेरिका व चीन तूर्त व्यापारयुद्धाच्या कड्यावरून मागे फिरले, ही जगाला दिलासा देणारी बाब होय. दारे-खिडक्‍या बंद करून घेणारा संरक्षकवाद अंतिमतः...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅ��नल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lbshmanch.org/blog_one.php", "date_download": "2018-12-10T00:31:50Z", "digest": "sha1:FWBID2ERM2Z2HPBMVM7N3DJC4XKE2EGM", "length": 6560, "nlines": 61, "source_domain": "lbshmanch.org", "title": "NGO in India | Lbsh Maji Vidyarthi Manch", "raw_content": "\nआज गुरुपौर्णिमा, जिवन प्रवासात लाभलेल्या समस्त गुरुजनांना वंदन करण्याचा शुभ दिवस. गुरु आपल्या विद्यारुपी प्रकाशमय दिव्याला लाभलेली प्रखर प्रभाच जणू. गुरु-शिष्य नात्याचे पुष्कळ असे पैलू माझ्या शालेय जीवनात दिसून आले. प्रथमतः मी माननीय अभंग सरांचा उल्लेख करेन.\nशिस्तबद्ध शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्जनाची सवय त्यानीच विद्यार्थ्यांना शिकवली. इंग्रजी सारखा भयावह वाटणारा विषय माननीय अभंग सरांनी सहज सोपा करून दाखवला.\nदुसरे नाव माननीय खोचरे सरांचे घेवू ईच्छीतो. अभ्यासाबरोबरच शालेय जीवनात सामान्य ज्ञानाचे महत्त्व माननीय खोचरे सरांनी पटवून दिले. त्यांची जबरदस्त भेदक नजर विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध राहण्यास प्रवृत्त करी. मराठी भाषेत व्याकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व खोचरे सरांनी दाखवून दिले.\nतिसरे नाव माननीय देवकर सरांचे घेतो, नीटनेटके राहणीमान आणि सुवाच्य अक्षराचा ठेवा माननीय देवकर सरांनी दिला. चौथे नाव माननीय डहाळे सरांचे घेईन. शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये मैत्रीपूर्ण नातेसंबंधांची सांगड माननीय डहाळे सरांनी घातली.\nपाचवे नाव माननीय अभंग बाईं चे घेवू ईच्छीतो. त्यांनी शाळेत आर.डी. सारखे उपक्रम राबवून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना काटकसर आणि बचतीचे महत्त्व पटवून दिले. सहावे नाव माननीय पाटणकर सरांचे घेईन. त्यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली. सातवे नाव माननीय वाडकर सरांचे घेवू ईच्छीतो. त्यांनी हिंदी सारख्या सर्वत्र उपयोगी अशा भाषेची गोडी लावली.\nआठवे नाव माननीय कवठेकर सरांचे घेईन. त्यांनी आम्हास साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आत्मसात करावयाची शिकवण दिली आणि ते स्वतः त्याचप्रमाणे वागत असत. नववे नाव माननीय चव्हाण सरांचे घेतो.\nअवघड प���रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्याच्या नवनवीन युक्त्या त्यानीच आम्हाला शिकवल्या व त्या रोजच्या जीवनात खूप उपयोगी ठरल्या. आणि दहावे नाव माननीय *जोगदंडे* सरांचे घेवू ईच्छीतो. इतिहासासारख्या किचकट विषयाला गोष्टीरुप देवून विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा एकमेव शिक्षक म्हणजे आमचे जोगदंडे सर.\nअशा अनमोल दहा रत्नांना गुरुपौर्णिमेनिमित्त एका माजी विद्यार्थ्याचा मानाचा मुजरा............\nअतिशय छान लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.\nसकाळी उठल्यावर लेकीने विचारलं हे फ्रुट कसलं आहे....\nआज गुरुपौर्णिमा, जिवन प्रवासात लाभलेल्या\nLBSH माजी विद्यार्थी मंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-04-09-24-38/", "date_download": "2018-12-09T23:28:01Z", "digest": "sha1:BE2IWXXAA3F7C4HVRBCV4C7MHQ3XI3G2", "length": 6269, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-04-09.24.38 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nदह्यामधील पोषक घटक (Yogurt nutrition)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nआरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुर���्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-news-kalamnuri-news-sakal-news-women-death-57639", "date_download": "2018-12-10T01:10:54Z", "digest": "sha1:PRZD532BJCF5JNOC5IF3F7O7OXF2CD7F", "length": 10176, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "hingoli news kalamnuri news sakal news women death हिंगोली: कळमनुरीत विजेचा धक्‍का लागून विवाहितेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nहिंगोली: कळमनुरीत विजेचा धक्‍का लागून विवाहितेचा मृत्यू\nबुधवार, 5 जुलै 2017\nयेथील इंदिरानगर भागात घराची साफसफाई करताना विजेचा धक्‍का लागून 25 वर्षाच्या विवाहितेचा आज (बुधवार) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nकळमनुरी (जि. हिंगोली) - येथील इंदिरानगर भागात घराची साफसफाई करताना विजेचा धक्‍का लागून 25 वर्षाच्या विवाहितेचा आज (बुधवार) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nयाबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या श्रीनाथ कुटुंबीयामधील पूजा गजानन श्रीनाथ (वय 25) या घराची साफसफाई करीत होत्या. घरातील फरशी पाण्याने धुतल्यानंतर घरात जमा झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी टीनपत्राजवळ ठेवलेली गजाळी काढण्याच्या प्रयत्नात त्यांना विजेचा जोरदार धक्‍का लागला. हा प्रकार समजताच तिच्या घरातील सदस्यांनी व आजूबाजूच्या नागरिकांनी काठीच्या साह्याने तिला बाजूला केले. गंभीर जखमी झालेल्या पूजाला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी प्राथमिक उपचार करुन तातडीने हिंगोली येथील पुढील उपचारासाठी पाठविले.\nहिंगोली येथील सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान इंदिरानगर भागात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्‍त होत आहे.\n■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा\nबिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री\nविट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​\nगिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​\nसत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम \n'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​\nभाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​\n'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..\nपंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगा���्या वाटेवर\nगाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-uneconomic-milk-production-7915", "date_download": "2018-12-10T00:52:33Z", "digest": "sha1:3DOSOFXERUJ4W7JOF6W6L62BB357KF43", "length": 18486, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on uneconomic milk production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूधगंगा आटू देऊ नका\nदूधगंगा आटू देऊ नका\nशुक्रवार, 4 मे 2018\nगायी-म्हशीच्या दुधाचे दर निश्वित करताना त्याचे देशांतर्गत बाजारातील दर कोसळले, दुग्धजन्य पदार्थांचे जागतिक बाजारातील दर कमी झाले, तर या दराचे रक्षण करणारी कोणतीही योजना शासनाकडे दिसत नाही.\nराज्यातील बहुतांश भागांत तीव्र पाणीटंचाई आणि चाराटंचाई आहे. पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. मजुरीचे दर प्रचंड वाढल्याने दुग्धव्यवसायात मजूर ठेवायला शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. दुग्धव्यवसायात बहुतांश करून शेतकरी कुटुंबेच राबतात. परंतु वर्षभरापासून खालावलेल्या दूधदराने तेही त्रस्त आहेत. गंभीर बाब म्हणजे या व्यवसायाचे खर्च-उत्पन्नाचे गणित जुळेना म्हणून अनेक दूध उत्पादक आपल्या दावणी खाली करीत आहेत. सातत्याने तोट्यात चाललेल्या या व्यवसायाकडे शासनाचे लक्ष जावे म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी ३ मेपासून फुकट दूध घालायचा निर्णय घेतला होता. लाखगंगा येथील ग्रामस्थांचा हा निर्णय म्हणजे शासनाच्या धोरणावर दूध उत्पादकांनी व्यक्त केलेला तीव्र संताप होता. राज्यात दुग्ध व्यवसायाला कशी घरघर लागलीय, याबाबतचा सविस्तर वृत्ता���त ॲग्रोवन सातत्याने मांडत आला आहे. परंतु मायबाप सरकारचे याकडे जराही लक्ष दिसत नाही. शेती सांभाळून दुग्धोत्पादनासाठी मोठे कष्ट पडतात, शिवाय हे खर्चिक काम झाले आहे. व्यवस्थेला अन् शासनाला हे कळत कसे नाही, असा रोखठोक सवाल लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी विचारला आहे. ही परिस्थिती केवळ लाखगंगा गावाचीच नाही, तर राज्यभरातील दूध उत्पादकांचीही हीच परिस्थिती असून, चार-दोन गाई-म्हशींचा सांभाळ करणारे शेतकरी चक्क जनावरे विकून टाकत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या व्यवसायाला सावरण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.\nकोणत्याही शेतीमालास योग्य दर मिळत नसल्याने शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरतोय. अशा तोट्याच्या शेतीला थोडाफार आर्थिक हातभार लागावा, कुटुंबाच्या दैनंदिन गरजाही भागाव्यात म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायाची कास धरत धरतोय, तर हा व्यवसायही तोट्यात जात असल्याने राज्यभरातील शेतकरी हतबल आहेत. गेल्या वर्षीच्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेच गायीच्या दुधाला २७ रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. हे दर आम्हाला मिळावेत एवढीच माफक मागणी दूध उत्पादकांची आहे. दुधाला हा दर मिळत नसेल, तर भावांतर योजना लागू करून फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, या मागणीत गैर ते काय शासनाने आपणच केलेल्या घोषणेची, घेतलेल्या निर्णयाची नीट अंमलबजावणी केली तर हे आंदोलन संपुष्टात येईल. परंतु शेतकऱ्यांचे कितीही वाटोळे झाले तरी त्यांना गांभीर्याने घ्यायचेच नाही, अशीच शासनाची भूमिका दिसते, जी योग्य नाही. गायी-म्हशीच्या दुधाचे दर निश्वित करताना त्याचे देशांतर्गत बाजारातील दर कोसळले, दुग्धजन्य पदार्थांचे जागतिक बाजारातील दर कमी झाले, तर या दराचे रक्षण करणारी कोणतीही योजना शासनाकडे दिसत नाही. दूध संघांकडून दुधाचे मूल्यवर्धन केले जात असताना दूध भुकटी, लोण्यास देशांतर्गत, तसेच विदेशी बाजारातून मागणी नाही, दरही कमी आहेत. अशावेळी दुग्धजन्य पदार्थ अनुदान देऊन शासनाने बाहेर काढायला हवेत. महत्त्वाचे म्हणजे दूध उत्पादनात जगात आघाडीवरच्या देशात दूध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारातील वापरही वाढायला हवा. याबाबत प्रबोधन वाढविण्याबरोबर दूध, दुग्धजन्य पदार्थ देशाच्या दुर्गम, कुपोषित भागात कसे पोचतील, यावरही शासनाने विचार करायला हव��. असे झाले तरच दूध उत्पादकांना योग्य दाम मिळतील तसेच गोरगरिबांच्या आहारातही दुधाचा वापर वाढून त्यांचे कुपोषण टळेल.\nपाणी पाणीटंचाई चाराटंचाई पशुखाद्य व्यवसाय profession दूध गणित mathematics औरंगाबाद वन forest शेती शेतकरी संप संप आंदोलन agitation कुपोषण\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-09T23:22:03Z", "digest": "sha1:L2UMRZOPFI337NMYN6KUNPFMVBLYXPK7", "length": 7877, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“जयवंत शुगर्स’च्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“जयवंत शुगर्स’च्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर\nकराड – धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स कारखाना कार्यस्थळाला शासकीय प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीने भेट देऊन वजनकाट्याची पाहणी केली. यावेळी वजनकाट्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा हा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या या समितीकडून देण्यात आले. त्यामुळे जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याला शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर प्राप्त झाली आहे.\nकारखान्याकडे उपलब्ध असलेल्या 20 किलो क्षमतेच्या एकूण 6000 किलो वजनाच्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्‍ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्या��चे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा समितीने दिला. यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, ए. बी. खटके, सतीश सोमदे, जालिंदर यादव उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“त्यांचे’ संसार अद्याप वाऱ्यावर\nNext articleमराठा आरक्षणाला विरोध झाल्यास समोरचा ‘शहीद’\nकष्टातून सर्जेराव सस्तेनी फुलविली द्राक्षबाग\nशहरात सांडपाणी व्यवस्थापनाची तयारी सुरू\nसाताऱ्यात पेट्रोल 76, डिझेल 67 रूपयांवर\nबीग-बींचा यांचा आवाज जगणारे पंडित घोरपडे\nकोल्हापूर नाक्‍यावरचा आयलॅंड ठरतोय बिनकामाचा..\nपाचगणी फेस्टिव्हलचे दिमाखात उद्‌घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mary-kom-enters-seventh-world-championships-final/", "date_download": "2018-12-09T23:50:18Z", "digest": "sha1:3NVBTCH6P7AJU7N64Z4EDYDRH3QJTHHD", "length": 7383, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेरी कोम सुवर्ण इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेरी कोम सुवर्ण इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर\nनवी दिल्ली – भारताची बॉक्‍सर मेरी कोम दहाव्या एआईबीएमधील महिला राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये अंतिम फेरीत पोहचली असून सुवर्ण इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. उपांत्य फेरीतील लढतीत मेरी कोमने कोरियाच्या किम हयांग हिचा 5-0 ने पराभव केला आहे.\nअंतिम फेरीत तिचा सामना युक्रेनच्या हेना अोखोता हिच्याशी होणार आहे. हेना अोखोता हिने जापानच्या वाडा हिचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.\nत्यामुळे मेरीचे सातवे आंतरराष्ट्रीय पदक निश्चित झाले आहे. तिने महिला राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये सहा पदके जिंकली असून त्यामध्ये पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदकाचा समावेश आहे. मेरी कोमने शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जर सुवर्णपदक पटकाविले तर ती क्यूबाच्या फेलिक्स सैवाॅन याच्यांशी बरोबरी करेल.\nपुरूष गटात क्यूबाई बाॅक्सिंगपटू सर्वात यशस्वी आहेत. सैवाॅनने तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहेत. याशिवाय जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत 1986 ते 1989 दरम्यान सहा सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोणीकंदची शाळा ठरली “राष्ट्रीय आदर्श शाळा’\nNext articleजातेगाव बुद्रुकमध्ये किरकोळ वादातून हाणामारी\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\nभारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्थेत\nशहापूर साडोलीने दिला सतेजला पराभवाचा धक्का\nस्टेला मरिस संघाचा 5-0 असा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/7-habits-will-keep-heart-disease-away-2331", "date_download": "2018-12-09T23:35:17Z", "digest": "sha1:YGX6LKDG7P2KQS47FDYQNHWTJXAH52HN", "length": 11353, "nlines": 58, "source_domain": "www.bobhata.com", "title": "शनिवार स्पेशल: अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी !! तुम्ही यातलं काय काय करता ?", "raw_content": "\nशनिवार स्पेशल: अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी तुम्ही यातलं काय काय करता \nआज जागतिक हृदय दिन. हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून २९ सप्टेंबर हा ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो.\nदरवर्षी जगभरातले १ कोटी ७५ लाख लोकांच्या मृत्यूमागे हृदयविकार हे कारण असतं. हृदय विकार आणि भारत असा विचार केला तर दिसेल हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा खेड्यांपेक्षा शहरी भागात जास्त आहे. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ही तफावत सुद्धा आता भरून निघू शकते. याचं कारण २००० ते २०१५ पर्यंतचा अहवाल बघितला तर खेड्यातल्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण ४० टक्क्यांनी वाढलं आहे. याहूनही जास्त चिंतेची बाब अशी की भारतात सरासरी हृदय विकार होण्याची वयोमर्यादा ८ ते १० वयापर्यंत घसरली आहे. हृदय विकाराला बळी पडलेले ४० टक्के भारतीय हे ५५ पेक्षा कमी वयोगटातील आहेत. ही नक्कीच धोक्याची सूचना म्हणता येईल.\nअनियमित आहार, व्यायामाचा अभाव, व्यसन आणि ताणताणाव ही हृदय विकाराची काही मुख्य करणं आहेत. रोजच्या कामाच्या धावपळीत आहार आणि व्यायामासारख्या गोष्टींकडे साफ दुर्लक्षित करतो. २४ तासांमधून थोडावेळ आपण हृदयासाठी काढला तरी हृदय ताजंतवानं राहायला मदत होते.\nचला तर आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने पाहूयात हृदयाची काळजी घेण्याचे ७ उपाय...\nअॅन्जेलीया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार योग्य आहारामुळे अर्धांगवायूचा धोका १७ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. महिलांमध्ये हेच प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत आहे. आता योग्य आहार म्हणजे काय तर अगदी सोप्पं आहे. फळे आणि भाज्या खा. एवढा आहार सुद्धा हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरेसा असतो.\nव्यायाम हा फक्त हृदयासाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या दृष्टीने फायद्याचा असतो. हृदयाच्या बाबतीत व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होते. व्यायाम म्हणजे तुम्हाला जिम लावण्याचीच गरज आहे असं नाही बरं का. धावणे, सायकलिंग, पोहणे, दोरीवरच्या उड्या अश्या अगदी सध्या व्यायामांमुळे रक्तप्रवाह वाढून हृदय नव्या जोमाने काम करू लागते. पण प्रमाणाबाहेरच्या व्यायामामुळे हृदयाचं कार्य बिघडण्याची शक्यता सुद्धा असते.\n३. पुरेशी झोप घ्या\nपुरेशा झोपेमुळे हृदयाचं आरोग्य राखण्यात मोठी मदत होऊ शकते. पुरेशी झोप नसेल तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे एक नियम नेहमी ठेवा - रोज ८ तासांची झोप ही झालीच पाहिजे.\n४. दातांची काळजी घ्या\nदातांचा आणि हृदयाचा संबंध काय तर खूपच महत्वाचा संबंध आहे राव. दातांच्या विकारांमध्ये असलेले विशिष्ट जीवाणू रक्तात मिसळून रक्ताच्या गुठळ्या तयार करतात आणि त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. दातांची काळजी घेण्यासाठी आमचे पुढील लेख वाचायला विसरू नका.\nदातांची कीड, उपाय आणि उपचार : थेट दंतवैद्यांच्या शब्दात \nटूथब्रश किती महिन्यांनी बदलावा बघा विज्ञान काय सांगतंय \n५. मीठ प्रमाणात खा\nरक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मीठ फार महत्वाचं असतं. पण प्रमाणाबाहेरच्या मीठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारात मीठाचं प्रमाण संतुलित ठेवलं पाहिजे.\nधुम्रपानामुळे फुफ्फुसांना तर त्रास होतोच पण हृदय सुद्धा धोक्यात येते. तंबाखूत असलेला कार्बन मोनॉक्साईड रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो. त्यामुळे हृदयाला शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यामध्ये अडचण येते. परिणामतः हृदयाचे ठोके वाढतात. याशिवाय धुम्रपानामुळे धमन्यांचं सुद्धा नुकसान होतं.\n७. टेन्शन लेनाका नै\nताणताणावांना बळी पडू नका. स्ट्रेसमुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचा धोका असतो. स्ट्रेसमुळे होतं असं की शरीर एड्रेनालाईन नामक संप्रेरक तयार करतं. एड्रेनालाईनमुळे श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके वाढतात. याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या हृदयावर होत असतो राव. शिवाय ताणतणावांमुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. म्हणूनच या स��्वांना कारणीभूत असलेलं ‘टेन्शन’ घ्यायचच नाय ना भाऊ.\nतर मंडळी, जागतिक हृदय दिनाचं औचित्य साधून आजपासूनच हृदयाची काळजी घ्यायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात बऱ्याच वर्षाची भर पडेल यात काडीमात्र शंका नाही.\n'कार्डियॅक अॅरेस्ट’ आणि 'हार्ट अटॅक' मध्ये काय फरक आहे \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mumbai-rains-mumbai-monsoon-marathi-news-mumbai-weather-mumbai-municipal-corporation", "date_download": "2018-12-10T00:10:43Z", "digest": "sha1:MNV7IFLWFEIU2L5SW6AMH4B33AHB4VJD", "length": 14419, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai rains mumbai monsoon marathi news mumbai weather Mumbai Municipal Corporation सॅल्युट! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nआय सॅल्युट यू ऑल\nमुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल\n...आय सॅल्युट यू ऑल\nआय सॅल्युट यू ऑल\nमुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल\n...आय सॅल्युट यू ऑल\nपुन्हा एकवार अंगावर घेणाऱ्यांना\nभर पावसात उजळा देणाऱ्यांना\nनवसाच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना\n...आय सॅल्युट यू ऑल\nखुर्ची टाकून इशारे देणाऱ्या\nत्यांना चहाबिस्कुट देणाऱ्या झोपडीवाल्यांना\n...आय सॅल्युट टु ऑल\nमध्येच पोरं सोडून देणाऱ्या शाळांना\nलोकलच्या रुळात चालणाऱ्या बायांना\n...आय सॅल्युट यू ऑल\nजेऊ घालणाऱ्या मायेच्या मशिदींना\nपुढे सरसावत भर मांडवात\nपाने मांडणाऱ्या बिरादर गणेशमंडळांना\n'आमच्या घरी या' असे सांगणाऱ्या\n...आय सॅल्युट यू ऑल\nआय सॅल्युट यू फॉर\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nखर्च महाराष्ट्राचा, पाण्यावर दावा कर्नाटकचा\nदेवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या...\nपावणे दोन लाख जणांवर पाणीसंकट\nपुणे - यंदा हिवाळ्यातच पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. पुण्यासह...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nपाण्यावरून प्रशासन पाणी पाणी\nनागपूर : शहरावरील जलसंकट, दूषित पाणी, असमान वितरण, अपूर्ण कामांमुळे पाणीटंचाई, टॅंकरने पाणीपुरवठा, ओसीडब्ल्यू आणि एनईएसएलची कामगिरी यावरून विरोधकांसह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/two-years-after-demonetisation-congress-ahmed-patel-slams-modi-government-over-note-ban-1786250/", "date_download": "2018-12-10T00:12:24Z", "digest": "sha1:LPTUTCTDNHBX77YBREMD4F43BNPH6P6R", "length": 13462, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two years after demonetisation congress Ahmed Patel slams modi government over note ban | लोकसभा निवडणुुकीच्या वेळी नोटाबंदीला विसरु नका: अहमद पटेल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nTwo Years After Demonetisation: लोकसभेसाठी मतदान करताना नोटाबंदी विसरु नका: अहमद पटेल\nTwo Years After Demonetisation: लोकसभेसाठी मतदान करताना नोटाबंदी विसरु नका: अहमद पटेल\nTwo Years After Demonetisation: नोटाबंदीत मोदींनी घोटाळा केला असून देशाच्या गरीब जनतेला याचा फटका बसला. या निर्णयासाठी मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली\nTwo Years After Demonetisation: नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसतर्फे देशभरात आज (गुरुवारी) निदर्शनं केली जाणार असतानाच काँग्रेसने सोशल मीडियावरुनही मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘नोटबंदी का सच जनता ने जाना, भुगतान की अब तुम्हारी बारी’, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडले. तर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी लोकसभा निवडणुुकीच्या वेळी नोटाबंदीला विसरु नका, असे म्हटले आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयाला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ८ नोव्हेंबर हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच काँग्रेसने सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचा #DestructionByDemonetisation हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता.\n‘नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर चाप बसला नाही. बनावट नोटा आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा सुरुच आहे. नोटाबंदीचे सत्य जनतेला समजले असून आता सरकारला भोगावं लागेल’, असे ट्विट त्यांनी केले.\nना काले धन पर लगी लगाम,\nनकली मुद्रा-टेरर फंडिंग जारी है\nनोटबंदी का सच जनता ने जाना,\nभुगतान की अब तुम्हारी बारी है\nदुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, नोटाबंदीच्या काळात एकीकडे बँकेसमोरील रांगेत नागरिकांचे प्राण जात होते. तर दुसरीकडे भाजपाशी संबंधित लोक बँकेच्या मागच्या दरवाज्यातून स्वत:ची तिजोरी भरत होते.\nनोटबंदी के काले दौर में जहाँ एक तरफ जनता बैंक के आगे कतारों में दम तोड़ रही थी, वहीं दूसरी तरफ, भाजपा से जुड़े लोग बैंक के पिछले दरवाजे से तिज़ोरी भर रहे थे\nनोटाबंदीत मोदींनी घोटाळा केला असून देशाच्या गरीब जनतेला याचा फटका बसला. या निर्णयासाठी मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.\nकाँग्रेस नेते अहमद पटेल यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली. आता पंतप्रधानही नोटाबंदीबाबत बोलणं टाळतात. इतिहासात नोटाबंदी हा काळा दिवस ठरला असून लोकसभा निवडणुकीत मतदान करताना नोटाबंदीच्या निर्णयाचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/common-pregnancy-problems-and-solutions-in-marathi/", "date_download": "2018-12-10T00:30:35Z", "digest": "sha1:ZBWQ4JIFZQD4W6QUW36NHGQCUR7CBNFO", "length": 27223, "nlines": 181, "source_domain": "healthmarathi.com", "title": "गरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Pregnancy गरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nगरोदरपणात अॅनेमिया (रक्त पांढरी) होणे :\nरक्तातील लोह, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असे घडते. गरोदर स्त्रियांमध्ये अॅनेमियाचे बरेच प्रमाण दिसून येते. म्हणूनच त्यासाठी लोहाच्या, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. प्रत्येक गरोदर स्त्रीने निदान 100 दिवस तरी लोहाच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत म्हणजे अॅनेमियाचा धोका टाळता येतो.\nबाळाच्या आरोग्यासाठी लागणारे लोह आईच्या रक्तातूनच मिळते. दोघांपुरते लोह आईला मिळाले नाही, तर तिचे रक्त फिक्के पडते. जीभ, नख, डोळे तपासल्यास ही रक्त पांढरी ओळखता येते. अॅनेमियामुळे खूप थकल्यासारखे वाटते, अशक्तपणा येतो, हात पाय दुखतात. यावर उपाय म्हणून लोहाच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. लोहाची गोळी घेतल्यास लोहाची कमतरता भरून निघून आई व बाळाला योग्य प्रमाणात लोह मिळेल. या लोहाच्या गोळ्या प्रत्येक आरोग्याच्या ठिकाणी आणि रुग्णालयात उपलब्ध अस���ात. बाळंतपणानंतरही 2-3 महिने या गोळ्या चालू ठेवाव्यात.\nनाचणी, बाजरी, डाळी, मांस, गुळ व हिरव्या पालेभाज्या, फळे यात लोह असते त्यामुळे हे पदार्थ गरोदरपणात भरपूर खावेत. लोखंडी कढईचा दररोजचे जेवण बनविण्याकरीता वापर केला तर त्याद्वारेही जास्त प्रमाणात लोह मिळते. अशा प्रकारचे घरगुती उपाय देखील महत्त्वाचे ठरतात.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nगरोदरपणात पाय व कंबर दुखणे :\nआईच्या जेवणात कॅल्शियमची कमतरता असल्यास गरोदरपणात कंबर दुखणे, पाय दुखणे या समस्या होतात. दुध व दुग्धजन्य पदार्थ यांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यासाठी गरोदर स्त्रियांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, कडधान्ये इत्यादी कॅल्शियमयुक्त आहार घेतला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्याव्यात. या गोळ्या बाळंतपणानंतरही 6 महिने चालू ठेवाव्यात. कंबरदुखी, पाय दुखीकडे बऱ्याचदा स्त्रिया दुर्लक्ष करतात. कामामुळे झाले असेल अशी समजूत करून घेतात. परंतु गरोदरपणात मात्र अशी चूक करू नये. कारण त्याचा परिणाम बाळावर होत असतो.\nगरोदरपणातील पायाच्या समस्या :\nगरोदरपणात स्त्रियांचे वजन वाढते. या काळात वाढलेल्या वजनाचा भार हा त्यांच्या पायावर पडत असतो. म्हणूनच या प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना पायाच्या तक्रारी होऊ शकतात. पायाच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाय दुखणे, पायावर सूज येणे, पाय जड वाटणे, पाय आखडणे, पायात गोळा येणे वैगरे समस्या असतात. प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना पायातील शिरांमध्ये रक्त जमा होऊन त्या शिरा फुगतात आणि व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही होत असतो. अशावेळी मांडीवर, पायावर निळ्या रंगाच्या शिरा दिसू लागतात. यासाठी पायाच्या समस्यावर खालील उपाय करावेत,\n• गरोदरपणातही शरीराला, पायांना योग्य व्यायाम आवश्यक असतो. आपल्या डॉक्टरांनी दिलेला हलका व्यायाम करावा. नियमित चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे असते.\n• अधिक वेळ उभे राहणे टाळावे. त्यामुळे पायांवर जास्त ताण येणार नाही. तसेच बराच वेळ खुर्चीत बसून पाय खाली लोंबकळत ठेवू नका.\n• कामाच्या ठिकाणी खुर्चीत बसणे आवश्यक असते अशावेळी सतत खुर्चीत बसण्याऐवजी अधूनमधून थोडे फिरावे.\n• रात्री झोपताना पायाखाली उशी घेऊन झ���पावी.\n• पायात गोळे येत असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.\n• पायांना अचानक सूज येणे, पाय जास्त दुखत असल्यास दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nगरोदरपणात पायाला सूज येणे व उपाय :\nगरोदरपणात रक्तदाब वाढल्यामुळे अशी सूज येऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास बाळ व आईच्या जीवाला धोका पोहचू शकतो. म्हणून शेवटच्या 4 महिन्यात रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.\n• पौष्टिक आहार घ्यावा. पायावर सूज येत असेल तर आहारातून मीठ कमी खावे.\n• वारंवार चहा, कॉपी पिणे टाळावे.\n• पोटेशियममुळे सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी केळी खाऊ शकता. केळ्यांत पोटेशियम मुबलक प्रमाणात असते.\n• पुरेसे पाणी प्यावे. साधारण दिवसातून आठ ग्लास पाणी प्यावे त्यामुळे लघवीवाटे शरीरातील अनावश्यक घटक दूर होतात आणि सूज कमी होण्यास मदत होते.\n• अचानक पायावर सूज येणे, ब्लड क्लॉट, उलटी होणे, चक्कर, तीव्र डोकेदुखी, मान दुखणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. वरील लक्षणे धोकादायक असून ती प्रीक्लैम्प्सिआ संबंधित असू शकतात.\nगरोदरपणात पोटात दुखणे :\nगरोदरपणात पोटात दुखणे ही सामान्य समस्या असली तरीही अनेकदा काळजीचे कारण असू शकते. गरोदरपणातील पोटदुखी ही अपचन, एक्टॉपिक प्रेगन्सी ते गर्भपात या कारणासंबंधित असू शकते.\nपहिल्या तीन महिन्यात पोट दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते. प्रामुख्याने गर्भाची होणारी वाढ, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता), ऍसिडिटी यामुळे पहिल्या तिमाहीत पोटात दुखत असते. अशावेळी फारशी काळजी करण्याचे कारण नसते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत होणारी पोटदुखी ही काळजीचे कारण असते. तिसऱ्या तिमाहीत पोटातील खालचे स्नायु आकुंचन व प्रसरण पावल्याने अचानक वरचेवर पोटातुन कळा येत असतात. तसेच हाय ब्लडप्रेशरमुळे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या Preeclampsia या गंभीर अवस्थेमुळेही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.\nपोटदुखीसोबत कोणती लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे..\n• जर पोटदुखीमध्ये मासिक पाळीप्रमाणे गरोदरपणात रक्तस्त्राव होणे, वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे. कारण ही लक्षणे मिसकॅरेज (गर्भपात) संबंधित असू शकतात.\n• याचप्रमाणे प्रेगन्सीच्या सहा ते दहा आठवड्यामध्ये पोटदुखी आणि स्पॉटींग किंवा ब्लीडिंग असल्यास ते एक्टॉप���क प्रेगन्सी किंवा ट्युबमध्ये गर्भधारणा झाल्याचे लक्षण आहे. अशावेळीही तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.\n• कधीकधी 37 आठवडे होण्याआधीच ओटीपोट ताणले जाते व पोटदुखी होऊन प्रीटर्म लेबरची (वेळेआधीच प्रसूती) लक्षणे जाणवतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.\n• नाळ गर्भाशयापासून सुटून वेगळी झाल्यानेही प्रेग्नन्सीमध्ये जोरात पोटदुखी होऊ शकते. त्या नाळेद्वारेच गर्भाशयातील बाळाचे पोषण होत असते त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.\n• मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्याने म्हणजेचं UTI मुळेही पोटदुखी होऊ शकते. पोटदुखीसोबत लघवीला जळजळ होणे, आग होणे ही लक्षणे अशावेळी असू शकतात. मूत्रमार्गातील इन्फेक्शन गर्भाशयाकडे पसरू नये यासाठी अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.\nगरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या :\nप्रेग्नन्सीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होते. हाय ब्लडप्रेशरचा प्रतिकूल परिणाम आई व बाळावर होऊ शकतो. रक्तदाब वाढल्यामुळे आईला झटके येणे, किडनी निकामी होणे, अतिरक्तस्राव होणे, गर्भाशयापासून गर्भवार (नाळ) वेगळी होणे, गर्भाच्या वाढीवर परिणाम होणे, वेळेआधीच बाळाचा जन्म होणे, सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागू शकते, मृत बाळ जन्माला येणे या समस्या यांमुळे होऊ शकतात. गरोदर स्त्रीमध्ये उच्च रक्तदाबामुळे प्रीएक्लप्मेशिया हा गंभीर आजार उद्भवू शकतो. प्रीएक्लप्मेशियामुळे बाळामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्याविषयी अधिक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\nगरोदरपणातील मधुमेह (डायबेटीस) समस्या :\nबदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात गरोदरपणातील मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाच्या प्रकारास Gestational Diabetes असे म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये साखर वाढलेली असल्यास आई व बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणातील मधुमेह समस्येविषयी अधिक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\nप्रेग्नन्सी संबंधित मराठीत उपयुक्त माहिती देणारे खालील लेखही वाचा..\n• ‎कसा असावा गर���दरपणातील आहार\n• ‎गरोदरपणात कोणत्या तपासण्या कराव्या लागतात\n• ‎गर्भाची वाढ कशी होते ते जाणून घ्या\n• ‎कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..\n• ‎प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्स मराठीत\n• ‎गरोदरपणातील काळजी कशी घ्यावी\n• ‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\nNext articleप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nप्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nवाल पावटा खाण्याचे फायदे (Field bean nutrition)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेब���ाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bhima-koregaons-dangle-is-not-due-to-elgar-parishad-says-athavale-1786111/", "date_download": "2018-12-10T00:45:54Z", "digest": "sha1:26N4VKIJMW6CPXFJV6H2PY74KKRZJWGG", "length": 14507, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima Koregaon’s Dangle is not due to Elgar Parishad says Athavale | भीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nभीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले\nभीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले\nकेंद्रातील भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या आठवले यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nगेल्या वर्षी पुणे येथे आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली नाही, पोलिसांनी या दोन घटनेचा एकमेकांशी जोडलेला संबंध चुकीचा आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. केंद्रातील भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या आठवले यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र त्याच परिषदेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या काही विचारवंतांवर नक्षल समर्थक म्हणून करण्यात येत असलेल्या कारवाईचे त्यानी समर्थन केले. ज्या विचारवंतांवर कारवाई केली, ते आंबेडकरवादी नाहीत, असाही दावा त्यांनी केला.\nगेल्या वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्यदिन साजरा करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायायांवर भीषण हल्ला करण्यात आला. त्यांच्या वाहनांची, तेथील घरांची, दुकानांची नासधूस, जाळपोळ करण्यात आली. पुणे पोलीस या संदर्भात तपास व कारवाई करीत आहेत. ३१ डिसेंबर २०१७ ला पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील कथित चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली असा पोलिसांनी शोध लावला असून, तशी न्यायालयात माहिती दिली जात आहे. रामदास आठवले यांनी मात्र पोलिसांचा हा शोध आणि कारवाईही चुकीची आहे, असे म्हटले आहे.\nआठवले म्हणाले की, ३१ डिसेंबरला मी स्वत भीमा कोरेगाव व वडू गावाला भेट दिली. गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही समाजकंटकांनी नासधूस केल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात झाला. आंबेडकरी अनुयांवर हल्ले करण्यात आले. जाळपोळ करण्यात आली. त्यात काही विशिष्ट समाजाच्या संघटनांचा हात होता. एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली, या पोलिसांच्या मताशी आपण अजिबात सहमत नाही.\nपंतप्रधानांच्या हत्येचा कट करण्याचे पत्र वगैरे सापडल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नक्षलवादाला आपला विरोध आहे आणि नक्षलवादी कुणी असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांचा त्याग मोठा आहे, त्यांच्या मागण्यानांही आपला पाठिंबा आहे, परंतु त्यांचा हिंसेचा मार्ग चुकीचा आहे, त्याला आपला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nएल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा काही संबंध नाही असे आपण म्हणत आहात, तर मग याच परिषदेतील सहभागाबद्दल काही विचारवंतांना नक्षलसमर्थक म्हणून अटक करण्यात आली, त्याबद्दल विचारले असता, त्यावर आंबेडकरवाद्यांवर कारवाई झालेली नाही, तर नक्षलसमर्थक म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच ��ाज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-officers-transfer-pune-maharashtra-9168", "date_download": "2018-12-10T00:47:42Z", "digest": "sha1:JHLJ7OCSTJFLBOAHHGB3HV7JFQUIHZWA", "length": 15752, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture officers transfer, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात ४७२ कृषी कर्मचाऱ्यांच्या बदल्या\nपुणे विभागात ४७२ कृषी कर्मचाऱ्यांच्या बदल्या\nसोमवार, 11 जून 2018\nपुणे : कृषी विभागाच्या पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वर्ग तीन या पदावरील ४७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच बदल्या झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nपुणे : कृषी विभागाच्या पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वर्ग तीन या पदावरील ४७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच बदल्या झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nपुणे विभागात वर्ग तीनमध्ये कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधीक्षक, अनुरेखक, लिपीक आणि वाहनचालक अशी पदे आहेत. गेल्या वर्षी या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. परंतु, यंदा बदल्यांसाठी हे कर्मचारी प्रतीक्षेत होते. शासनाने एक महिन्यापूर्वी वर्ग दोन, तीन आणि चार या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनुसार करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला होता.\n���्यानुसार कृषी आयुक्तलयाने वर्ग दोन या पदावरील अधिकाऱ्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली होती. त्याच धर्तीवर पुणे विभागातील विभागीय कृषी सहसंचालक दादाराम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन अधिकारी दयानंद जाधव, सदस्य सचिव बी. जे. पलघडमल, सहायक प्रशासन अधिकारी सुरेश खेडकर, कांतीलाल पवार यांनी २७ आणि २८ मे रोजी ही प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर शासन निर्णयानुसार समुपदेशद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.\nवर्ग तीनमधील बदली पात्र कर्मचाऱ्यांमध्ये ३१ कृषी पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यात १२६, पुणे जिल्ह्यात १३५ आणि सोलापूर जिल्ह्यात १२८ कृषी सहायकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच पेसा क्षेत्रातील १३, बीजप्रमाणीकरणचे आठ, कृषी आयुक्तलयातील चार, वसुंधरा पाणलोट विभागातील दोन, कारागृह विभागातील एक कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे.\nयाशिवाय १४ अनुरेखक, चार सहायक अधीक्षक, पाच लिपीक आणि दोन वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वेळेत बदल्या झाल्यामुळे खरीप हंगामात राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी यांसह विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होणार आहे.\nपुणे कृषी विभाग नगर सोलापूर प्रशासन\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-threat-of-cyclonic-storm-in-tamil-nadu-and-andhra-pradesh/", "date_download": "2018-12-10T00:23:17Z", "digest": "sha1:HW2U5AWS2WEVB2N66TRCZNBQ6NDVFDTQ", "length": 7701, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामिळनाडू आणि आंध्रला गाजा चक्रिवादळाचा धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामिळनाडू आणि आंध्रला गाजा चक्रिवादळाचा धोका\nचेन्नई – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले “गाजा’ हे चक्रिवादळ तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने सरकात आहे. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी हे चक्रिवादळ थडकण्याची शक्‍यता आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nसध्या “गाजा’चक्रिवादळ चेन्नईच्या ईशान्येकडे 860 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 12 किलोमीटर वेगाने सरकत आहे. आगामी 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रिवादळामध्ये होण्याची शक्‍यता आहे. यामुळे तामिळनाडू, पॉंडेचेरी आणि आंध्रप्रदेशात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात 14 नोव्हेंबरच्या रात्रीपासून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे “एरिया सायक्‍लॉन वॉर्निंग सेंटर’चे संचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. मच्छिमारांनी 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान तामिळनाडू आणि आंध्रच्या किनाऱ्यावर येईपर्यंत वादळाचा जोर क्षीण होईल, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगणाच्या “पंगा’चे शुटिंग भोपाळमध्ये सुरू\nNext articleमाहिती अधिकाराखालील 35 हजार अपिले प्रलंबित\nबॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली नाराजी…. मतदार यादीतून नाव गायब\nइंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी झाले ‘टाॅप मोस्ट सोशल मीडिया ग्लोबल लीडर’\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nवाराणसीच्या संकट मोचन मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी\nपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nइस्रोच्या “जीसॅट-11′ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/india-vs-pakistan-1975-world-cup-final-1810", "date_download": "2018-12-10T00:16:36Z", "digest": "sha1:4EPZ4RZLLFB2OIKOSBLVNVA47V5E3K4N", "length": 4622, "nlines": 35, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हिडीओ: 43 वर्ष आधी भारताने पाकिस्तान ला हरवून पहिल्यांदा हॉकी वर्ल्ड कप जिंकला", "raw_content": "\nव्हिडीओ: 43 वर्ष आधी भारताने पाकिस्तान ला हरवून पहिल्यांदा हॉकी वर्ल्ड कप जिंकला\nभारताचा एक जमान्यात हॉकीमध्ये दरारा होता. हॉकीला क्रिकेटसारखा दर्जा होता. पण ह्या आता जुन्या आठवणी इतिहासजमा झाल्या आहेत. आज आम्ही या आठवणींच्या पुस्तकातून एक पान घेऊन आलो आहोत. १५ मार्च १९७५, म्हणजे आजपासून ४३ वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानचा हॉकी वर्ल्ड कप फायनलमध्ये २ विरुद्ध १ ने पराभव केला व वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.\nपाकिस्तान हा १९७१चा वर्ल्ड चॅम्पियन होता, तर भारताला ७३साली फायनलमध्ये नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला होता. १९७५च्या स्पर्धेतही भारताचा फॉर्म फार चांगला नव्हता. गृप स्टेजमध्ये भारताने ३ सामने जिंकले, एक ड्रॉ केला, तर एकात पराभव पत्करावा लागला होता. सेमिफायनलमध्ये भारताने मलेशियाचा ३ विरुद्ध २ ने पराभव केला होता. फायनलमध्ये पाकिस्तानसोबत सामना चुरशीचा ठरला होता. पाकिस्तानने पहिल्या हाफमध्ये गोल करून बढत मिळवली होती. भारताने मागून येऊन दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करत सामना जिंकला होता. हे सगळं वाचण्यापेक्षा या व्हिडीओमधला संपूर्ण सामना पाहाणं अधिक रंगतदार आहे राव\nमात्र भारताला १९७५ सालाच्या या विजयानंतर एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाहीय\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/metoo-hits-uttarakhand-bjp-sanjay-kumar-removed-from-general-secretary-sexual-harassment-allegations-1786657/", "date_download": "2018-12-10T00:40:47Z", "digest": "sha1:B4TIGDKDI5UTMDVJUROPR7YA6JNQVDX2", "length": 12390, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MeToo hits Uttarakhand bjp Sanjay Kumar removed from general secretary sexual harassment allegations | भाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nभाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी\nभाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी\nसंजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले.\nभारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडमधील नेते संजय कुमार यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले’, अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली.\nदेशभरात मी टू मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील भाजपाचे नेते संजय कुमार यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाला महिलेने प्रतिक्रिया दिली होती. यात संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझं शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. पण त्यांच्यावर कारवाई झालीच नाही, असे त्या महिलेने म्हटले होते. पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय आहे.\nमहिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले. तर भाजपाने याबाबत मौन बाळगले होते.\nअखेर गुरुवारी भाजपाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मात्र, भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले नाही. त्यांनी स्वत:हूनच पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून या पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानुसार त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आले आहे, असा दावा केला.\nसंजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हव���च्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A.php", "date_download": "2018-12-10T00:07:36Z", "digest": "sha1:64FMLPX37AWCJ4UXRJ7KEEOWPMHDSLF6", "length": 79812, "nlines": 1194, "source_domain": "tarunbharat.org", "title": "पितृपक्षातली अतृप्त काकचर्चा | Tarun Bharat", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश\nदेश हा एका संवैधानिक प्रक्रियेने चालत असतो. अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण कार्य हा कोट्यवधी देशवासीयांच्या...\nकपिल मिश्रा, आपचा बंडखोर आमदार\nअरविंद केजरीवाल यांच्यावर तिखट फेकणार्‍या आरोपीने न्यायालयात बयाण दिले आहे की, त्याला आपच्या नेत्यांनीच असे...\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nमानवी जीवनाची किंमत : इंग्लिस इष्टाईल\n‘मन’ : पुलं नावाचं\nविचलित होण्यासाठीच आहे आपला जन्म\nकागदी नोटांचे महत्त्व ज्यांनी (न) जाणले\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची क���वी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\n९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस\nराममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\n���ाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nभ��रत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nअमेरिकेने गोठवला पाकचा ३०० कोटी डॉलर्सचा निधी\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nकरतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ ���राठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\n►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वा���िक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nHome » अग्रलेख, संपादकीय » पितृपक्षातली अतृप्त काकचर्चा\nआता पितृपक्ष संपतो आहे. घरोघरी पितरांना जेवू घालण्याचे, त्यांना तृप्त करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. हा सण मानला जातो. माणूस मेला की त्याचे काय होत असते त्याच्या वासना तशाच राहतात का त्याच्या वासना तशाच राहतात का अतृप्त राहिलेल्या इच्छांसाठी तो अशरिरी रूपात कायम राहतो का अतृप्त राहिलेल्या इच्छांसाठी तो अशरिरी रूपात कायम राहतो का काय आहे की वासनांची भूतं होतात, असे म्हणतात. जिवंतपणी म्हातार्‍या बापाने जिलबी मागितली तर, ‘बुड्याला या वयात खाय खाय सुटली’ असा त्रागा करणारे बाप मेल्यावर वेळी उधार पैसे घेऊन त्याच्या नावाने जिलबीचे ताट ठेवतात… कावळ्याला पिंडदान करतात. या दिवसात कावळ्यांची चंगळ असते… त्यावर दोन कावळे बोलत होते. आता टीव्ही, मोबाईल, युट्यूब या माध्यमांपासून दूर असल्याने अस्मादिकांना कदाचित प्राण्यांचे अन् पक्षांचेही बोलणे कळत असावे. पुण्यात काही लोकांनी वीस कुत्र्यांना चक्क पेट्रोल टाकून जाळून मारले तेव्हा इतर कुत्री त्यावर काय बोलत होती, तेही सांगितले होते. कुत्र्यांना माणसांनी पेट्रोल टाकून जाळून टाकले अन् खर्‍या अर्थाने आदमी की मौत मारा उनको… कारण माणसं आपल्या सुनांना हुंड्यासाठी जाळून मारतात अन् आपल्या प्रिय, आदरणीय व्यक्तिलाही ती मेल्यावर जाळतातच… असो. तर सांगायचे हेच की माणसं जगण्याचे बहाणे शोधण्यासाठी मरणाचेही सोहळे करतात… ‘पितरांना जेवण देण्याच्या या दिवसात हुंड्यासाठी छळून मारलेल्या सुनेच्या नावाने ताट वाढत असतील का लोक काय आहे की वासनांची भूतं होतात, असे म्हणतात. जिवंतपणी म्हातार्‍या बापाने जिलबी मागितली तर, ‘बुड्याला या वयात खाय खाय सुटली’ असा त्रागा करणारे बाप मेल्यावर वेळी उधार पैसे घेऊन त्याच्या नावाने जिलबीचे ताट ठेवतात… कावळ्याला पिंडदान करतात. या दिवसात कावळ्यांची चंगळ असते… त्यावर दोन कावळे बोलत होते. आता टीव्ही, मोबाईल, युट्यूब या माध्यमांपासून दूर असल्याने अस्मादिकांना कदाचित प्राण्यांचे अन् पक्षांचेही बोलणे कळत असावे. पुण्यात काही लोकांनी वीस कुत्र्यांना चक्क पेट्रोल टाकून जाळू�� मारले तेव्हा इतर कुत्री त्यावर काय बोलत होती, तेही सांगितले होते. कुत्र्यांना माणसांनी पेट्रोल टाकून जाळून टाकले अन् खर्‍या अर्थाने आदमी की मौत मारा उनको… कारण माणसं आपल्या सुनांना हुंड्यासाठी जाळून मारतात अन् आपल्या प्रिय, आदरणीय व्यक्तिलाही ती मेल्यावर जाळतातच… असो. तर सांगायचे हेच की माणसं जगण्याचे बहाणे शोधण्यासाठी मरणाचेही सोहळे करतात… ‘पितरांना जेवण देण्याच्या या दिवसात हुंड्यासाठी छळून मारलेल्या सुनेच्या नावाने ताट वाढत असतील का लोक’ हा प्रश्‍न खरेतर कावळ्यांना पडला होता. ज्यांना आयुष्यभर खायला धड मिळाले नाही, जगत असताना कुणी खायलाही दिले नाही, त्यांच्या नावाने का बरे ताट वाढून जगणार्‍या भुकेल्यांना खायला घालत नाहीत ही माणसं, असा प्रश्‍न त्या कावळ्यांना पडला होता. त्यातला एक कावळा दुसर्‍याला म्हणाला, ‘‘मस्त मजा आहे ना आपली’ हा प्रश्‍न खरेतर कावळ्यांना पडला होता. ज्यांना आयुष्यभर खायला धड मिळाले नाही, जगत असताना कुणी खायलाही दिले नाही, त्यांच्या नावाने का बरे ताट वाढून जगणार्‍या भुकेल्यांना खायला घालत नाहीत ही माणसं, असा प्रश्‍न त्या कावळ्यांना पडला होता. त्यातला एक कावळा दुसर्‍याला म्हणाला, ‘‘मस्त मजा आहे ना आपली खूप खायला मिळत आहे अन् आपण चोच मारली नाही तर ही मंडळी वाट बघत राहतात आपली…’’ त्यावर तो दुसरा कावळा म्हणाला, ‘‘अरे काय ते… आपल्याला ते हवेच असते असे नाही ना… मला तर पार अजीर्ण झालं आहे खाऊन खाऊन खूप खायला मिळत आहे अन् आपण चोच मारली नाही तर ही मंडळी वाट बघत राहतात आपली…’’ त्यावर तो दुसरा कावळा म्हणाला, ‘‘अरे काय ते… आपल्याला ते हवेच असते असे नाही ना… मला तर पार अजीर्ण झालं आहे खाऊन खाऊन’’ त्यावर पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे परवा त्या पिंपळाच्या पलीकडे असलेल्या मोठ्या घरातून बाहेर एक ताट वाढून ठेवण्यात आले. आता आपले सगळेच कावळे बेटे तेच ते खाऊन कंटाळले असल्याने तिकडे जातच नव्हते. एक भुकेला माणूस मात्र आला अन् त्याला इतके ताजे ताटभर अन्न पाहून खूपच आनंद झाला. तो खायला बसला तर त्या घरातली माणसे धावली त्याच्या अंगावर अन् इतरवेळी कावळे उडवून लावावेत, असे त्याला हाकलून लावले…’’ त्या कावळ्याची ही कहाणी ऐकून प्रश्‍न पडला, ‘आपल्या पितरांच्या रूपात कावळे येतील, यापेक्षा माणसाच्या रूपात ते येऊ शकतात, असे का नाही वाटत माणसांना’’ त्यावर पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे परवा त्या पिंपळाच्या पलीकडे असलेल्या मोठ्या घरातून बाहेर एक ताट वाढून ठेवण्यात आले. आता आपले सगळेच कावळे बेटे तेच ते खाऊन कंटाळले असल्याने तिकडे जातच नव्हते. एक भुकेला माणूस मात्र आला अन् त्याला इतके ताजे ताटभर अन्न पाहून खूपच आनंद झाला. तो खायला बसला तर त्या घरातली माणसे धावली त्याच्या अंगावर अन् इतरवेळी कावळे उडवून लावावेत, असे त्याला हाकलून लावले…’’ त्या कावळ्याची ही कहाणी ऐकून प्रश्‍न पडला, ‘आपल्या पितरांच्या रूपात कावळे येतील, यापेक्षा माणसाच्या रूपात ते येऊ शकतात, असे का नाही वाटत माणसांना’ ते कावळे फारच मार्मिक असे बोलत होते. त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे माझा चुलत भाऊ आहे ना तो डोमकावळा, चकणा बेटा… तो तिकडे गावाबाहेर असलेल्या वृद्धाश्रमाच्या अंगणात असलेल्या झाडावर राहतो.’’, ‘‘हो, माझाही एक मित्र तिकडेच रहायला गेला आहे नुकताच. तिकडे म्हणे डबल बेडरूमची घरटी खूपच स्वस्त आहेत…’’ दुसरा म्हणाला. ‘‘रीअल इस्टेटच्या धंद्यात खूपच मंदी आली आहे रे, त्यामुळे आता वेल फर्निश्ड घरटीही मोक्याच्या ठिकाणी असूनही विकली जात नाहीत… ते सोड, मी वेगळेच सांगत होतो. तिकडे खूप म्हातारे आहेत. त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिले आहे तिथे. परवा त्यातली एक म्हातारी तिच्या मुलाशी फोनवर बोलत होती. एकदा तरी भेटून जा, असे म्हणत होती. इथे जे काय देतात खायला ते चांगले नसते रे… मला माझ्याच हातची उकडपेंडी करून खायची आहे, एकदा घरी घेऊन जाना मला…, असे म्हणत ती रडत होती म्हातारी अन् तिला वाटत होते पोर एकतंय माझं, तर तिकडून तिच्या लेकाने फोन कापून टाकला होता.’’ कावळ्यांचं हे बोलणं ऐकून मनात विचार आला, आता ती म्हातारी मेल्यावर पुढच्या वर्षी हा पोरगा नक्कीच उकडपेंडीचे ताटच्या ताट तिच्या नावाने तयार करेल अन् रस्त्यावर झाडाखाली ठेवेल तेव्हा ज्या कावळ्याने त्यांचे हे संभाषण ऐकले असेल, त्याला त्या ताटाला चोच लावायची तरी इच्छा होईल का’ ते कावळे फारच मार्मिक असे बोलत होते. त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे माझा चुलत भाऊ आहे ना तो डोमकावळा, चकणा बेटा… तो तिकडे गावाबाहेर असलेल्या वृद्धाश्रमाच्या अंगणात असलेल्या झाडावर राहतो.’’, ‘‘हो, माझाही एक मित्र तिकडेच रहायला गेला आहे नुकताच. तिकडे म्हणे डबल बेडरूमची घरटी खूपच स्वस्त आहेत…’’ दुसरा म्हणाला. ‘‘रीअल इस्टेटच्या धंद्यात खूपच मंदी आली आहे रे, त्यामुळे आता वेल फर्निश्ड घरटीही मोक्याच्या ठिकाणी असूनही विकली जात नाहीत… ते सोड, मी वेगळेच सांगत होतो. तिकडे खूप म्हातारे आहेत. त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिले आहे तिथे. परवा त्यातली एक म्हातारी तिच्या मुलाशी फोनवर बोलत होती. एकदा तरी भेटून जा, असे म्हणत होती. इथे जे काय देतात खायला ते चांगले नसते रे… मला माझ्याच हातची उकडपेंडी करून खायची आहे, एकदा घरी घेऊन जाना मला…, असे म्हणत ती रडत होती म्हातारी अन् तिला वाटत होते पोर एकतंय माझं, तर तिकडून तिच्या लेकाने फोन कापून टाकला होता.’’ कावळ्यांचं हे बोलणं ऐकून मनात विचार आला, आता ती म्हातारी मेल्यावर पुढच्या वर्षी हा पोरगा नक्कीच उकडपेंडीचे ताटच्या ताट तिच्या नावाने तयार करेल अन् रस्त्यावर झाडाखाली ठेवेल तेव्हा ज्या कावळ्याने त्यांचे हे संभाषण ऐकले असेल, त्याला त्या ताटाला चोच लावायची तरी इच्छा होईल का आता हे कावळे असा संवाद साधत असताना त्यांची कावकाव ऐकून आणखी काही कावळे तिकडे आले. दुपारची वेळ असल्याने बाकी शांतता होती. ते कावळे खात्यापित्या वस्तीतले असल्याने माणसे पितृपक्षातले वडा-पुरणाचे जेवण करून झोपली होती. या दिवसात बरेच खायला मिळते अन् तेही ताजे, आग्रहाने खायला देतात माणसे म्हणून कावळ्यांना सुस्ती असते. दुपारची काककुक्षी आटोपून चहाच्या वेळी हे कावळे बाहेर पडले होते. सुखवस्तू कावळे होते ते. त्यातला एक म्हणाला, ‘‘त्या तिकडे तो जुना वाडा आहे ना, तिथे राहतो मी झाडावर. आता ते आजी-आजोबा गेले, दोन वर्षे झालीत. त्यांची मुले आलीत अमेरिकेहून अन् त्यांनी तो वाडा विकला आहे. तिथे आता फ्लॅटस्कीम उभी राहणार आहे… त्यामुळे माझा फ्लॅट असलेले झाड तोडले जाणार असल्याचे मी ऐकले आहे.’’ त्यावर नव्यानेच आलेल्या आणखी एका कावळ्याने म्हटले, दुसर्‍या ठिकाणी आतापासून मुक्काम हलव ना तुझा…’’ त्यावर तो पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे मला त्याची चिंता नाही. आजवर त्या आजी-आजोबा या दिवसात त्यांच्या पितरांना म्हणजे आई-वडिलांना ताट वाढायचे. ते गेले…’’, ‘‘म्हणून तुझी उपासमार झाली काय आता हे कावळे असा संवाद साधत असताना त्यांची कावकाव ऐकून आणखी काही कावळे तिकडे आले. दुपारची वेळ असल्याने बाकी शांतता होती. ते ��ावळे खात्यापित्या वस्तीतले असल्याने माणसे पितृपक्षातले वडा-पुरणाचे जेवण करून झोपली होती. या दिवसात बरेच खायला मिळते अन् तेही ताजे, आग्रहाने खायला देतात माणसे म्हणून कावळ्यांना सुस्ती असते. दुपारची काककुक्षी आटोपून चहाच्या वेळी हे कावळे बाहेर पडले होते. सुखवस्तू कावळे होते ते. त्यातला एक म्हणाला, ‘‘त्या तिकडे तो जुना वाडा आहे ना, तिथे राहतो मी झाडावर. आता ते आजी-आजोबा गेले, दोन वर्षे झालीत. त्यांची मुले आलीत अमेरिकेहून अन् त्यांनी तो वाडा विकला आहे. तिथे आता फ्लॅटस्कीम उभी राहणार आहे… त्यामुळे माझा फ्लॅट असलेले झाड तोडले जाणार असल्याचे मी ऐकले आहे.’’ त्यावर नव्यानेच आलेल्या आणखी एका कावळ्याने म्हटले, दुसर्‍या ठिकाणी आतापासून मुक्काम हलव ना तुझा…’’ त्यावर तो पहिला कावळा म्हणाला, ‘‘अरे मला त्याची चिंता नाही. आजवर त्या आजी-आजोबा या दिवसात त्यांच्या पितरांना म्हणजे आई-वडिलांना ताट वाढायचे. ते गेले…’’, ‘‘म्हणून तुझी उपासमार झाली काय’’ एकाने विचारले. ‘‘नाही, मला प्रश्‍न पडला आहे की अमेरिकेत असलेली यांची मुले यांच्या नावाने तिकडे ताट वाढत असतील का’’ एकाने विचारले. ‘‘नाही, मला प्रश्‍न पडला आहे की अमेरिकेत असलेली यांची मुले यांच्या नावाने तिकडे ताट वाढत असतील का’’ हे कावळे बेटे एकदम अमेरिकेत पोहोचले होते. अमेरिकेत असलेले भारतीय आवर्जून आपले सगळेच सण साजरे करतात. वेळ पडली तर भारतात असलेले नाही करत; पण तिकडे गेलेले करतात… मात्र, अमेरिकेत असे ताट वाढले असले तरीही तिकडच्या कावळ्यांना अशी सवय असेल का’’ हे कावळे बेटे एकदम अमेरिकेत पोहोचले होते. अमेरिकेत असलेले भारतीय आवर्जून आपले सगळेच सण साजरे करतात. वेळ पडली तर भारतात असलेले नाही करत; पण तिकडे गेलेले करतात… मात्र, अमेरिकेत असे ताट वाढले असले तरीही तिकडच्या कावळ्यांना अशी सवय असेल का की मग इकडचे काही कावळेही खास पिंडाला शिवण्यासाठी तिकडे न्यावे लागत असतील की मग इकडचे काही कावळेही खास पिंडाला शिवण्यासाठी तिकडे न्यावे लागत असतील आत्ता पंधरा दिवसांपूर्वीच बातमी वाचली होती की, फ्रान्समध्ये माणसांनी खराब केलेला बगिचा स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षित कावळ्यांचा वापर केला जातो आहे… तसे प्रशिक्षण दिलेले कावळे पाश्‍चात्य देशात गेलेले भारतीय सुपुत्र वापरत असतील का आत्ता पंधरा दि��सांपूर्वीच बातमी वाचली होती की, फ्रान्समध्ये माणसांनी खराब केलेला बगिचा स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षित कावळ्यांचा वापर केला जातो आहे… तसे प्रशिक्षण दिलेले कावळे पाश्‍चात्य देशात गेलेले भारतीय सुपुत्र वापरत असतील का त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे त्यातला एक कावळा म्हणाला, ‘‘अरे जी मुलं माय-बाप मेल्यावरही इकडे अन्त्यसंस्कारासाठीही येत नाहीत. स्काईपवर अंन्त्यसस्कार पाहतात केवळ… ते काय तिकडे पितरांना या दिवसात जेवू घालणार आहेत जी मुलं माय-बाप मेल्यावरही इकडे अन्त्यसंस्कारासाठीही येत नाहीत. स्काईपवर अंन्त्यसस्कार पाहतात केवळ… ते काय तिकडे पितरांना या दिवसात जेवू घालणार आहेत’’, ‘‘खरेच आहे. हे आजी-आजोबा मेलेत ना, तेव्हा जोहान्सबर्गला अन् न्यूयॉर्कला असलेला… दोन्ही मुलं आली नव्हती. गावातल्याच नातेवाईकांनी उरकले सगळे. नंतर मात्र वाडा विकून पैसा मिळविण्यासाठी दोघेही आले होते… पुढच्या जन्मी कुणाच्याही पिंडाला शिवणारे कावळेच होतील ते’’, ‘‘खरेच आहे. हे आजी-आजोबा मेलेत ना, तेव्हा जोहान्सबर्गला अन् न्यूयॉर्कला असलेला… दोन्ही मुलं आली नव्हती. गावातल्याच नातेवाईकांनी उरकले सगळे. नंतर मात्र वाडा विकून पैसा मिळविण्यासाठी दोघेही आले होते… पुढच्या जन्मी कुणाच्याही पिंडाला शिवणारे कावळेच होतील ते’’ त्या कावळ्यांची कावकाव अजूनही डोक्यात कल्ला करते आहे… पण विचार करावा अशीच कावकाव आहे ती’’ त्या कावळ्यांची कावकाव अजूनही डोक्यात कल्ला करते आहे… पण विचार करावा अशीच कावकाव आहे ती\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या श��फ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (281) आंतरराष्ट्रीय (428) अमेरिका (154) आफ्रिका (12) आशिया (227) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,862) अर्थ (83) कृषी (27) नागरी (827) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) सं���क्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nए टीम ठरवलेलीच आहे\nतोरसेकर | चारपाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T00:30:08Z", "digest": "sha1:QWCURXFJFPUIUEWWU6IIVFSMHC46A34T", "length": 6033, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८८८ मधील जन्म\n\"इ.स. १८८८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.\nअमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१३ रोजी ०६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/asked-for-a-dash-on-bike-assault-on-the-person-with-a-disability-1786814/", "date_download": "2018-12-10T01:01:31Z", "digest": "sha1:2O7RKVBSOM6ZPM73WN66IX5LIXOKKLFJ", "length": 11660, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asked for a dash on bike assault on the person with a disability |दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने अपंग व्यक्तीसह तिघांना बेदम मारहाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nदुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने अपंग व्यक्तीसह तिघांना बेदम मारहाण\nदुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने अपंग व्यक्तीसह तिघांना बेदम मारहाण\nयाप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण केलेले सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत.\nवेगाने दुचाकीवरुन जाणाऱ्या एका टोळक्याने रात्री शतपावली करणाऱ्या एका अपंग व्यक्तीसह तिघांना मारहाण केली.\nअतिवेगात दुचाकी चालवत धक्का देणाऱ्या टोळक्याने एका अपंग व्यक्तीसह दोघांना मारहाण केल्याचा घटना घडली आहे. धक्का लागल्याचा जाब विचारल्याने हा प्रकार घडला. सीसीटिव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण केलेले सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत. याप्रकरणी दोघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nविजय विनायक गायकवाड (वय ४८, रा. बुद्धघोष हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगवी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी विजय गायकवाड हे आपला मुलगा आणि अपंग भावासह सोसायटीच्या समोरील रस्त्यावर शतपावली करत होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील एकाचा पाय अपंग भावाला लागला. त्यानंतर गायकवाड यांच्या अपंग भावाने दुचाकी चालवणाऱ्याला तुला दिसत नाही का\nहे ऐकताच दुचाकी फिरुन पुन्हा त्यांच्याजवळ आली आणि दुचाकीवरील दोघांनी गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरू केली. हे टोळके एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी त्यांच्या साथीदारांना बोलावले आणि त्यानंतर ९ जणांनी अपंग भवासह मुलाला आणि फिर्यादी गायकवाड यांना कोयत्याचा धाक दाखवत लाथा बुक्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी हे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याचा अधिक तपास सांगव��� पोलीस करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T00:24:58Z", "digest": "sha1:4VKUJJ6WGAAC7IJHUDMK2GCZF35Z3N32", "length": 10337, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ना हरकत’ची गंभीर दखल; मनपा कर्मचाऱ्यांना नोटिसा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“ना हरकत’ची गंभीर दखल; मनपा कर्मचाऱ्यांना नोटिसा\n24 तासांत मागविला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खुलासा\nनगर: कामाबाबत परफेक्‍ट म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे काहीसे थकलेले दिसत आहे. अतिक्रमण असताना देखील उमेदवारांना “ना-हरकत’ प्रमाणपत्र दिलेल्या मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ते चांगलेच संतापले आहेत. या अधिकाऱ्यांना याप्रकरणी नोटिसा बजावणून त्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. “ना-हरकत’ प्रमाणपत्रावर महापालिकेकडे तक्रार दाखल झाली आहे. त्याची दखल घेत प्रभारी आयुक्तांनी या नोटिसा बजावल्या आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई प्रास्तावित होणार असल्याचे संकेत उपायुक्त सुनील पव��र यांनी दिले.\nमहापालिका निवडणुकीतील उमेदवारांना अतिक्रमण असून देखील त्यांना महापालिका प्रशासनाकडून “ना-हरकत’ देण्यात आली आहे. हा प्रकार उमेदवारांच्या अर्ज छाननीत आणि पुढे न्यायालयात प्रकरण केल्यावर पुढे आला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या “ना-हरकत’ प्रमाणपत्रांवर जोरदार ताशोरे ओढले होते. एकप्रकारे महापालिका अधिकाऱ्यांवरच हे ताशोरे होते. “ना-हरकत’ देऊनही अर्ज बाद केले. त्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविला याची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. न्यायालयाने अर्ज वैध ठरविल्यानंतर महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. त्याची दखल घेत प्रभारी आयुक्तांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. हा खुलासा वेळेच सादर करण्याच्याही सूचना आहेत. यावर देखील खुलासा सादर न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्याचे संकेत दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानला भारताबरोबर सक्षम आणि सभ्य संबंध हवेत : इम्रान खान\nNext articleकसोटी क्रमवारीत रबाडा पुन्हा अव्वल\nदत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते, मुख्यमंत्र्यांचे पवारांना उत्तर\nभाजप,राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई ; पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे जलपूजन\nसाखर कारखाने जोमात अन्‌ साखर शाळा कोमात \nप्रशासनावर दबाव कोण आणते हे शिवसेनेने तपासून पहावे- राम शिंदे\nमोदींना “आरएसएस’चे संविधान आणायचेय- आबू आझमी\nभाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सरळ लढत\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nसत्ताधाऱ्यांनी राममंदिराबाबतच्या जनभावना ओळखाव्यात : भैय्याजी जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-81/", "date_download": "2018-12-09T23:21:35Z", "digest": "sha1:ITIBIC2IORYTHMB4SP2DZMA5F2TINMHD", "length": 7915, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोगस मतदारांना निवडणूक आयोगाचा दणका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबोगस मतदारांना निवडणूक आयोगाचा दणका\nश्रीगोंदे – जानेवारी 2019 मध्ये होणाऱ्या श्रीगोंदे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 1 सप्टेंबर 2018 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच नगरपरिषदेसाठी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुकांनी वाढवलेल्या बोगस मतदारांना दणका बसला आहे.\nगेल्या तीन महिन्यापासून इच्छूक उमेदवारांनी मतदार नोंदीत अनेक बोगस नावांचा भरणा केल्याची चर्चा होती. मात्र 1 सप्टेंबर 2018 अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी प्रभागनिहाय विभागून वापरावयाची आहे.\nत्यानुसार श्रीगोंदे नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या 23413 इतकी असणार आहे. त्या प्रमाणेच इच्छूक उमेदवारांना आपले नामनिर्देश पत्र निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरच दाखल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरीनाच्या ‘या’ गोष्टीवर सारा फिदा\nNext articleया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nलुटमारीत तपोवनवरील दोघा युवकांना अटक\nमोबाईल चोरणारा भिंगारमधील युवक अटकेत\nएकरकमी पंचवीसशे भाव देणार – आशुतोष काळे\nनिळवंडे कालव्यांसाठी केंद्रीय निधीची उपलब्धता करावी- आ. कोल्हे\nपाथर्डी तालुक्‍यात चोरांचा धुमाकूळ\nनगरपालिकेच्या खतास हरित कंपोस्ट प्रमाणपत्र\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/vishrantwadi-news-soon-children-saw-prisoners-eyes-66168", "date_download": "2018-12-10T00:52:30Z", "digest": "sha1:PX7TXDDCRGOLW2QNTLS3YCRZGNC4IOIR", "length": 14569, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "vishrantwadi news As soon as the children saw the prisoners' eyes मुलांना पाहताच कैद्यांचे डोळे पाणावले | eSakal", "raw_content": "\nमुलांना पाहताच कैद्यांचे डोळे पाणावले\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nयेरवडा कारागृहातील प्रसंग; गळाभेट कार्यक्रमांर्तगत अडीचशे मुले भेटली वडिलांना\nविश्रांतवाडी - वडिलांना पाहण्यासाठी आसुसलेली नजर...ते दिसल्यावर धावत जाऊन त्यांना मारलली मिठी.... गळ्यात दाटलेले हुंदके.... डोळ्यांत आसवे... हे वर्णन कुठल्या हिंदी सिनेमातील प्रसंगाचे नाही... तर प्रत्यक्षात कैदी म्हणून सजा भोगत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलांचे आहे. मुलांना पाहताच कैद्यांचेही डोळे पाणावले. येरवडा कारागृहामध्ये पाच वर्षे वा त्याहून अधिक तसेच जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या कैद्यांसाठी ‘मुलांशी गळाभेट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nयेरवडा कारागृहातील प्रसंग; गळाभेट कार्यक्रमांर्तगत अडीचशे मुले भेटली वडिलांना\nविश्रांतवाडी - वडिलांना पाहण्यासाठी आसुसलेली नजर...ते दिसल्यावर धावत जाऊन त्यांना मारलली मिठी.... गळ्यात दाटलेले हुंदके.... डोळ्यांत आसवे... हे वर्णन कुठल्या हिंदी सिनेमातील प्रसंगाचे नाही... तर प्रत्यक्षात कैदी म्हणून सजा भोगत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलांचे आहे. मुलांना पाहताच कैद्यांचेही डोळे पाणावले. येरवडा कारागृहामध्ये पाच वर्षे वा त्याहून अधिक तसेच जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या कैद्यांसाठी ‘मुलांशी गळाभेट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nअतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, ‘‘या उपक्रमामुळे बंदी आणि पाल्य यांचे भावनिक नाते सुदृढ होण्यास मदत होते. मुलांसाठी परत जायचेय, ही सकारात्मक भावना त्यांच्या कारागृहातील वागण्यामध्ये सकारात्मक परिवर्तन आणते.’’ कारागृह अधीक्षक यू. टी. पवार म्हणाले, ‘‘हा उपक्रम राज्यातील प्रत्येक कारागृहामध्ये राबवला जाणार आहे.’’\nमुलांना भेटण्यासाठी अर्धा-एक तास भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. १९५ कैद्यांची मुलांशी भेट झाली. साधारण २५० मुलांनी आपल्या वडिलांशी भेट झाली. काही ज्येष्ठ कैद्यांनी आपल्या नातवंडांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या नातवंडांनाही भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी उपअधीक्षक दिलीप वासनिक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप ��गताप आदी उपस्थित होते. यावेळी कैदी आणि त्यांची मुले खूप खुश दिसत होते. कैद्यांनी स्वतः काम करून मिळवलेल्या पैशातून जेलच्या कॅन्टीनमधील खाऊ आपल्या मुलांना भरवला. क्षुल्लकशा रागामुळे आपले व आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य बरबाद झाल्याचे उद्गार काही कैद्यांनी काढले. त्यांना झालेला पश्‍चात्ताप त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या कुटुंबियांनी ही सजा कधी एकदा संपतेय, असे वाटत असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nविवाह सोहळ्यात लाखाची चोरी\nमुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nएटीएम फोडण्याच्या तयारीतील टोळक्‍यास हडपसरला अटक\nपुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा...\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीह�� करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6682.html", "date_download": "2018-12-10T00:15:54Z", "digest": "sha1:LMSYDDS4VJW7Y25Q6624IVPMEMRZ3SS5", "length": 11301, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८३ - चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८३ - चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nमराठी फौज औशाच्या किल्ल्यातूनही २० लाखाचा खजिना घेऊन पसार झाली. औरंगजेबाचासुटलेला हजबल हुक्म मराठे औरंगाबादेतून पसार झाल्यावर थोड्याच काळात आला आणि चिरंजीव अजीम यांस मिळाला. आता या वडिलांच्या हुकुमाला उत्तर काय द्यायचे चिरंजीवांनी तीर्थरुपांस लिहिले की , 'आपला हुकुम मिळण्यापूवीर्च प्रतापराव आणि त्यांची फौज शहरातून पसार झाली. अशी अचानक कशी पसार झाली ते लक्षातयेत नाही. पण जर आपले आज्ञापत्र थोडे आधी येऊन पोहोचले असते , तरमराठ्यांचा फडशा पाडता आला असता. '\nचिरंजीवांचे हे उत्तर वाचून औरंगजेबास काय वाटले असेल एक मात्र नक्की की त्याच्या डोक्यात असलेला प्रतापराव , निराजी आणि प्रमुख मराठ्यांना अचानक कैद करून ,दिल्लीत आणून , हौसेप्रमाणे ठार मारण्याचा गोड बेत उधळला गेला. पाच हजार मराठे शहर औरंगाबादेतून जिवानिशी सुटले. औरंगजेबाचे केवढे प्रचंड नुकसान झाले \nमहाराज यावेळी राजगडावर होते. घडलेल्या घटनांच्या बातम्या त्यांना येऊन पोहोचत होत्या. तह मोडण्याचे औरंगजेबाने केलेले उद्योग तेही त्यांना समजले. एवढेच नव्हे तर आपला पराक्रम महाराजांना सादर करण्याकरिता औशाचा खजिना घेऊन प्रतापरावही राजगडास पोहोचले.\nआधीची तीन साडेतीन वर्षे महाराजांनी आपली लष्करी शक्ती आणि भावी युद्धाची तयारीजय्यत करण्यात खर्च केलेली होती. महाराज आणि मुत्सद्दी मंडळ नव्या डावपेचांसाठी कल्पनांचा आखाडा उकरीत होते. औशाला मराठ्यांनी घातलेला छापा तपशीलवार दिल्लीस औरंगजेबालाकळला. त्याने औशाच्या पराभूत किल्लेदाराचा किताब एका शब्दाने छाटून कमी केला. म्हणजे काय या किल्लेदाराचे नाव होते शेर बहाद्दूर जंग. त्यातील जंग ही दोन अक्षरे काढूनटाकण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला. पण मग पुढे काय या किल्लेदाराचे नाव होते शेर बहाद्दूर जंग. त्यातील जंग ही दोन अक्षरे काढूनटाकण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला. पण मग पुढे काय पुढे काय झाले कोण जाणे \nऔरंगजेबाच्या डोक्यात सततच धुमसत असलेले धर्मवेड किंवा धर्मपेम म्हणा यावेळी उसळून आले. औरंगजेब तसा स्वधर्मावर कडोविकडीचे प्रेम करणारा होता. यात काहीही शंका नाही. पण त्याकरिता अन्य धमिर्यांचा छळ आणि अपमान करण्याचे कारण काय ते अजूनही कोणास उमजलेले नाही. त्याने एक स्वतंत्र घोडेस्वारांचे सैन्यच तयार ठेवले. त्यांचे काम मूतीर्भजन आणि धामिर्क छळवाद. याच काळात अनेक पवित्र हिंदू धर्मक्षेत्र त्याने उद्ध्वस्त केली.\nइतिहासाचा अभ्यास करताना असा एक विचार डोळ्यापुढे येतो की , हे हाल आणि अपमान भारतात सर्वांच्याच वाट्याला येत होते ना होय. मग या सर्वांनी म्हणजे पंजाबात शिरवांनी ,आसामात आसामींनी , महाराष्ट्रात सर्व मराठ्यांनी , राजस्थानात सर्व राजपुतांनी , काश्मिरातडोग्रांनी जर एकवटून उठाव केला असता तर येथील वेडी धामिर्क दांडगाई थांबली नसती का होय. मग या सर्वांनी म्हणजे पंजाबात शिरवांनी ,आसामात आसामींनी , महाराष्ट्रात सर्व मराठ्यांनी , राजस्थानात सर्व राजपुतांनी , काश्मिरातडोग्रांनी जर एकवटून उठाव केला असता तर येथील वेडी धामिर्क दांडगाई थांबली नसती का पण हे कधीच होऊ शकले नाही. उलट गोमांतकात पोर्तुगीजांच्या इन्क्विझिशनला उधाण आले होते.\nआता महाराजांचे लक्ष आग्ऱ्याला जाण्यापूवीर् मोगलांना दिलेल्या २ 3 किल्ल्यांवर आणि शिवाय नव्याने घेण्याकरता उभ्या असलेल्या शिवनेरी , साल्हेर , मुल्हेर इत्यादी गडांकडेही लागले होते. राजगडावरच्या खलबतखान्यात याच भावी मोहिमांचे आराखडे आखले जात होते.\nयाच काळात असाच आणखीन एक शिवाजीराजा आसामात मोगलांच्या विरुद्ध गेंड्याच्या बळानेधडका देत होता. त्याचे नाव लछित बडफुकन. हा आसामच्या राजांचा सरसेनापती होता. आसाम पूर्ण जिंकावा म्हणून मोगल सुलतान अन् आत्ता विशेषत: औरंगजेब सतत आसामवरफौजा पाठवित होते. युद्धे चालू होती. त्यातच शाहिस्तेखान मामाला औरंगजेबाने मुद्दाम या बडफुकनच्या विरुद्ध झंुजायला पाठविले. (इ. १६६ 3 जून) या शाहीमामाला तो ढाक्यापर्यंतआल्याचे कळल्यानंतर लछित बडफुकनने त्याला एक पत्र पाठविल्याची नोंद ' शाहिस्ताखान की मुरंजी ' या कागदात आहे.\nपण अखेर नियतीने इथेही आसामवर घाव घातला. लछित बडफुकन हा भयंकर आजारी पडून (बहुदा विषमज्वरानेे) मरण पावला. बडफुकन म्हणजे मुख्य सेनापती. बहुआ , बडपुजारी ,बडफुकन याचा अर्थ त्या त्या क्षेत्रातला मुख्य.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-gangakhed-sugars-scam-63936", "date_download": "2018-12-10T00:07:20Z", "digest": "sha1:LJVP6MVV7BQUMPDBD56AH3MQGQMFFCW7", "length": 13567, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news gangakhed sugars scam 'गंगाखेड शुगर्स'मधील गैरव्यवहाराला अभय | eSakal", "raw_content": "\n'गंगाखेड शुगर्स'मधील गैरव्यवहाराला अभय\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nधनंजय मुंडे यांचा विधान परिषदेत घणाघात\nधनंजय मुंडे यांचा विधान परिषदेत घणाघात\nमुंबई - परभणीतील \"गंगाखेड शुगर्स' या कारखान्याच्या अध्यक्षासह संचालक मंडळाने 350 कोटींचा गैरव्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न होऊनही राज्य सरकार संबंधितांना अटक करत नाही. या गैरव्यवहारामागे राज्य सरकार असून, सरकारला तो दाबायचा आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री हा गैरव्यवहार केलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पुरावे नष्ट करण्यासाठीच राज्य सरकार संशयितांची अटक टाळत आहे, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी केला.\nधनंजय मुंडे यांनी या संदर्भात गेल्या आठवड्यात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी मंत्र्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली होती. मंगळवारी ही सूचना पुन्हा चर्चेला आली. मुंडे म्हणाले, की गंगाखेड शुगर्स या कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावांवर परस्पर कर्ज काढले आहे. सुमारे 25 हजार शेत���ऱ्यांच्या नावावर 1,200 कोटींचा हा गैरव्यवहार झाला आहे. 12 ते 15 जिल्ह्यांपर्यंत या गैरव्यवहाराची व्याप्ती आहे.\nसरकारने 358 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे कबूल केले आहे.\nगैरव्यवहार केलेले कारखानदार आणि संचालकांवर सरकार काय कारवाई करणार आहे, त्यांना अटक केली जाणार आहे का, असा सवाल मुंडे यांनी केला. त्यास उत्तर देताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, की 12 हजार नऊ शेतकऱ्यांची यादी सरकारला मिळाली आहे. त्यांच्या नावांवर 358 कोटींचे कर्ज काढले गेल्याचे दिसून आले आहे. हा आर्थिक गुन्हा आहे. चौकशीअंती यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल.\nकारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक हजार कोटींचा दावा दाखल करत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुट्टेंविरोधात राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांनी हक्कभंगाची सूचना सभागृहात मांडली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी ही सूचना स्वीकारली.\nमनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत...\nMaratha Reservation : आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण: मुंडे\nमुंबई : आज विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे...\nपोलिस पाटलांचे मानधन वाढविण्याचे आश्वासन\nमुंबई - राज्यातील पोलिस पाटलांच्या वाढीव मानधन मागणीचा प्रश्‍न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...\nभरपाई मिळालेला शेतकरी दाखवा - धनंजय मुंडे\nमुंबई - दुष्काळावर चर्चा काय करायची, तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का असा सवाल करत बोंडअळीची 34 हजार...\n'मी ओबीसी असूनही मराठा बांधवासाठी आरक्षण मागतोय'\nमुंबई- गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप...\nविधानभवनात प्रचंड गदारोळ; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने\nमुंबई : विधानसभा व विधानपरिषदेत आजही मराठा आरक्षणाच्या अहवालावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प��रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news?start=30", "date_download": "2018-12-09T23:50:16Z", "digest": "sha1:RU53S2LEYRJK5KNV4RC4W2YXNY623SF2", "length": 17008, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमुंबईच्या अनपेक्षित जिज्ञासाच्या प्रश्नावलीमुळे जजेस् ही कोड्यात\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये सध्या सुपर डान्सर महाराष्ट्र होण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. या सगळ्याच स्पर्धकांमध्ये नृत्यकौशल्याबरोबरच अजूनही काही कौशल्य आहेत ज्यामुळे हे एकमेकांपेक्षा वेगळे ठरत आहेत आणि यांचं हेच वेगळेपण जजेस् बरोबरच प्रेक्षकांना ही भावतं आहे. आपल्या नावाला साजेशी, असंच वेगळेपण जपणारी जिज्ञासा... जिच्या नावातच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ती अगदी आपल्या नावाला साजेशी वागते. ९ वर्षांची ही चिमुरडी जजेस् ना ही कोड्यात पाडेल असे प्रश्न सतत विचारत असते.\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप\nकलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेला एक अनपेक्षित वळण आले आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मध्यंतरी लक्ष्मीने अजिंक्य बरोबर अबोला धरला होता. अजिंक्यने त्याच्या मनातील भावना लक्ष्मीला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे लक्ष्मी अजिंक्यशी बोलणे बंद केले होते. परंतु आता मात्र अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढली असून त्यांच्या मधील मैत्री कायम आहे. आणि याचेच कुठेतरी दु:ख, किंवा राग मल्हारच्या मनामध्ये आहे. लक्ष्मीसमोर गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे कोडे आहे आणि ते म्हणजे मल्हारचा बदलेला स्वभाव. ज्याची काळजी आता लक्ष्मीला वाटते आहे कारण मल्हारच्या अश्या विचित्र वागण्या मागचे कारण तिला कळत नाहीये. असे काहीसे दिवाळीमध्ये पाडव्याची दिवशी घडले होते. मल्हारने एक वेगळीच अट लक्ष्मीला घातली होती आणि ती म्हणजे संध्याकाळी ७ वाजता लक्ष्मीने मल्हारला पहिल्यांदा ओवाळावे. आणि आर्वीसाठी लक्ष्मीला मल्हारची ती अट मान्य करावी लागली होती. पण मल्हारच्या अशा विचित्र वागण्याने लक्ष्मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. हा गुंता लक्ष्मी कसा सोडवेल लक्ष्मी समोर मल्हारचे कोणते वेगळे रूप येईल लक्ष्मी समोर मल्हारचे कोणते वेगळे रूप येईल लक्ष्मी ही परिस्थती कशी हाताळेल लक्ष्मी ही परिस्थती कशी हाताळेल हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये पं. सुरेश वाडकर आणि अवधूत गुप्ते \nकलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तिमत्व येणार आहेत. संगीतातल्या गुरु शिष्यांच्या या जोडीने गोड गाणी सादर केली आहेत आणि बिंदास भाष्यानी कार्यक्रमाला रंगत आणली आहे. कार्यक्रमामध्ये ही जोडी जुन्या गोड आठवणी देखील सांगणार आहेत. तसेच काही किस्से आणि गोष्टी देखील प्रेक्षकांना कळणार आहेत. म्हणजेच स्वरसम्राट पं.सुरेश वाडकर आणि अष्टपैलू अवधूत गुप्ते संगीत क्षेत्रातील गुरु शिष्याची ही जोडी म्हणजेच दोन कोल्हापूरकर रंगवणार या कार्यक्रमामध्ये खुमासदार गप्पा. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुनेचा हा विशेष भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nसूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर - बालदिन विशेष आठवडा | छोट्या सुरवीरांना मिळणार सरप्राईझ\nलहान मुल म्हणजे निरागसता, धम्माल, दंगा. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधील सगळ्याच लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे. कार्यक्रमामधील हे छोटे सुरवीर विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी बालदिन असून या कार्यक्रमामध्ये देखील बालदिन विशेष भाग रंगणार आहे. बालदिन विशेष भागामध्ये छोटे सुरवीर बराच दंगा घालणार असून एका पेक्षा एक गाणी देखील सादर करणार आहेत. तसेच मुलांना एक सरप्राईझ देखील मिळणार आहे. हे सरप्राईझ काय असेल हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध���यास नवा छोटे सुरवीरचा बालदिन विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n\"मला सोशल मीडियावर फनी प्रपोजल्स येतात\" - तितिक्षा तावडे\nतू अशी जवळी रहा या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची. मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीर मोहिते पाटीलची भूमिका निभावणार आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. ही कथा राजवीरचं मनवावर असलेल्या वेड्या प्रेमाची तर आहेच पण मनवा त्याच्या वेड्या प्रेमाला कसं जिंकणार याने मालिकेला वेगळी कलाटणी मिळणार आहे.\nराधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये “राधा” पर्वाची सुरुवात\nकलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा – प्रेमच्या आयुष्यात आजवर बऱ्याच घटना घडल्या. दीपिका आणि देवयानीचा राधाला जीवे मारण्याची डाव असो वा राधा – प्रेमला कायमचे दूर करण्यासाठी रचलेले कारस्थान असो, वा दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा केलेला प्रयत्न असो. सगळेच राधाने मोठ्या धीराने आणि हिमतीने सहन केले. प्रत्येक संकटाला सामोरी गेली. अत्यंत समजूतदारापणे परिस्थिती हाताळली. आता राधाने दीपिकाच्या प्रत्यके कारस्थानाला उत्तर देण्याचे ठरवले आहे. राधा दीपिका विरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिलेली प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे. माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेम- माधुरीला न्युझीलंडला जावे लागले आणि हे घडतच दीपिकाने तिचे डाव खेळण्यास सुरुवात केली. परंतु आता दीपिकासमोर राधा खंबीरपणे उभी असल्याने दीपिका कुठला पलटवार करणार कोणती नवी खेळी खेळणार कोणती नवी खेळी खेळणार आणि राधा त्याला कसे आणि काय उत्तर देणार आणि राधा त्याला कसे आणि काय उत्तर देणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर...\n‘मुळशी पॅटर्न’ साठ��� त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-imd-predicts-normal-rainfall-year-7476", "date_download": "2018-12-10T00:48:31Z", "digest": "sha1:ERA57A2GGYK7IHJGZ4L6VK5JLMGMPVPI", "length": 20840, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, IMD predicts 'normal' rainfall this year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून : हवामान विभाग\nदेशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून : हवामान विभाग\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. १६) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. १६) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.\nनवी दिल्ली येथे सोमवारी (ता.१६) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश, अंदाज विभागाचे प्रमुख डाॅ. डी. एस. पै. यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९५१ ते २००० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर म्हणजेच ८९० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४२ टक्के), तर दुष्काळाची शक्यता कमी (१४ टक्के) असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ९५ टक्के (उणे ५ टक्के) पाऊस पडला होता.\nउत्तर अॅटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य युरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील उष्ण पाण्याचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रमाण या घटकांच्या नोंदी विचारात घेऊन, ‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टींग सि.िस्टम’(एसईएफएस) चा वापर करून अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nजूनच्या सुरुवातीला सुधारित अंदाज\nहवामान विभागाने सोमवारी पहिला अंदाज वर्तविला असला, तरी मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज जून महिन्याच्या सुरवातीला जाहीर केला जाणार आहे. मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) पाऊस, जुलै व ऑगस्ट महिनानिहाय पावसाचे पूर्वानुमान, भारताच्या चारही हवामान विभागांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण त्या वेळी स्पष्ट करण्यात येणार आहे.\n‘मॉन्सून मिशन’नुसार ९९ टक्के अंदाज\nपुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागातर्फे जानेवारी २०१७ मध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टींग सिस्टिम’ (एमएमसीएफएस) या माॅडेलनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. या अंदाजात पाच टक्के उणे-अधिक तफावतीची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. हे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी वातावरण आणि समुद्रातील एप्रिल महिन्याची स्थिती विचारात घेण्यात आली आहे.\nविषुुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने गतवर्षी मध्यम ला-निना स्थिती निर्माण झाली होती. मात्र, यंदा वर्षाच्या सुरवातीलाच ही स्थिती ओसरण्यास सुरवात झाली. सध्या ही स्थिती कमकुवत झाली आहे. मॉन्स���न मिशन माॅडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सूनचा हंगाम सुरू होण्यापुर्वी ला-निना स्थिती सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ स्थितीचा माॅन्सूनवर प्रभाव पडत असल्याने त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात येणार आहे. तसेच, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य अाहे. माॅन्सून हंगामाच्या मध्यावर तो नकारात्मक होणार असला, तरी त्याची तीव्रता सौम्य राहणार आहे.\n९६ ते १०४ टक्केमॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता\n९० टक्‍क्‍यांहून कमी १४ टक्के\n९० ते ९६ टक्के ३० टक्के\n९६ ते १०४ टक्के ४२ टक्के\n१०४ ते ११० टक्के १२ टक्के\n११० टक्‍क्‍यांहून अधिक ०२ टक्के\nमॉन्सूनच्या हंगामातील जून ते सप्टेंबर कालवधीसाठीचा हवामान विभागाने दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)\nवर्ष- अंदाज- पडलेला पाऊस\nमॉन्सून ऊस पाऊस भारत हवामान माॅन्सून पत्रकार समुद्र अरबी समुद्र\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-agriculture-minister-pandurang-fundkar-passed-away-8798", "date_download": "2018-12-10T00:31:02Z", "digest": "sha1:X5K3DCKSEBTSVZSFBYI6GS5BHDUHIK4A", "length": 17847, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Maharashtra Agriculture minister Pandurang Fundkar passed away | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन\nराज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन\nगुरुवार, 31 मे 2018\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय ६७) यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराने तीव्��� झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय, कृषी आणि ग्रामिण विभागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय ६७) यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय, कृषी आणि ग्रामिण विभागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nपांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली.\nबुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी योग्य पद्धतीने ती हाताळली. सामान्या नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती. पांडुरंग फुंडकर हे तीन वेळा अकोला मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.\nफुंडकर यांचे प्रार्थिव आज (ता.३१) दुपारी ३.४५ अकोला विमानतळ येथे आणण्यात येणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता खामगाव येथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालय येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.\nखामगांव ते आमगांव ही यात्रा काढून शेतकरी प्रश्नाना फोड़ली होती वाचा\nबुलडाणा जिल्ह्यात नांदूरा तालुक्यातील एका खेडयात झाला होता जन्म\nतिन वेळा अकोल्याचे खासदार\nसातत्याने विधान परिषदेत प्रतिनिधित्व, विरोधी पक्षनेते\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळले\nखडसे यांच्या राजीनाम्या नंतर मिळाले होते कृषिमंत्रीपद\nअतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी\n‪आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले. ‪त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे.* शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.‬ ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कम��णे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली \n- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस\nभाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होती.\n- रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष\nमाझा त्यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसला नाही. भाजपला महाराष्ट्रात उभारी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नीट जाण त्यांना होती.\n- चंद्रकांत पाटील, भाजप नेते\nभाजप कृषी agriculture ऊस हृदय पांडुरंग फुंडकर pandurang fundkar खामगाव khamgaon रावसाहेब दानवे raosaheb danve महाराष्ट्र चंद्रकांत पाटील\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nचीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या...पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला...\nट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/10254", "date_download": "2018-12-10T00:52:20Z", "digest": "sha1:J3RY6JCFEEWPVKLU6HMH7RNWWYBP67SB", "length": 17151, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special news regarding Anganwadi in Parbhani dist | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा\nकुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा\nगुरुवार, 12 जुलै 2018\nपरभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिल���.\nजिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत.\nपरभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिली.\nजिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत.\nअंगणवाड्यांतील मुला, मुलींना तसेच गरोदर मातांना पोषणमूल्ययुक्त सकस आहार मिळावा, कुपोषणमुक्ती व्हावी या उद्देशाने एकात्मिक महिला व बालविकास कार्यक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ पोषण मिशनअंतर्गत रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत ११४ अंगणवाड्यामध्ये परसबागा तयार करण्यात आल्या. परसबागांमध्ये केळी, पपई ही फळझाडे, बीट रूट, पालक, चुका, शेवगा, वांगी, टोमॅटो, फ्लॅावर, कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड प्राधान्याने केली जात आहे.\n२०१६ मध्ये पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथील अंगणवाडीमध्ये परसबाग निर्मितीसाठी देवस्थान तसेच ग्रामस्थांनी मदत केली.अंगणवाडीताई अश्विनी वाघ, मदतनीस भाग्यश्री वाघ या सेंद्रिय पध्दतीने परसबागेचे व्यवस्थापन करत आहेत.या अंगणवाडीमध्ये आधी कुपोषित श्रेणीतील तीव्र १४ लहान मुले होती. परसबागेतील भाजीपाला, फळांचा आहारामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे ही मुले सामान्य श्रेणीत आली आहेत. याबद्दल पर्यवेक्षिका बी. बी. यादव यांचा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राधाताई विठ्ठलराव सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, विस्तार अधिकारी डी. आर. कदम आदींसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अंगवाड्यामध्ये परसबागा विकसित होत आहेत. यामुळे माता आणि बालकांच्या कुपोषमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे.\nपरसबागा तयार केलेल्या तालुकानिहाय ��ंगणवाड्या\nयेत्या वर्षात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे पोषणमूल्ययुक्त आहार मिळेल. कुषोषणमुक्तीसाठी मदत होईल.\n- डॉ. कैलास घोडके,\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.)\nजिल्हा परिषद लहान मुले पंकजा मुंडे\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंग��मात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aapgadhehain.com/motor-vehicles-department-maharashtra-fines-traffic-violations-english-marathi/", "date_download": "2018-12-10T00:56:18Z", "digest": "sha1:BWFSUFHHN2HJ4YK3IBK7XDHQD3T32LXP", "length": 49971, "nlines": 266, "source_domain": "aapgadhehain.com", "title": "Motor Vehicles Department Maharashtra Fines For Traffic Violations (English & Marathi) - Aap Gadhe Hain", "raw_content": "\nतुरुंगवास / दंडाच्या शिक्षेची कमाल मर्यादा\nकलम २०० अंतर्गत तडजोड शुल्क\n1 योग्य वाहन अनुज्ञप्ती न बाळगता वाहन चालविणे. मोटार वाहन अधिनियमाचे कलम 3r/w S 181 3 महिने किंवा रु. 500 किंवा दोन्ही रू. 500 /-\n2 अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविणे (अल्पवयीन वाहनचालक मोटार वाहन अधिनियमाचे कलम 3r/w S 181 3 महिने किंवा रु. 500 किंवा दोन्ही रू. 500 /-\n3 अनुज्ञप्ती न बाळगणाऱ्या किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालविण्याची परवानगी देणारे वाहन मालक किंवा प्रभारी (अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू देणारे आई-वडील / पालक/ मित्र) कलम 5r/w कलम 180 मोटार वाहन अधिनियमाचे 3 महिने किंवा रु. 1,000 किंवा दोन्ही रू. 500 /-\n4 इतर व्यक्तीला वाहन वापरण्याची परवानगी देणारी वाहनचालक अनुज्ञप्तीधारक व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 6(2)r/w S. 177 प्रथम गुन्ह्यासाठी रु.100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु.300\n5 (i) अपात्र व्यक्तीने वाहन चालविणे किंवा – वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणे किंवा — पूर्वी जप्त केलेल्या वाहनचालक अनुज्ञप्तीमधील शेरे उघड न करता अनुज्ञप्तीची मागणी मोटार वाहन अधिनियमाचे कलम 23r/w S 182(1) 3 महिने किंवा रु. 100 किंवा दोन्ही रू. 200 /-\n6 अर्ज किंवा एक प्रमुख मार्गदर्शक परवाना प्राप्त किंवा – – परवाना केले मित्रांनी केलेल्या पूर्वी आयोजित उघड न परवाना शोधत (i) मार्गदर्शक म्हणून काम किंवा अपात्र मार्गदर्शक मोटार वाहन अधिनियमाचे कलम 3r/w S 181 एक महिना किंवा रू. 100 किंवा दोन्ही रू. 100 /-\n7 अनुज्ञप्तीशिवाय वाहन प्रशिक्षण शाळा चालविणे मोटार वाहन नियम r/w R.24 C. प्रथम गुन्ह्यासाठी रु.100 रू. 100 /-\nमोटार वाहन अधिनियमाचे कलम 177 दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n8 जास्त गतीने वाहन चालविणे मोटार वाहन अधिनियमाचे कलम 112r/w S 183(1) प्रथम गुन्ह्यासाठी रु. 400 रू. 200 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रू. 1,000\n9 आपल्या कर्मचारी किंवा आपल्या नियंत्रणातील व्यक्तीला जास्त वेगाने वाहन चालविण्याची परवानगी देणे कलम 112r/w कलम 183(2) मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी 300 रू. रू. 1000 /-\nरु. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. ५००\n10 वाहनचालक किंवा जादा भार पार पाडण्यासाठी एक वाहन चालविण्यास परवानगी देतो कलम 113(3),114,115 r/w किमान रू. 2000 आणि जादा भार कमी करण्यासाठीच्या शुल्कासह अतिरिक्त भारासाठी प्रति टन रू. 1,000\n1 टन पर्यंत – रु. 500\n2 टन पर्यंत – रु. 1500\n3 टन पर्यंत – रु. 3000\n3 टनपेक्षा जास्त 2000 प्रति टन\nमोटार वाहन अधिनियमाचे कलम 194 (1)\n11 वाहनाचे वजन करण्यासाठी किंवा वजन करण्यापूर्वी थांबण्यास किंवा त्यावरील भार काढण्यास वाहनचालकाने नकार देणे मोटार वाहन अधिनियमाचे कलम114r/w S 194(2) 300\n1 टन पर्यंत – रु. 500\n2 टन पर्यंत – रु. 1500\n3 टन पर्यंत – रु. 3000\n3 टनपेक्षा जास्त 2000 प्रति टन\n12 वाहनाचे स्टीअरींग व्हील डावीकडे असणारे वाहन, संबंधित बदलास अनुकुल योजना उपलब्ध नसताना वाहन चालविणारी किंवा वाहन चालविण्याची परवानगी देणारी कोणतीही व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 120r/w कलम 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 200 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n13 धोकादायक वाहन / प्रोत्साहन मोटार वाहन अधिनियमाचे कलम 184/ S 188 पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने किंवा रू. 1,000 किंवा दोन्ही रू. 500 /-\nसंबंधित घटनेनंतर 3 वर्षांच्या आत दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 2 वर्षे किंवा रू. 2,000 किंवा दोन्ही\n14 मद्यपान करून अथवा अमली पदार्थाच्या प्रभावाखाली वाहन चालविणारी व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 185/ S 188 पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने किंवा रू. 2,000 किंवा दोन्ही न्यायालयात पाठविले\nसंबंधित घटनेनंतर 3 वर्षांच्या आत दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 2 वर्षे किंवा रू. 2,000 किंवा दोन्ही\n15 वाहन चालविण्यास मानसिक किंवा श���रीरिकरित्या सक्षम नसताना तसे करणे / त्यास प्रोत्साहन कलम 186/ कलम 188 मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी रु. 200 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 500\n16 विमा नसलेले वाहन चालविणारी व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 146r/w S 196 3 महिने किंवा रु. 1,000 किंवा दोन्ही रू. 300 /- चालकासाठी\n17 वाहतूक नियमांचे पालन करण्यात अपयशी चालक (पिवळ्या रेषेच्या लाल प्रकाशाचे उल्लंघन, संकेत न देता मार्गिका बदलणे, इ) मोटार वाहन अधिनियमाचे कलम –r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n18 विशिष्ट प्रसंगी विशिष्ट सिग्नल देण्यास अपयशी ठरलेला चालक मोटार वाहन अधिनियमाचे कलम 121r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n19 विनिर्दिष्ट रस्ते / भागात HTVs वेळेच्या निर्बंधांचे उल्लंघन मोटार वाहन अधिनियमाचे कलम115r/w S 177 रु. 2000\n20 आपल्या वाहनाचे नियंत्रण अन्य व्यक्तीला देणारा चालक (वाहतुकीच्या ठिकाणी अडथळा म्हणून बसणे) मोटार वाहन अधिनियमाचे कलम 125r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n21 स्वत: व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्ती वाहून नेणारा दुचाकी / मोटर सायकलस्वार (तीन व्यक्ती एका दुचाकीवर) मोटार वाहन अधिनियमाचे कलम 128(1)r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n22 चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने संरक्षणात्मक शिरस्त्राण न घालणे (हेल्मेट) मोटार वाहन अधिनियमाचे कलम 129r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n23 एखादे वाहन किंवा ट्रेलर सार्वजनिक ठिकाणी सोडून देणारी किंवा त्यासाठी परवानगी देणारी कोणतीही प्रभारी व्यक्ती (अनुचित आणि अडथळ्याच्या जागी पार्किंग) मोटार वाहन अधिनियमाचे कलम122,127 r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300 (मालक टोविंग खर्चासाठी सुद्धा जबाबदार असेल)\n24 चालू वाहनात कोणत्याही व्यक्तीला चढू देणारी किंवा चढण्याची परवानगी देणारी कोणतीही वाहनाची प्रभारी व्यक्ती कलम 123(1)r/w कलम 177 मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n25 आवश्यक खबरदारी न घेता वाहन एका जागी थांबवून ठेवणारी किंवा तसे करण्यास भाग पडणारी, वाहनाची प्रभारी व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 126r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n26 असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग करताना खबरदारी घेण्यातील अपयश कलम 131r/w कलम 177 मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n27 काही विशिष्ट प्रकरणात गाडी थांबवण्यात चालक अपयशी मोटार वाहन अधिनियमाचे कलम 132r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n28 वाहन चालवताना मोबाईलचा वापर मोटार वाहन नियम R. 21(25) C. प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nमोटार वाहन अधिनियमाचे r/w कलम 177 दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n29 मालवाहू वाहनात आसन क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती घेऊन प्रवास करणे मोटार वाहन नियम R. 21(10) C. प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nमोटार वाहन अधिनियमाचे r/w कलम 177 दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n30 ऑटो रिक्षा / टॅक्सी साठी जादा भाड्याची मागणी करणे मोटार वाहन अधिनियमाचे R. 21(23) C.मोटार वाहन नियम r/w कलम 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n31 नंबर प्लेट शिवाय वाहन चालविणे (नंबर प्लेट प्रदर्शित न दाखविणारे) मोटार वाहन नियम R. 50 C. प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nमोटार वाहन अधिनियमाचे r/w कलम 177 दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n32 परिवहन वाहनातून ज्वालाग्रही आणि अत्यंत स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करणारे मोटार वाहन अधिनियमाचे कलम 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n33 चालू वाहनाच्या टपावरून किंवा छतावरून किंवा बॉनेटवरून प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती कलम 123(2)r/w कलम 177 मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n34 कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बंद अवस्थेतील वाहन ठेवून वाहतूकीस अडथळा करणारी व्यक्ती मोटार वाहन अधिनियमाचे कलम 201 मोटार वाहन अधिनियमाचे कलम 201 मोटार वाहन अधिनियमाचे कलम 201 मोटार वाहन अधिनियमाचे कलम 201 मोटार वाहन अधिनियमाचे कलम 201 टोविंग शुल्काशिवाय रु. 50 प्रतितास\n35 विहित कालावधीत वाहन मालकाने निवास अथवा व्यवसायाच्या ��िकाणातील बदलाबाबत न कळविल्यास कलम49r/w कलम 177 मोटार वाहन अधिनियमाचे प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300, मात्र विलंब कालावधीच्या अनुषंगाने राज्य सरकार विविध रकमा विहित करू शकेल. )\n36 विहित मुदतीत वाहन हस्तांतरणाबाबत नोंदणी अधिकाऱ्यांना कळविण्यात असफल मोटार वाहन अधिनियमाचे कलम 50r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300 (तथापि, राज्य सरकारने विलंब कालावधी संबंधित येत विविध प्रमाणात लिहून देऊ शकतात)\n37 वाहनात अनधिकृत फेरफार (वेगळ्या प्रकारचे इंधन वापरण्यासह इतर बाबींचा समावेश) मोटार वाहन अधिनियमाचे कलम 52r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300 (तथापि, राज्य सरकारने विलंब कालावधी संबंधित येत विविध प्रमाणात लिहून देऊ शकतात)\n38 गणवेशातील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी चालकाकडे अनुज्ञप्तीची मागणी केल्यास आणि ते सादर करण्यास असमर्थ ठरल्यास मोटार वाहन अधिनियमाचे कलम 130(1)r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n39 कोणत्याही अधिकारी अथवा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी वाहकाकडे अनुज्ञप्तीची मागणी केल्यास आणि ते सादर करण्यास असमर्थ ठरल्यास मोटार वाहन अधिनियमाचे कलम 130(2)r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n40 नोंदणी प्राधिकारी अथवा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने वाहन मालक, चालक अथवा प्रभारीकडे पुढील दस्तऐवजांची मागणी केल्यास आणि ते दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ ठरल्यास – वाहनाचे विमा प्रमाणपत्र , परिवहन वाहन असल्यास त्याचे योग्यता प्रमाणपत्र आणि परवाना मोटार वाहन अधिनियमाचे कलम 130(3)r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n41 गणवेशातील पोलीस अधिकारी अथवा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे पुढील दस्तऐवजांची मागणी केल्यास आणि ते दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ ठरल्यास मोटार वाहन अधिनियमाचे कलम 158r/w S 177 प्रथम गुन्ह्यासाठी रू. 100 रू. 100 /-\n(अ) विमा प्रमाणपत्र; दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n(क) वाहनचालक अनुज्ञप्ती ; आणि परिवहन वाहन असल्यास\n(ड) स्वस्थता प्रमाणपत्र, आणि\n42 मोटार वाहन अधिनियमांतर्गत जेव्हा वाहनचालक किंवा वाहक आरोपी ठरतात आणि पोलीस अधिकाऱ्याने वाहनाच्या मालकाला विचारले असता चालक आणि वाहकाचे नाव, पत्ता आणि अनुज्ञप्तीची माहिती देण्यास असफल ठरले असता पहिल्या गुन्हा किंवा दोन्ही 3 महिने किंवा रु .500 दुचाकी अथवा तीन चाकी वाहनासाठी रू. 50/-\nत्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 6 महिने किंवा रु. 1,000 किंवा दोन्ही दुचाकी अथवा तीन चाकी वाहन वगळता रू. 200 /-\n43 जेव्हा एखाद्या मोटार वाहन अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा त्यात तृतीय पक्षाच्या मालमत्तेची हानी झाल्यास, चालक अथवा चालकाचे प्रभारी यांनी – पहिल्या गुन्ह्यासाठी 3 महिने किंवा रु .500 किंवा दोन्ही रू. 100/-\nअपघातग्रस्ताला वैद्यकीय सहाय्य न केल्यास त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 6 महिने किंवा रु. 1,000 किंवा दोन्ही\nपोलीस अधिकाऱ्याने किंवा जवळच्या पोलीस स्थानकाने विचारले असता अपघाताबद्दल माहिती न देणे\nविमा कंपनीला अपघाताबद्दल माहिती न देणे\n44 कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी योग्य नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा सार्वजनिक अथवा बंद ठिकाणी बनावट नोंदणी खूणा दर्शविणे (नोंदणी न केलेली वाहनांनी त्यासाठी अर्ज केल्याचे दाखविणे ) पहिल्या गुन्ह्यासाठी किमान रू. 2000 ते रू. 5,000 पर्यंत रू. 300 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी किमान रू. 5,000 ते रू. 10,000 पर्यंत किंवा दोन्ही\n45 १२ महिन्पाक्षा अधिक अवधीसाठी इतर राज्याची नोंदणी खूण राखून वाहन बाळगणे प्रथम गुन्ह्यासाठी रु. 100 रू. 100 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रू. 300\n46 पहिल्या गुन्ह्यासाठी किमान रू. 2000 ते रू.5,000 पर्यंत तडजोड नाही. न्यायालयात पाठविले.\nआवश्यक परवानगीशिवाय विशिष्ट कारणासाठी आरक्षित एखाद्या मार्गावरून अथवा एखाद्या भागातून वाहन चालविणारी अथवा वाहन चालविण्याची परवानगी देणारी कोणीही व्यक्ती 3 महिन्यांपेक्षा जास्त पण जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी किमान रू. 5000 ते रू.10,000 पर्यंत\n47 प्रथम गुन्ह्यासाठी रु.100 रू. 100/-\nदुय्यम वस्तू अथवा प्रक्रिया वापरणारा कोणताही उत्पादक दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 300\n48 वाहनातील ज्या दोषामुळे अपघात झाल्यास शारीरिक अथवा आर्थिक नुकसान होऊ शकेल अस��� एखादे दोषयुक्त वाहन अथवा ट्रेलर सार्वजनिक ठिकाणी चालविणारी अथवा चालविण्याची परवानगी देणारी कोणतीही व्यक्ती 3 महिने किंवा रु. 1,000 किंवा दोन्ही मालक आणि चालकासाठी प्रत्येकी रू. 500 /-\n49 एखाद्या मोटार वाहनात अथवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रस्ते सुरक्षा, ध्वनी नियंत्रण आणि वायू प्रदूषणासंदर्भातील विहित मानकांचे उल्लंघन करणारी, वाहनचालक अथवा वाहन चालविण्याची परवानगी देणारी कोणतीही व्यक्ती (वाहनात बिघडलेला सायलेन्सर बसविणे इ.) प्रथम गुन्ह्यासाठी रु. 1000 मालक आणि चालकासाठी प्रत्येकी रू. 500 /- .\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रु. 2,000\n50 कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविणारी किंवा त्यास परवानगी देणारी, धोकादायक / ज्वालाग्राही वस्तुंसंदर्भात मोटार परिवहन अधिनियम अथवा नियमातील तरतूदींचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती पहिल्या गुन्ह्यासाठी एक वर्ष किंवा रु. 3000 किंवा दोन्ही मालक आणि चालकासाठी प्रत्येकी रू. 500 /-\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 3 वर्षे किंवा रु.5,000 किंवा दोन्ही\n51 सार्वजनिक ठिकाणी वापरण्यास धोकादायक अशा स्थितीतील अथवा अशा प्रकारे निर्मित स्थितीतील मोटार वाहन अथवा ट्रेलर विकणारा, प्रदान करणारा, देऊ करणारा कोणताही आयातक अथवा विक्रेता रु .500 रू. 300 /-\n52 टप्पा वाहतुकीद्वारे तिकीट अथवा पास शिवाय प्रवास करणारी अथवा मागणी करूनही तिकीट अथवा पास न दाखवणारी कोणतीही व्यक्ती रु .500 रू. 200 /-\n53 एक टप्पा वाहतुकीचा वाहक जाणूनबुजून किंवा जाणीवपूर्वक प्रवाशी भाडे घेऊन तिकीट न देणारा किंवा कमी मूल्याचे तिकीट देणारा , किंवा जाणूनबुजून किंवा जाणीवपूर्वक तिकीट/ पास स्वीकारण्यास नकार दिल्यास किंवा अपयशी ठरल्यास रु .500 रू. 200 /-\n54 परिवहन करारानुसार प्रवाशांना घेऊन जाण्यास नकार देणारा अनुज्ञप्ती धारक रू. 50 /-\nतदुचाकी किंवा तीनचाकी वाहनाबाब\nइतर बाबतीत रु .50 रू. 200 /-\n55 मोटार वाहन अधिनियमांतर्गत कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकार प्राप्त प्राधिकाऱ्याचे निर्देश न मानणारी किंवा अधिकारप्राप्त व्यक्तीच्या निर्देशांचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती रु .500 रू. 200 /-\n56 आवश्यक माहिती लपविणारे किंवा खोटी माहिती देणारे कोणीही प्रवासी एक महिना किंवा रु. 500 किंवा दोन्ही रू. 200 /-\n57 रेसिंग आणि गती चाचण्या. एक महिना किंवा रु. 500 किंवा दोन्ही रू. 300 /-\n58 प्रथम गु���्ह्यासाठी रू. 1000 रू. 100/-\nकलम 93 किंवा त्याखालील नियमांचे उल्लंघन करून स्वत:ला एजंट किंवा कॅनव्हासर असल्याचे भासविणारी कोणीही व्यक्ती दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 6 महिने किंवा रु. 2,000 किंवा दोन्ही\n59 स्वत: व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्ती वाहून नेणारा दुचाकी / मोटर सायकलस्वार (तीन व्यक्ती एका दुचाकीवर) 3 महिने किंवा रु. 500 किंवा दोन्ही\n60 वाहनात अनधिकृत हस्तक्षेप. रू. 100 रू. 200 /-\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/vegetarian-pieces-of-meat-pieces/articleshow/64952085.cms", "date_download": "2018-12-10T01:11:37Z", "digest": "sha1:6KIXR34EAYOSC5N4D3VMTSDI62WLOAPH", "length": 13655, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आमदार निवास: vegetarian pieces of meat pieces - शाकाहारी जेवणात मांसाचे तुकडे | Maharashtra Times", "raw_content": "\nशाकाहारी जेवणात मांसाचे तुकडे\nआमदार निवासातील गंभीर प्रकार; विधान परिषदेत सदस्यांचा गोंधळम टा...\nशाकाहारी जेवणात मांसाचे तुकडे\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nकाही आमदार व त्यांचे कार्यकर्ते मंगळवारी नेहमीप्रमाणे आमदार निवासच्या उपाहारगृहात जेवणासाठी गेले. त्यातील बरेचजण शाकाहारी होते. त्यांनी शाकाहारी थाळी मागवली. तोच, कुणीतरी ओरडले, 'अरे, या भाजीत तर मटणाचे तुकडे आहेत. झालं, हलकल्लोळ माजला. कट्टर शाकाहारींनी तोंड वाकडे केले. यातील काहींचा तर उपवास होता. याबाबत उपाहारगृह चालकाला जाब विचारण्यात आला. मात्र, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे व्हेज थालीतील हे नॉनव्हेज बुधवारी थेट विधिमंडळात धडकले.\nआमदार निवासातील गैरसोयीच्या तक्रारी आता नव्या नाहीत. मात्र, मंगळवारच्या या घटनेने तर कहरच केला. जे कट्टर शाकाहारी आहेत, त्यांनी तर 'आम्ही भ्रष्ट झालो', अशी भावना व्यक्त केली. विधान परिषदेत बुधवारच्या कामकाजात याचे पडसाद उमटले. केवळ यापुरतीच ही बाब सीमित नाही, तर आमदार निवासाच्या परिसरातील कमालीची अस्वच्छताही कळीचा मुद्दा आहे. या अस्वच्छतेमुळे काही आमदार व कार्यकर्ते आजारी असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे येथील प्रशासन व कॅन्टीन चालवणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेतील सदस्या��नी केली.\nविधिमंडळ अधिवेशनानिमित्त आमदार निवासात काही आमदार वास्तव्यास असतात. तसेच बहुतांश नेते व आमदारांचे स्वीय सहायक, कार्यकर्ते याठिकाणी थांबतात. आमदार निवासात शाकाहारी व मांसाहारी अशी दोन्ही जेवणाची व्यवस्था आहे. मात्र, मंगळवारी अनेक आमदार व त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या शाकाहारी जेवणात मटण, चिकनचे तुकडे आढळून आले, याकडे किरण पावसकर यांनी लक्ष वेधले. अनेक आमदार शाकाहारी आहेत, तर अनेकांचा मंगळवार हा दिवस उपवासाचा असतो. अशावेळी या जेवणात मांसाचे तुकडे आढळून येणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अनेक आमदार व त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी याबाबत तक्रार केली आहे. आमदार निवासाचे कॅन्टीन चालवण्याची जबाबदारी तपन डे यांच्या ब्लू डायमंड कॅटरर्सकडे आहे. आमदारांनाच जर या पद्धतीचे जेवण मिळत असेल तर डे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पावसकर व इतर सदस्यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे केली.\nया परिसरात अस्वच्छता असल्याने अनेकजण आजारी पडले आहेत. विधानसभेच्या आमदार ज्योती कलानी या येथील वातावरणामुळेच आजारी पडल्या आहेत, असेही पावसकर म्हणाले. दुसरीकडे नीलम गोऱ्हे यांनीही आमदार निवासातील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. 'सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, ते नागपूरचे आहेत. त्यामुळे त्यांनी यात लक्ष द्यावे', अशी मागणीही सदस्यांनी केली. यावेळी सभापतींनी 'हा विषय माझ्या अखत्यारित येत असल्याने लवकरच यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील', असे आश्वासन सदस्यांना दिले.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मांसाहार|उपहारगृह|आमदार निवास|nonveg piece|Canteen\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदल��� अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशाकाहारी जेवणात मांसाचे तुकडे...\nनाणार प्रकल्पावरून सेनेचा विधानसभेत गदारोळ...\nसोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घाला: मुंडे...\nशाळांना सुट्टी देण्याचा निर्णय बीएमसी घेणार: तावडे...\nपायऱ्यांवरील आंदोलनांनी गाजला दिवस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-composite-result-market-turnover-63939", "date_download": "2018-12-10T00:27:58Z", "digest": "sha1:AF3ZXUYEILHWR22HNK4HODBBVDERK4PG", "length": 14095, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Composite result on market turnover बाजारातील उलाढालीवर संमिश्र परिणाम | eSakal", "raw_content": "\nबाजारातील उलाढालीवर संमिश्र परिणाम\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nजीएसटी अंमलबजावणीस महिना पूर्ण; व्यापाऱ्यांचे विवरणपत्राकडे लक्ष\nजीएसटी अंमलबजावणीस महिना पूर्ण; व्यापाऱ्यांचे विवरणपत्राकडे लक्ष\nपुणे - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस एक महिना पूर्ण झाल्यानंतर बाजारातील उलाढालीवर संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. व्यापारी आणि उद्योजकांचे पहिले विवरण पत्र दाखल करण्याकडे लक्ष लागले आहे. जीएसटी क्रमांक घ्यावा की नाही, असा प्रश्‍न छोट्या व्यावसायिकांना पडला आहे.\nजीएसटी लागू केल्यानंतर सुरवातीला बाजारातील उलाढाल थंडावली होती. यामध्ये आता सुधारणा होत आहे. बाजारातील व्यवहार जीएसटी कर लागू करूनच केले जाऊ लागले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात संबंधितांकडे जीएसटी क्रमांकाची मागणी केली जात आहे. 20 लाखांपर्यंतची उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी नोंदणी आवश्‍यक नाही.\nत्यापेक्षा अधिक आणि 75 लाखांपर्यंत उलाढाल असणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक असून, त्यांना सवलत दिली आहे. याचे परिणामही व्यवहारात दिसू लागले आहेत. कमी उलाढाल असणारे व्यापारी, व्यावसायिकांनी जीएसटीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे माल खरेदीच्या वेळी त्यांना अडचण येत आहे. जीएसटी क्रमांक नसल्याने त्यांना थेट उत्पादक, वितरकाकडून सहज माल मिळत नाही. त्यामुळे जीएसटी नोंदणी करून घेण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे.\nयाबाबत किरकोळ विक्रेते संघटनेचे सचिन निवंगुणे म्हणाले, 'या अडचणीतून मार्ग काढण��यासाठी आम्ही सर्वांनाच जीएसटीची नोंदणी करण्यास सांगत आहोत. ही नोंदणी नसेल तर मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही विक्रेत्यांना नोंदणी करण्यास मदतही करीत आहोत.''\nविवरण पत्र सादर करण्याविषयी व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. पहिले विवरण पत्र सादरीकरणासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. व्यवहार स्थिर होऊ लागल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया यांनी नमूद केले.\nवाहन विक्री क्षेत्राला जीएसटीनंतर चालना मिळाली आहे. वाहनांच्या किमती कमी झाल्याने विक्री वाढल्याचा दावा विक्रेते करीत आहे. बांधकाम साहित्य बाजारात सिमेंट आणि लोखंडाचे भाव थोडे उतरले आहेत. बांधकाम क्षेत्रात नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ जीएसटीमुळे मंदी आल्याची चर्चा सुरू आहे. याला केवळ एकच कारण नसल्याचे मत मांडले जात आहे. सेवा करात वाढ झाल्याने हॉटेल, मोबाईल बिल आदींचा भार ग्राहकांवर पडला असून, जीएसटीमुळे ग्राहकांच्या पदरात फारसे काही पडले नसल्याचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nपिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात...\nजीएसटी पद्धत अन्यायकारक - सुप्रिया सुळे\nजेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे....\nरि��ंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathavadhuwar.com/", "date_download": "2018-12-10T00:43:34Z", "digest": "sha1:WF6C2GYCZTFCQ7BM7DUHWC3QMYFEECQY", "length": 4075, "nlines": 71, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nकाही कारणास्तव, माझा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता व मानसिक त्रासामुळे मी विवाह न करण्याचा विचार पक्का केला होता. परंतू आई व वडिलांची मी एकच कन्या असल्यामुळे, त्यांच्या हयाती मध्येच माझा पुन:र्विवाह व्हावा, ही त्यांची तसेच माझ्या ईतर नातेवाइकांची ईछा होती. त्यांच्या आग्रहा-खातर मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे �...\nमला चार बहिणी. माझे वडिल आंम्हा सर्वांच्या विवाहा-अगोदरच निवर्तले. त्यामुळे सर्वांची लग्नाची जबाबदारी माझ्यावरच पडली. माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नाचा विचार करीत असता, मला, “मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे यांचा पत्ता कळला व मी तडक श्री. चव्हाण सरांना त्यांच्या कार्यालयात भेटलो. मी माझी व्यथा त्यांना सांगितली. त्यांनी ...\nवैयक्तिक मार्गदर्शन आणि भरपूर स्थळे हे वाचून मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे या ठिकाणी माझी नोंदणी केली. वास्तविक, माझ्या अपेक्षा खूपच जास्त होत्या. परन्तू, विवाह कार्यालयात गेल्यावर, तेथिल स्टाफ व सरांशी बोलल्यावर, मला वास्तवाचे भान आले. या संस्थेतून, मला सुयोग्य वधू, जी माझी सुयोग्य पत्नी आहे, कार्यालयातील तत्पर स�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://portal.jaywantitimes.com/category/sports-world/", "date_download": "2018-12-09T23:45:00Z", "digest": "sha1:CAR333JRLBJEZRXUQQ7W3JCSHZJ6GWRK", "length": 5869, "nlines": 102, "source_domain": "portal.jaywantitimes.com", "title": "क्रीडा विश्व – Jaywanti Times E-Portal | No#1 News Portal in Maharashtra State | Beed | Ambajogai City | India |", "raw_content": "\nमराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान,पटकावले सुवर्णपदक\nApril 12, 2018 जयवंती टाईम्सLeave a Comment on मराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान,पटकावले सुवर्णपदक\nमराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान,पटकावले सुवर्णपदक पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात महाराष्ट्रातील राहुल आवारेने सुवर्णपदक पटकावले. गोल्ड कोस्ट – राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात आज मराठमोळ्या कुस्तीची पताका उंचावली. महाराष्ट्रातील कुस्तीपटू राहुल आवारे याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशीवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे भारताचे कुस्तीमधील पहिले आणि […]\nशिवसेनेच्या शहरप्रमुखपदी गजानन मुडेगावकर November 6, 2018\nअकलूज येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन November 6, 2018\nवाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के October 15, 2018\nअंबाजोगाईतील पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर नव्याने बांधून दया – युवासेना August 31, 2018\nशिक्षण आणि समाजसेवा August 31, 2018\nस.का.पाटेकर on डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे\nस.का.पाटेकर on डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे\nSD गुंदेकर on तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको\nCategories Select Category ‘ ती ‘ (2) आंतरराष्ट्रीय (1) क्रीडा विश्व (1) जिल्हा (100) औरंगाबाद (1) औरंगाबाद (1) पुणे (1) बीड (88) अंबाजोगाई (38) आष्टी (1) केज (1) गेवराई (1) धारूर (2) परळी (19) पाटोदा (1) बीड (21) माजलगाव (2) वडवणी (1) शिरूर (1) मुंबई (5) रायगड (2) पनवेल (2) लातूर (1) लातूर (1) सोलापूर (2) पंढरपूर (2) फोटो क्लिक (7) ब्रेकिंग न्यूज (2) महाराष्ट्र (1) राजकारण (1) राष्ट्रीय (3) लेखन साहित्य (8) व्हिडिओ न्यूज (2) संपादकीय (3) अग्रलेख (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-auto-expo-65776", "date_download": "2018-12-10T01:05:17Z", "digest": "sha1:SKX7U6RPUJFE7PCFWCNGTMGIDTWYCCEO", "length": 13609, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news auto expo चिंचवडमध्ये उद्यापासून ऑटो एक्‍स्पो | eSakal", "raw_content": "\nचिंचवडमध्ये उद्यापासून ऑटो एक्‍स्पो\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन हॉलमध्ये नव्या मोटारींचे दोन दिवसांचे प्रदर्शन\nपिंपरी - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने शनिवारपासून (ता.१२) ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. कार घेणे ही खूप अवघड गो���्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय वेगवेगळ्या गाड्यांच्या फिचर्समुळे बरेचजण कोणती कार घ्यावी, या संभ्रमात असतात. कार खरेदीबाबतचे गैरसमज आणि ग्राहकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून त्यांना मनासारखी कार खरेदी करता यावी यासाठी ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.\nऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन हॉलमध्ये नव्या मोटारींचे दोन दिवसांचे प्रदर्शन\nपिंपरी - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने शनिवारपासून (ता.१२) ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय वेगवेगळ्या गाड्यांच्या फिचर्समुळे बरेचजण कोणती कार घ्यावी, या संभ्रमात असतात. कार खरेदीबाबतचे गैरसमज आणि ग्राहकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून त्यांना मनासारखी कार खरेदी करता यावी यासाठी ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.\nकार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फिचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात; तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. या ‘एक्‍स्पो’मध्ये होंडा कार्स, बी. यू. भंडारी वोक्‍सवॅगन, पिंपरी- चिंचवड, शरयू टोयोटा, विराज स्कोडा, शिव निस्सान, माय कार मारुती आदी कंपन्या सहभागी आहेत. या कंपन्यांच्या गाड्यांची माहिती येथे मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि ईएमआय संबंधित प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी मिळतील.\nकुठे - ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड\nकधी - १२ आणि १३ ऑगस्ट २०१७\nकेव्हा - सकाळी ११ ते संध्याकाळी ७\nप्रवेश व पार्किंग मोफत\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय...\nदुःखावर पांघरुण घालणारे ‘पुल’ महानच - विक्रम गोखले\nरत्नागिरी - ‘ज्यांच्या नावाने हा सन्मान मिळालाय त्यांचा सहवास मला लाभला आहे. ‘पुलं’नी विनोदाने गुदगुल्या केल्या. ज्यांच्यावर विनोद केला त्यांनाही...\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे...\nलोणावळा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण\nलोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त...\nस्पर्धेचे युग.. गुणांची शर्यत.. अन्‌ अपेक्षांसह दप्तराचे ओझे..\n\"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44426?page=1", "date_download": "2018-12-10T00:39:53Z", "digest": "sha1:6RNEJDEQFXJEY3RIGLBHG45HU6VEUIWQ", "length": 43563, "nlines": 256, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ३ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख /माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ३\nमाझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ३\nआजचा प्लान होता बटिंडा ते श्रीनगर\nबटिंडावरून सकाळी नाश्ता करून निघालो. (काल ती चूक केली होती.) तिथूनही दोन मार्ग जातात. एक व्हाया अमृतसर व दुसरा जालंदर. मग अमृतसरच्या गोल्डन टेंपल मंदिरात जावे की जालंदर वरून जम्मूकडे जावे ह्यावर टॉस करून निर्णय घ्यायचा ठरविले. गोल्डन टेंपलला प्रज्ञाला जायचे होते तर मी म्हणत होतो की आपण गो��्डन टेम्पल परत करू. नाहीतरी आपले एक घर दक्षिण काशी ( नांदेड) मध्ये आहेच तर तेथील गुरुद्वारा आणि हा, ह्यात काही फार फरक नाही. मग अमृतसर कॅन्सल करून मी माझ्या गाडीच्या जीपीस वर भरवसा ठेवून आजचे डेस्टीनेशन श्रीनगर, जम्मू अ‍ॅन्ड काश्मिर असे टाकले. आज केवळ ६३३ किमी जाणार होतो. तुलनेने रोजपेक्षा ३०० किमी कमी प्रवास ह्या आनंदात आम्ही होतो लिटल डिड आय नो, की आपण आज पटनीटॉपलाच पोहचू शकतो.\nतर आम्ही जे BSNL कार्ड घेतले होते ते एव्हाना अ‍ॅक्टीव्हेट झाले होते असा SMS माझ्या एअरटेल वर आल्यामुळे आम्ही प्रज्ञाच्या फोनमधील सीम बदलून हे नवीन सीम टाकायचा विचार केला आणि तिच्या फोनमधून तिने कार्ड काढले खरे, पण दुसरे कार्ड स्लॉट मध्ये जायलाच तयार होत नव्हते. तो स्लॉटच खराब झाला होता म्हणजे अब कार्ड तो तीन और चलनेवाला फोन एकच. आणि तो पण फुल सीम कार्ड वाला नाही तर माझा आयफोन. म्हणजे आता सीम कार्ड साठी फोन विकत घ्यावा लागणार वा तो स्लॉट दुरूस्त करण्यासाठी २-३ तास वाट पाहावी लागणार. Time was at premium म्हणजे अब कार्ड तो तीन और चलनेवाला फोन एकच. आणि तो पण फुल सीम कार्ड वाला नाही तर माझा आयफोन. म्हणजे आता सीम कार्ड साठी फोन विकत घ्यावा लागणार वा तो स्लॉट दुरूस्त करण्यासाठी २-३ तास वाट पाहावी लागणार. Time was at premium मग काय एक ड्युअल सीमवाला\nनोकियाच घेतला आणि दोन्ही सीम (रादर तिन्ही) सुरू झाले. टाईम टू एन्जॉय. मग जालंदरच्या अलिकडील एका ढाब्यावर यथेच्छ ताव हाणला.\nMap my India च्या जीपिसमध्ये (निदान महिंद्रा व्हर्जन) \"टेक बायपास\" असा ऑप्शन नसावा बहुदा. त्या बाईने आम्हाला तीनदा गावात नेले आणि आम्ही १-१ तास गावात गरज नसताना अडकून पडलो. जालंदरमध्ये तर दोन तास अडकलो कारण एक ट्रेन तशीच थांबून राहिली.आणि आम्ही भरगावात गेट वर. मग माझ्या फोन मधील GPS च्या अंत्यत भरवश्याच्या अशा गुगल मॅप्सचा आधार घेऊन आम्ही जालंदरचे दिव्य पार केले. तिथून आम्ही पठानकोटच्या रस्त्याला लागलो तेंव्हा हुश्श वाटले.\nपठानकोट १ तासावर असताना आम्हाला पहिला मिल्ट्री कॉन्व्हॉय लागला. वॉट अ साईट. ४० एक स्टॅलियन गाड्या एका रेषेत काश्मीर खोर्‍यात चालल्या होत्या. पठानकोटच्या अलिकडे एक टोल नाका आहे. तिथे कडक चेकिंग चालू होते.आणि आम्ही परत अडकलो. योगायोगाने आमच्या समोरचा सॅन्ट्रोवाला हा हरयानवी पोलिटिशन होता. ( तेच पांढरे कपडे, तीच दाढी, ���साच चष्मा वगैरे वगैरे) त्याला घाई होती, त्याने आणि एका मिल्ट्रीवाल्याने मग जुगाड करून जॅम मधून रस्ता काढला. आमची XUV देखील त्या पाठी निघाली आम्ही टोलनाका चुकवून मस्त पिक्चर मध्ये जसे शेत दाखवतात तश्या रस्त्यातून तो टोल नाका बाय पास करून जम्मूच्या रस्त्याला लागलो आणि जम्मू मध्ये प्रवेश करते झालो. बायदवे पंजाब मधील शेतं खरेच लोभस आहेत. एकदम जबरी साईट असते ती.\nपठानकोटच्या एका फुल टू मॉडर्न धाब्यात आदित्य खेळताना.\nआजचा खरा प्लान होता श्रीनगर गाठायचा. पण आम्ही आत्ता कुठे लखनपुरपाशी येऊन पोचलो. टोल देतो न देतो तोच अनेक काश्मिरी विक्रेत्यांनी घेरले आणि वस्तू विकावयास सुरूवात केली. सोललेल्या नारळापासून ते वॉलनट,बदाम ते चेरी ते क्रिकेटच्या बॅट्स हे सर्व लखनपुरच्या टोल नाक्याजवळ मिळते. आम्ही पण ट्रीपची भवनी म्हणून बदाम, चेरी, आक्रोड इत्यादी खरेदी केले. इथे घासाघीस केली नाही तर तुम्ही लुबाडले जाल.\nटोल नाका पार करेपर्यंत चारएक वाजले. तेथून जम्मू कडे सुसाट वेगाने NH1 वरून गाडी धावत होती. श्रीनगरला जाता येईल असे आत्ताही वाटत होते कारण केवळ ३५४ किमी असा बोर्ड दिसत होता. जम्मूला चहा घेऊन पुढे गेलो. जम्मू बायपास घेतला की सुरू झाली हिमायलन चढाई आता हा हिमायल पुढचे अनेक दिवस सोबत राहणार होता. पार किरतपुर पार करे पर्यंत आता हा हिमायल पुढचे अनेक दिवस सोबत राहणार होता. पार किरतपुर पार करे पर्यंत हिमायलाची अनेक रुपं ह्या प्रवासात बघायला मिळणार होती. देवदार आणि पाईन ट्री मधील हिरवा हिमालय, अमरनाथाला तयार करणारा पांढरा हिमायल आणि लडाख मधील ग्रे हिमालय, ज्यावर गवत सुद्धा दिसत नाही तो हिमालय \nजम्मू ते श्रीनगर मधील अंतर कमी करण्यासाठी आता मोठ्या वेगाने ह्या हिमालयात खोदकाम, बांधकाम चालू आहे. आम्ही पोचलो तेंव्हा रात्र होती तरीही लाईट लावून बांधकाम चालू आहे. मोठे मोठे बोगदे आणि फ्लायओव्हर बांधणे चालू आहे. हे झाले की जम्मू ते श्रीनगर अंतर केवळ अर्ध्या वेळात कापता येईल. त्याला अजून निदान ५ वर्षे लागतील असे दिसते.\nजम्मू पासून काश्मीर खोर्‍याला दुर करते ते पटनीटॉप आणि जवाहर टनेल. पटनीटॉप 2,024 m (6,640 ft) ह्या उंची वर आहे. मी जेंव्हा गेलो तेंव्हा अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळे चोवीस तास ट्रॅफिक होती. ह्या पूर्ण घाटात बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्यामुळे गाडी जोरात हा��णे कठीण झाले होते. त्यातच धुक्याला सुरूवात झाली.\nआणि बघता बघता ते धुके असे गडद होत चालले होते.\nहळू हळू एकेक फुटांवरचे दिसणे कठीण होत गेले आणि डेड स्पिड मध्ये गाडी पुढे जायला सुरूवात झाली. एका बाजूला देवदार वृक्षांच्या दर्‍या तर दुसर्‍या बाजूला डोंगर असे आम्ही वरच वर चाललो होतो. मग सर्वानुमते आज श्रीनगर 'नको' तर केवळ पटनीटॉप गाठू अन ९ वाजे पर्यंत झोपू असा विचार आम्ही केला. तेंव्हा पटनीटॉप होते केवळ ३० किमी आणि वाजले होते साडेसात. Never underestimate mother nature पटनीटॉपचे हॉटेल गाठायला आम्हाला रात्रीचे ११:३० झाले पटनीटॉपचे हॉटेल गाठायला आम्हाला रात्रीचे ११:३० झाले केवळ ३० किमीला फक्त ४ तास \nतिथे जाऊन आम्हाला हॉटेल शोधायचे होते. एक दोन ठिकाणी शोध घेतला तर अगदी बकवास रूम्स होत्या. मग अजून शोध घेऊ असे ठरवून मी JKTDC च्या हॉटेल मध्ये गेलो. तिथे रूम नव्हतीच. पण मध्यरात्री तिथे त्या जागी दोन मुलं भेटली, जी रात्री रिव्हर्स मध्ये गाडी घेत होती. त्यापैकी एक जण खिडकीत काचा खाली करून बसला होता व त्याचे अर्धे शरीर बाहेर होते. त्याने आम्हाला एक विनंती केली.\n\"भैय्या इधर रूम नही मिला तो कोई नही, सामने जगह है, पर आप एकदम आरामसे चलाना, आपके साथ फॅमिली है\"\nतो : एकदम ० की स्पिडसे चलाना.\nदुसरा : अबे ० की स्पिडसे गाडी चलेगी क्या\nमी : ठिक है.\nतो : मेरी बिनती है.\nमी : ठिक है.\nतो : मेरी बिनती है.\nमी : ठिक है.\nदुसरा: जादा पि रख्खी है\nखरेतर दोघांनी पण खूप चढवली होती.\nह्या विनोदामुळे आमचे ते ४-५ तास धुक्यातून बंपर तू बंपर गाडी चालवल्याच्या ताण कुठच्या कुठे पळाला. पुढे दोन दिवस \"० की स्पिड\" वर माझी मुलगी तुफान हसत होती. असे करता करता आम्हालाही हॉटेल मिळाले व वी हिट द सॅक. फक्त रात्रीचा १ वाजला होता.\nहा दिवस श्रीनगर न येताच गेला. दुसर्‍या दिवशी मस्त नाश्ता वगैरे घेऊन आम्ही १० वाजता निघालो. श्रीनगरला केवळ उतरायचे होते आणि जवाहर टनेल पार करायचा होता. पण रोड मात्र जबरीच होता.\nअमरनाथ यात्रेमुळे अनेक खायचे स्टॉल रस्तात होते. आम्ही मस्त छोले-पुरी-शिरा असे जेवण एका लंगर मध्ये बनिहालला केले. आणि पुढे निघालो. बनिहालमध्येच मागच्या महिन्यात आपल्या पंतप्रधानांनी एका टनेलच उदघाटन केले तो देखील बघितला. मिल्ट्री, J&K पोलिस ह्यांसोबत प्रज्ञा व मुलांनी फोटो काढले, जवाहर टनेल पार करून आम्ही श्रीनगर खोर्‍यात पोचलो.\nम�� श्रीनगर जवळ आम्हाला, यु आर गोईंग थू ग्रीन टनेल\" असा बोर्ड लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच देवदारांच्या कमानी होत्या. अतिशय सुंदर ड्राईव्ह. असे मजल दर मजल करत आम्ही श्रीनगर मुक्कामी पोचलो.\nप्रज्ञाला श्रीनगर पाहायचेच होते, मला श्रीनगर सोडून कधी एकदा सोनामर्गला (लेहच्या रस्त्यावर) जातो असे झाले होते, पण ह्या लढाईत विजय अर्थात प्रज्ञाचा झाला आणि आम्ही मग आधी एक रात्र राहू असे करून तिथे दोन रात्री मुक्काम केला. पहिली संध्याकाळ अर्थातच दाल लेक मध्ये घालविली.\nदाललेक मध्ये तुम्ही शिकारा राईड घेतली की लोकं कश्ती घेऊन अनेक गोष्टी विकायला येतात.( राईडची किंमत १००० रू) एकही मिनिट तुम्ही एंजॉय नाही करू शकत. तो शिकारावाला तुम्हाला त्याच्या ठरलेल्या लोकांकडे घेऊन जाणारच. पूर्ण जुने श्रीनगर ही \"लेक सिटी\" आहे. मग ऑफकोर्स आम्हीही खरेदीदार झालो आणि एका लेकसाईड दुकानात जाऊन काश्मिरी ड्रेसेस गिफ्ट आणि इतर अशी भरपूर खरेदी केली. तुमच्या कडे पैसे नाहीत नो प्रॉब्लेम, ते लोक ५०० रू घेऊन व्हिपीपी ने देखील पाठवतात नो प्रॉब्लेम, ते लोक ५०० रू घेऊन व्हिपीपी ने देखील पाठवतात अर्थात आम्ही क्रेडीट कार्ड दिले, जे त्याकडे चालत होते. शिकार्‍यामध्येच (खरेदीसहीत) आम्ही ४ एक तास घालवले. आजचा दिवस असाच संपला \nदुसर्‍या दिवशी अर्थात मला इ स पूर्व स्थापना झालेल्या शंकराचार्यांच्या मंदिरात मला जायचे होते. प्रज्ञाने मंदीर परत चालत येण्यापेक्षा रेस्ट घेणे पसंत केले. मग मी आणि यामिनी आम्ही दोघे मंदीरात गेलो. तिथे ही गर्दी सगळ्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रीनगरला यावे लागतेच. ते सर्व इथेही गर्दी करतात. शिवाय रांग वगैरे लावण्याच्या प्रश्न नाहीच. मग मी आणि एका मुलीने ( ती ही मराठीच) ह्या सर्वांवर दादागिरी करत त्यांना एकच लाईन लावायला लावली. आमचेही दर्शन व्यवस्थित झाले. हे मंदीर आणि त्या बाजूचे टिव्ही टॉवर \"मिशन काश्मीर\" मध्येही पाहायला मिळेल.\nमग दुपारी निवांत झालो आणि संध्याकाळी एका अद्वितीय राईड्साठी तयार झालो. श्रीनगर ही लेक सिटी आहे. अनेक तलाव एकमेकांना जोडलेले आहेत. शिकारा राईड तर घ्यायचीच होती पण दाल लेक मध्ये नको. एकतर हजरतबाल दर्गा लेकला जाऊन तिथे दर्शन घेणे किंवा नगीना लेक राईड असे दोन पर्याय ३ तासांच्या राईड साठी शिकारा मालकाने ठेवले. सिक्युरिटीमुळे आम���ही हजरतबल टाळला. मला जायचे होते. मग आम्ही एक सुंदर लेक नगीना लेक राईड घेतली. ही राईड लोक सांगत नाहीत कारण महाग आहे. ( २५०० रू , आदल्या दिवशीचाच शिकारावाला होता म्हणून आम्हाला १८०० ) शिवाय सर्व जण दाल लेक मध्ये समाधानी असतात. पण तुम्ही काही हटके आहे का हे विचारल्यावर ही राईड सांगीतली जाते. दाल लेक मध्ये भारतीय तर नगीना मध्ये फॉरेनर्स अस्तात. तिथे कोणीही मध्येच काहीही विकायला येत नाही. अतिशय सुंदर राईड हे विचारल्यावर ही राईड सांगीतली जाते. दाल लेक मध्ये भारतीय तर नगीना मध्ये फॉरेनर्स अस्तात. तिथे कोणीही मध्येच काहीही विकायला येत नाही. अतिशय सुंदर राईड ही ओल्ड सिटी मधून जात असल्यामुळे काश्मीरी पंडितांची जुनी घर पाहायला मिळतात. अर्थात ती आता तेथील लोकांनी बळकावली आहेत.\nनगीना लेक एकेकाळी पूर्ण पारदर्शी होता असे शिकारा चालविणार्‍यांचे म्हणणे होते. हा लेक दाल पेक्षा अतिशय स्वच्छ अन सुंदर आहे.\nश्रीनगर मध्ये आणखी बघण्यासारखं काय तर तेथील गार्डन्स. शालिमार, निशान, चष्मेशाही वगैरे. आम्ही शालिमारला गेलो. ही सर्व गार्डन ओव्हरहाईप्ड आहेत. तिथे जाऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा न गेलेले चांगले. अर्थात शालिमार मध्ये मी फुलांचे अनेक मॅक्रो काढले पण ते मला इथे सारसबागेत देखील काढायला मिळाले असते.\nतर हे दिवस तसे निवांतच गेले. दुसर्‍या शिकारा राईड मुळे श्रीनगरची प्रतिमा आमच्या मनात नक्कीच चांगली झाली अन्यथा दाल लेकमुले त्याला तसा तडा गेला होता. आता मला वेध लागले होते झोझिला पासचे. सोनमर्ग पार केल्यावर लगेच झोझिला लागतो. तो पास म्हणजे ड्रायव्हिंग स्किल आहेत की नाही ह्याची परिक्षा होती. जरा लवकर उठू असा विचार करून आम्ही ह्या दिवसाला (की रात्रीला कारण ११ वाजले होते) रामराम केला ह्याची परिक्षा होती. जरा लवकर उठू असा विचार करून आम्ही ह्या दिवसाला (की रात्रीला कारण ११ वाजले होते) रामराम केला \nप्रवासाचे अनुभव - भारतात\n‹ माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग २ up माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ४ ›\nहाही भाग मस्त. केदार, तुम्ही\nकेदार, तुम्ही लोक आमच्या गावाशेजारुन गेलात की बहूतेक. जालंदरहून पठाणकोटला कोणत्या मार्गाने गेला होताव्हाया मुकेरियांच ना त्याच रस्त्यावर दसुआ -मुकेरियांच्या मध्ये सासर आहे माझं.\nजालंदर रुट भयानक आहे. नकोदरच्या आसपास ��ाडी अडकून रहाते. आणि जालंदर ते दसुआ रस्ता पण बराच वाईट आहे, स्पेशली तांड्याच्या आसपासचा. हल्ली आम्ही पण जालंदर टाळून चंदिगड-होशियारपुरमार्गे जातो तिकडे जाताना.\nमस्त चालली आही ही सिरीज. फोटो\nमस्त चालली आही ही सिरीज. फोटो पण झकास.\nहो अल्पना दासुआ - कथूआ - मग\nहो अल्पना दासुआ - कथूआ - मग जम्मू. पण रूट तर चांगला आहे की. म्हणजे मला तरी बरा वाटला NH1. हो ते तांडा गाव म्हणजे एक प्रकरणच आहे. तसा दोन्ही कडून कुंपनात बांधलेला रस्ता आहे पण लोक गोंधळ करतात. तिथून पुढे गेल्यावरच मला कॉन्व्हॉय लागला. आणि तांड्यापासून पुढे एक १० किमी वर दुसर्‍यासाईडला तो ढाबा (मॉडर्न) आहे.\nदिल्लीत अडकल्यावर डाउनटाऊन मधून फरिदाबाद कडे जाताना मला तुझी फार आठवण झाली होती. म्हणलं नं असता तर भेटही झाली असती अन ड्राईव्ह मध्ये आरामही झाला असता. तुम्ही कसे सहन करता ती ट्रॅफिक काय माहीत.\nमाझे वाहन जरा कमी ताकदवान होते- १५०सीसी होन्डा युनिकॉर्न >>> ज्ञानेश युनिकॉर्न तरी चांगली, मी ह्यावेळी एका महान आत्म्याला CD SS वर डबल सीट पाहिले आहे आणि त्याच्या पिलियनला मग राईडही दिली कारण ती होण्डा ९८ सीसी, चढतच नव्हती.\nमस्त चालली आही ही सिरीज. फोटो\nमस्त चालली आही ही सिरीज. फोटो पण झकास. >> + १\nकेदार श्रीनगर मध्ये कुठे\nश्रीनगर मध्ये कुठे राहिलास\nया टीप्स फारच उपयोगी पडतील जेव्हा आम्ही असे काही करु तेव्हा.\nनिलिमा आम्ही दाल लेकच्या घाट\nनिलिमा आम्ही दाल लेकच्या घाट नं १२ समोर असणार्‍या ब्राऊन पॅलेस मध्ये राहिलो. ही वेबसाईट http://www.hotelbrownpalace.com/\nएकदम मस्त, स्वच्छ आणि लव्हेबल हॉटेल. शिवाय रस्ता ओलांडला की दाल लेकच पण तरीही एकदम शांत जागा.\nदसुआ अगदीच शेजारी आहे रे\nदसुआ अगदीच शेजारी आहे रे समीरच्या गावाच्या. आम्ही सगळे गावी जमल्यावर भाजी आणायला दसुआ-मुकेरियांलाच जातो. त्या दसुआला एक पप्पु की हट्टी नावाचं मिठाईचं दुकान आहे अगदी रस्त्यावरच. तिथली बर्फी आणि बेसन फेमस आहे. अप्रतिम चव असते.\nदिल्लीचा ट्रॅफिक म्हणजे दुखती नग आहे माझी. बर्‍याच चांगल्या चांगल्या नोकर्‍यांवर पानी सोडलंय या ट्रॅफिकला सहन करावं लागु नये म्हणून. आता पुढच्या वेळी नॉर्थची ट्रीप ठरवलीस की आधी नंबर घे माझा. दिल्ली आणि पंजाब दोन्ही ठिकाणी मदत होईल.\nजबरदस्त... २ आणि ३ एकदम वाचून\n२ आणि ३ एकदम वाचून काढले.. आता पुढचा भाग पण टाका लवकर..\n>>माझे रेकमंडे��न असे राहिल की व्हेकेशन स्वतःच आखावे व स्वतःच पार पाडावे अगदी एकटे गेलात तरी\nआणि हे सगळ्या व्हेकेशन्स ना लागू होते\nमस्त .. वाचायला मजा येतेय ..\nमस्त .. वाचायला मजा येतेय ..\n>> अर्थात शालिमार मध्ये मी फुलांचे अनेक मॅक्रो काढले पण ते मला इथे सारसबागेत देखील काढायला मिळाले असते.\nअगदी पुणेकर इष्टाईल ..\nव्वा....हा ही भाग सुंदर\nव्वा....हा ही भाग सुंदर झालाय.\nसॉलिड ट्रीप मारलेली दिसतेस\nसॉलिड ट्रीप मारलेली दिसतेस केदार काल पर्वा अगदी ४-५ मिनिटेच येउन गेलो माबो वर तेव्हा नुसतं वर वर फोटो आणि थोडा मजकूर वाचला पण आता शेवटी वेळ मिळाला सगळं वाचायला.\n अशी ट्रीप मी सहकुटूंब करणे म्हणजे अशक्यच. मुलगा आनंदानी येइल खरं पण येवढी मोठी ट्रीप इथुन तिकडे फक्त सुट्टीकरता जातो तेव्हा करणे खुपच अवघड आहे. बस्तान तिकडे हलवलं तरच काही शक्य आहे त्यामुळे सध्या तरी तू लिहिलयस तेच \"अनुभवून\" समाधान मानणार आहे.\nबाकी आपण बाप्या लोकं सहसा असल्या लांब ट्रिपा मारायला तयार असतो पण तुझी बायकोही तयार झाली यायला तेही मुलांना बरोबर घेऊन ह्याचे मला विशेष कौतूक वाटते.\nहा पण भाग मस्त , तो नदीच्या\nहा पण भाग मस्त , तो नदीच्या बाजुचा रस्ता जाम टेम्टींग वाटतोय.\nकहानी मे अभी बहोत बडा ट्विस्ट बाकी है >>> आता तु उत्सुकता ताणायला लागला आहेस , लवकर टाक पुढचा भाग .\nएक मूल असेल तरी लाँग ड्राईव्हवर अवचीत सुसू-स्टॉप्स घ्यावे लागतात आणी अशा स्टॉप्सची संखया मुलांच्या संखयेच्या प्रमाणात एकस्पोनेंशयली वाढते. ते कसं मॅनेज केलंत देव जाणे\nहो सशल निशात. ती टायपो\nहो सशल निशात. ती टायपो आहे.\nअगदी पुणेकर इष्टाईल .. हाहा >> वाण नाही पण गुण लागणारच की.\nमामी, आम्ही अनेक स्टॉप घेतले. जिथे मुला/मुलीने आता थांबता का असे विचारल्यावर लगेच कुठेतरी थांबलोच. तिथे मग अर्धा तास स्टॉप घेऊन हात-पाय मोकळे केले. शिवाय मी त्यांच्यासोबत मग खेळायचो मग थकवा निघून (माझाही) निघून जायचा. पण जेंव्हा व्हिल वर असायचो तेंव्हा मग तो सर्व वेळ आपोआप भरून निघायचा.\nतसे मुलांनी खरच अजिबात त्रास दिला नाही. प्रवासात उलटीही झाली नाही. पण लेह मध्ये पोचल्यावर यामिनीला थोडासे ऑक्सिजनच्या त्रासामुळे डोके धरणे, उलटी झाली.\nकेदार, आयाम लहान आहे म्हणत\nकेदार, आयाम लहान आहे म्हणत आम्ही लेह-लदाख ट्रीप टाळली होती. पण आता तुझा अनुभव बघून मी आत्तापासूनच पुढच्य�� वर्षीसाठी समीरच्या पाठीमागे लागलेय. (आता प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्याला बुलेट घेवून जायचंय... )\nजम्मू-श्रीनगर रस्ता खरंच सुंदर आहे. चिनाब नदी कधी सुंदर दिसते, तर कधी घाबरवून सोडते; पण रस्ताभर तिचीच सोबत असते.\nआणि ज्या एका वळणावर सर्वप्रथम बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागतात, तो क्षण तर काय वर्णावा\nबापरे..... मुलांना बरोबर घेवुन सॉल्लिड धाडस केलत तुम्ही.....\nअरे वा,इथेही ९०० ची स्पीड\nअरे वा,इथेही ९०० ची स्पीड मारून भाग टाकतोयस\nमुलं गुणाची आहेत तुमची.\nसाती - लोल. भाग चार ही\nअल्पना : आयामला आज्जी / काका कडे ठेऊन दे आणि तुम्ही दोघे दोन बुलेट घेऊन जा पण हो नॉट द क्लासिक वन पण TB500 \n हा भाग पण सहीच आहे\nहा भाग पण सहीच आहे\nअजुन काही फोटोज.. कॉन्व्हॉय, चिनाब इ इ चे असतिल तर टाकता येतिल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-10T00:40:41Z", "digest": "sha1:CDPIR5FCM2KYNO5CMCEFAHQX4PT3QSEH", "length": 16520, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली ? – संजय राऊत | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra अटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली...\nअटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली \nमुंबई, दि. २७ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली होती, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२ आणि १३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशी होणाऱ्या भाषणात अडथळा नको, तसेच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको. यामुळे वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली का असाही सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.\nराऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून वाजपेयींच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने वाजपेयींच्या निधनाची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या लेखातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\nवाजपेयींची प्रकृती १२ आणि १३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. मात्र, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली), असे राऊत यांनी या लेखात म्हटले आहे.\nPrevious articleचिंचवड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleअटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली \nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलि��ांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा...\nराज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करतायेत – प्रकाश आंबेडकर\nसीबीआय संचालकांना तडकाफडकी हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले\nनारायण राणेंनी प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी इतका मोठा पक्ष आहे का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच- उद्धव ठाकरे\nमराठा आरक्षणास मागासवर्ग आयोगाकडून हिरवा कंदील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T00:20:22Z", "digest": "sha1:WGWFXPFZ7J427XRRRD424YJXJ6O5MPCX", "length": 16038, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड मह��पालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिके���े माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pimpri पुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात...\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रशासकीय कामकाज स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस दलातील सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये एक सहायक आयुक्त आणि २६ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.\nपुणे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी मंगळवारी सायंकाळी काढलेल्या आदेशामध्ये सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, रवींद्र चौधर, मोहनराव शिंदे, प्रसाद गोकुळे, शिवाजी गवारे, सतीश माने, सुनील पिंजण, विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे, रवींद्र जाधव, प्रभाकर महिपती शिंदे, विश्वजीत खुळे, नरेंद्र जाधव, अजय भोसले, भिमराव शिंगाडे, खंडेराव खेरे, राजेंद्र काळे, शंकर अवताडे, नवनाथ घोगरे, नितीन विजय जाधव, अरुण ओंबसे, संजीव पाटील, किशोर म्हसवडे, रवींद्र निंबाळकर, ब्रम्हांनन्द नाईकवडी, अरविंद जोंधळे या सर्व अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे.\nPrevious articleचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nNext articleमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांना निवेदन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nकासारवाडीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू\nव्यापाऱ्याच्या खूना प्���करणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीमांमध्ये दंगली घडवण्याचे कट- राज ठाकरे\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nरावेतमध्ये घरातील हिटरचा शॉक लागून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू\nमुंबईतील व्यापारी हत्येप्रकरणी ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीत प्लायवुडच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना रंगेहात अटक\nभाजपच्या शहर कार्यालयात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-dindi-agrimpada-57333", "date_download": "2018-12-10T01:09:08Z", "digest": "sha1:ZJEIZ4XF5CMUOGJ3DLDEI2MAKK6Z4IZ6", "length": 11442, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news dindi in agrimpada आग्रीपाडयात भव्य दिंडी आणि रिंगणाचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nआग्रीपाडयात भव्य दिंडी आणि रिंगणाचे आयोजन\nमंगळवार, 4 जुलै 2017\nअखंड आग्रीपाडा वारकरी सांप्रदाय यांनी आषाढी एकादशी-भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते. विभागातील जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.स्थानिकांसह मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी दिंडीत सहभाग दर्शविला.\nमुंबादेवी - दक्षिण मुंबईतील संवेदनशील विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रीपाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा प्रति पंढरपुर असलेल्या वडाला विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाला.\nअखंड आग्रीपाडा वारकरी सांप्रदाय यांनी आषाढी एकादशी-भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते. विभागातील जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.स्थानिकांसह मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी दिंडीत सहभाग दर्शविला. ज्ञानोबा माउली तुकारामचा जय घोष आणि आणि महिला वारकरी यांचा उत्साह वीणा वादन, टाळ, चिपळया, मृदुंगाचा लयबद्ध निनाद त्यातच लाडक्या विठोबाच्या आसेने डो��्यावरील तुळशी वृंद सावरत नाचत गात दिंडी पुढे जात असताना काही महत्वाच्या चौकांतून दिंडीचे रिंगण घालण्यात येत होते आणि हे रिंगण पाहुन लोक श्रद्धेने हात जोडीत विठ्ठल रखुमाईला आपला स्नेह देत होते.\nबंदोबस्तावरील महिला पोलिसांतही उत्साह संचारला आणि त्यातील एका पोलिसाने महिला वारकरीसह फुगडी घालत आपला आनंद साजरा केला.\nआई-वडिलांची भक्ती जागवणारा 'श्रावणबाळ'\nबारामती : पंढरपूरला मार्गस्थ झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर वरूण राजाने स्वागत केले. त्याच पावसात चालणाऱ्या...\n#SaathChal झेंडेवाडीत शिक्षकांकडून वारकऱ्यांची मसाज सेवा\nगराडे - झेंडेवाडी येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून मसाज सेवेचा उपक्रम चालू आहे. या वर्षी सात हजार...\nशिवाजी विद्यापीठाकडून वारकऱ्यांना पत्रावळ्या\nकोल्हापूर - विठ्ठलनामाच्या जयघोषात तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत शिवाजी विद्यापीठाचे...\n#saathchal आळंदीत दर्शनबारीचे आरक्षण\nआळंदी - आळंदी सुधारित शहर विकास आराखड्यात दर्शनबारीसाठी टाकलेले आरक्षण शासनाने उठवले. मात्र आज पावसामुळे रस्त्यावरील उभ्या वारकऱ्यांचे हाल झाल्याने...\nयंदा वारकऱ्यांचा निवारा हरविणार\nपुणे - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा महापालिकेच्या खर्चातून वारकऱ्यांसाठी शहरात कोठेही मांडव उभारता येणार नाहीत. उच्च...\nजय श्रीरामच्या जयघोषात विदभार्ची पंढरी दुमदुमली\nशेगाव : \"राम नामे रंगुनिया गेले भक्तीच्या सागरात माउलीचे दर्शन झाले संतनगरीत... काय सांगू सोहळा आनंद मावेना डोळा धन्य झाले मी रामाच्या नवमीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/minister-vinod-tawade-esakal-news-54526", "date_download": "2018-12-10T00:44:15Z", "digest": "sha1:R54DNS2GSH5FQCJPU7WZK6BKXWYBXRGF", "length": 9664, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "minister vinod tawade esakal news पालखीसोबत मंत्री विनोद तावडे करणार पायी प्रवास | eSakal", "raw_content": "\nपालखीसोबत मंत्री विनोद तावडे करणार पायी प्रवास\nगुरुवार, 22 जून 2017\nशिक्षण मंत्री विनोद तावडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळयामध्ये सहभागी होणार आहेत.\nपुणे: शिक्षण मंत्री विनोद तावडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळयामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवार २३ जुलैला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजूरी ते वाल्हे असा पायी प्रवास करणार आहे. तावडे सकाळी ५.३० वाजता जेजुरी येथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखीत सहभागी होणार आहेत.\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nसोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती \"सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य...\nसांगलीतील शांतिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची हत्या\nसांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित...\nनिजामपूर-जैताणे : गोवर-रुबेला लसीकरणास उदंड प्रतिसाद\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्या��ाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/jo-je-vanchhil-to-te-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-12-10T00:35:41Z", "digest": "sha1:3TK6S24SFRRWOUS22JZFN4WS2INPPPDA", "length": 10862, "nlines": 40, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): जो जे वांछील तो ते लिहो - ---'पु. ल' Jo Je Vanchhil To Te by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nहा 'पु. लं. च्या 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४' येथील अध्यक्षीय भाषणाचा काही भाग आहे....\nइतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं.\nनव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाह��. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे हा प्रश्न उभा राहिल हा प्रश्न उभा राहिल हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात.\nसाहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.\nजो जे वांछील तो ते लिहो यामागे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, दुरितांचे तिमीर घालवण्यासाठी, ही भावना नसेल तर कालनिर्मितीच्या मुख्य प्रेरणेशीच ही प्रतारणा होईल. आणि म्हणून इथे लेखक आणि वाचक या दोघांनाही आपली जबाबदारी कळायला हवी.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shailu010.blogspot.com/2009/02/blog-post_2104.html", "date_download": "2018-12-10T00:21:16Z", "digest": "sha1:XAGKKU2TKOW6ZB5KNX3NQ22FEEZALHXW", "length": 15281, "nlines": 115, "source_domain": "shailu010.blogspot.com", "title": "जाणता राजा: सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी", "raw_content": "\nअधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे\nमृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nसंतती छत्रपती संभाजीराजे भोसले,\n'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\n१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.\nसिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी\nराखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो\nअस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं\nराखी रजपुती , रजधानी राखी राजन की\nधरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं\nभूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की\nदेस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं\nसाही के सपूत , सिवराज समशेर तेरी\nदिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं\nवेद राखे विदित , पुराण राखे सारयुत\nरामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं\nहिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की\nकान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं\nमिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह\nबैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं\nराजन की हद्द राखी , तेगबल सिवराज\nदेव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं\nदेवल गिराविते , फिराविते निसान अली\nऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी\nगौर गणपती आप , औरनको देत ताप\nआपनी ही बार सब , मारी गये दबकी\nपीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत\nसिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की\nकासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती\nसिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी\nयाचा अर्थ असा की हे शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केलेहिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}\nलिखाण क्षेत्र शिव कविता\n... काय लिहिलय... वा..\nजय भवानी - जय शिवाजी \nतू मला विचारलं होतंस की मी वर्गवारी माझ्या ब्लोग वर् कशी केली या वर्ग वारीला टेग असे म्हणतात् जे पोस्ट लिहीताना तयार् करता येतात् .. पोस्ट लिहील्यावर् खालील रकान्यात् [ एक् मोकळा पांढरा चौकोन असतो त्यात् ] हवे ते शब्द लिहायचे . ते नंतर वर्गीकरण् करतात् ..\nगुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही\nहा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय\nका कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा\nहे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २\nहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर\nआमच्या या प्रयत्नाला मान्यवरांची दाद\nनम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार नाहित याची नोंद घ्यावी\nजगभरातुन वाचाकांनी दिलेल्या भेटी\nआम्हाला आवडलेले काहि ब्लॉग\nसिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी\nगनिमी कावा म्हणजे काय\nरायगडाला जेव्हा जाग येते....\nजगभरातुन मिळणारा प्रतिसाद पाहा\nटिप:या ब्लॉगची मुख्य भाषा मराठी असल्यामुळे अचूक शोध घे���्याकरिता मराठी फॉन्टचाच वापर करावा.\nमराठी फॉन्ट इथून डाऊनलोड करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jaipur-news-ram-temple-ayodhya-legal-amit-shah-61562", "date_download": "2018-12-10T00:34:31Z", "digest": "sha1:HANBJWJZHRWA2HK3N7R56X3TSOE5MKVP", "length": 13354, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "jaipur news Ram temple in Ayodhya by legal : Amit Shah अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा | eSakal", "raw_content": "\nअयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा\nरविवार, 23 जुलै 2017\nजयपूर, ता. 22 (पीटीआय) : शांततापूर्ण चर्चेनंतर कायदेशीर मार्गाने अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहावे, अशी भाजपची इच्छा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. राजस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.\nजयपूर, ता. 22 (पीटीआय) : शांततापूर्ण चर्चेनंतर कायदेशीर मार्गाने अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहावे, अशी भाजपची इच्छा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. राजस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.\n\"गेल्या चार लोकसभा निवडणुकांपासून भाजपची भूमिका कायम आहे. अयोध्येमध्ये राममंदिर कायदेशीर मार्गानेच उभारले जावे आणि यासाठी शांततापूर्ण चर्चा आवश्‍यक आहे,' असे शहा म्हणाले. शहा यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करावी आणि निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा मांडावा. दोन्ही निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सर्व पक्षांशी चर्चा करणार आहेत, असे शहा म्हणाले. केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचीही माहिती शहा यांनी दिली.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nमुलीवर अत्याचाराने पाथर्डी तालुक्यात संताप;विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा\nकल्याण डोंबिवली: जोरदार वाऱ्यासहित मुसळधार पाऊस\nकऱ्हाड: शहर व तालुक्यात सुमारे ६५ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव\nकोयना धरणाची पाणीपातळी झाली २१२५.१ फुट...\nमाजी मंत्री, पद्मभूषण शिवाजीराव पाटील यांचे मुंबईत निधन\nमासवण (पालघर): पुलावरून नदीत पडून तरूण बेपत्ता\nभंडारदरा ८०% भरले; मुळा पाणलोट क्षेत्र भिजून चिंब..\nसाक्री तालु���्यात बिबट्याचा धुमाकूळ; मजुरांचा शेतात येण्यासाठी नकार\nमोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी\nममतांची आता 'भाजप हटाव' मोहीम\nराजस्थानात ईव्हीएम मशीन सापडले रस्त्यावर\nजयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या...\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्...\nघरबसल्या बोला शेजाऱ्यांशी, कसं\nपुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय या भागात हॉटेल कोणते चांगले आहे या भागात हॉटेल कोणते चांगले आहे मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे\nस्वतःला व्यक्त करणं हाच परमोच्च आनंद (श्रीराम हसबनीस)\nप्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या...\nओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर...\nजयपूरः राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार मित्रांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून...\nसोलापूरच्या व्यापाऱ्यांना 19 लाखांचा गंडा \nसोलापूर : रमेश जैन असे नाव सांगून सोलापुरातील नऊ व्यापाऱ्यांकडून घरासाठी लागणाऱ्या 19 लाख 10 हजार 836 रुपयांच्या विविध वस्तू घेतल्या. काहींना धनादेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-theft-usmania-park-56383", "date_download": "2018-12-10T01:02:33Z", "digest": "sha1:ITIGGIYJJLZVSLRNU7LHN7IYQLBQ3JXG", "length": 15333, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news theft in usmania park उस्मानिया पार्कमध्ये चोरट्यांची ‘हॅट्‌ट्रिक’ | eSakal", "raw_content": "\nउस्मानिया पार्कमध्ये चोरट्यांची ‘हॅट्‌ट्रिक’\nशुक्रवार, 30 जून 2017\nजळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी सेवानिवृत्त वनरक्षक कुटुंबासह शेजारीच शालकाकडे जेवणाला गेले असताना एक तासात चोरट्याने मागील दार तोडून घरातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली.\nजळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी सेवानिवृत्त वनरक्षक कुटुंबासह शेजारीच शालकाकडे जेवणाला गेले असताना एक तासात चोरट्याने मागील दार तोडून घरातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली.\nउस्मानिया पार्क परिसरातील अमनपार्क कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त वनरक्षक (आरएफओ) शाकीर शेख कादर यांच्या घरी आज (ता. २९) रात्रीसाडे आठ ते साडेनऊच्या दरम्यान चोरट्याने डल्ला मारला. शाकीर शेख हे पत्नी व दोन मुलांसह शेजारीच राहणारे त्यांचे शालक इक्‍बाल यांच्याकडे ईदनिमित्त मेजवानीला गेले होते. जेवण आटोपल्यावर शेख घराची चावी घेऊन परतले. मुख्य दाराचे कुलूप उघडूनही दार आतून बंद होते. दार उघडत नसल्याने त्यांनी मागे येऊन बघितले असता मागचे दार उघडेच होते. आत आल्यावर मागच्या खोलीतील पलंगातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शंका आली. आतील बेडरूममध्ये जाऊन पाहिल्यावर गोदरेज कपाटातील साहित्य, कपडे अस्ताव्यस्त फेकून चोरट्याने आतील तिजोरी उघडून त्यातील दागिने व इतर साहित्य लांबविल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शालक इक्‍बाल व दोघा मुलांना आवाज देऊन बोलावले. तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर शहर पोलिस ठाण्यातील बिटमार्शल इम्रान सय्यद, दोघांनी जाऊन पाहणी केल्यावर घटनास्थळावर नवीन टॉमी, बिडीचे धुटूक असे सापडून आले. शेख यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.\nचोरट्याने नव्या कोऱ्या टॉमीने मागील दार तोडून आत प्रवेश केला. आत आल्यावर पहिली खोली, तसेच दुसऱ्या खोलीत निवांतपणे झाडाझडती घेतल्यावर आत बेडरुममध्ये शिरला. मेजवर ठेवलेल्या पर्समध्ये कपाटाची चावी काढून त्याने कपाट उघडले व आतील साहित्य, रोकड चोरून नेली.\nशेख यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळे पटांगण आहे. तेथून येत चोरट्याने आत चोरी केली. जाताना त्याच मार्गाने गेल्याचे पायाचे ठसे गटारीच्या चिखलात उमटल्याचे दिसून आले.\nचोरी गेलेला ऐवज असा\nसोन्याची चैन : ७ ग्रॅम, कानातील झुमके : ७ ग्रॅम (हिरे जडीत) रोख : ३ ते ४ हजार रुपये घड्याळ : ४ नग मोबाईल : १ इमिटेशन ज्वेलरी\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nपुण्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग\nपुणे : नारायण पेठेतील काही खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग लागण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\n'तो' मृतदेह अनुराधाच्या प्रियकराचाच\nमंगळवेढा : तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील डॉ. अनुराधा बिराजदार हिचा सावत्र आई-वडिलांनी विषारी औषध पाजून खून करून तिचा ज्या...\nपतीला व्यायामासाठी घेऊन गेली अन् जीव गमावून बसली\nपुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर��निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-a6300l-242mp-16-50mm-black-price-pqxKhT.html", "date_download": "2018-12-10T00:13:16Z", "digest": "sha1:KZUE6DQHAS7OXSOCY3GEANIH5CFZTXK6", "length": 13681, "nlines": 318, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक नवीनतम किंमत Oct 10, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे E - Mount\nऑप्ट���कल सेन्सर रेसोलुशन 24.2\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 7.62 cm (3)\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nमेमरी कार्ड तुपे SD\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nडिमेंसिओन्स 14 x 10 x 8 cm\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 57 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 91 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनी अल्फा अ६३००ल 24 २म्प 16 ५०म्म ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/Folk.Literature/word", "date_download": "2018-12-10T00:42:18Z", "digest": "sha1:OSRXD2BKNLRCEDOOPLXLKXBEURMEXAXE", "length": 6443, "nlines": 90, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - folk literature", "raw_content": "\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nकृषिजीवन - संग्रह १\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह २\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ३\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ४\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ५\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ६\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ७\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ८\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nकृषिजीवन - संग्रह ९\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actress-mayuri-deshmukh-how-to-manage-and-reduce-stress-1719874/", "date_download": "2018-12-10T00:05:22Z", "digest": "sha1:GBR3IP27TR3HDZVMIK4W6HCCH6SRI7WL", "length": 13942, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actress Mayuri Deshmukh How to manage and reduce stress | ताणमुक्तीची तान : डिटॉक्स, स्पा आणि प्राण्यांसोबत विरंगुळा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nताणमुक्तीची तान : डिटॉक्स, स्पा आणि प्राण्यांसोबत विरंगुळा\nताणमुक्तीची तान : डिटॉक्स, स्पा आणि प्राण्यांसोबत विरंगुळा\nमाझा ताण घालवण्यासाठी मला डिटॉक्स आणि स्पा हे पर्याय अधिक भावतात.\nमयुरी देशमुख , अभिनेत्री\nमयुरी देशमुख , अभिनेत्री\nमाझा ताण घालवण्यासाठी मला डिटॉक्स आणि स्पा हे पर्याय अधिक भावतात. तीन-चार दिवसांच्या या डिटॉक्स प्रक्रियेमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पुन्हा उत्सर्जित होण्यास मदत होते. उत्साह वाढतो. डिटॉक्स प्रक्रियेसाठी एखाद्या ठिकाणी गेल्यावर या चार दिवसात मला लिखाण करायला आवडते. एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी मी फक्त सात्त्विक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेते आणि माझे लिखाण करते हा माझ्यासाठी ताणमुक्तीचा उत्तम पर्याय आहे. ताणामुक्तीची ही प्रक्रिया नेमकी किती दिवसांवर अवलंबून आहे यावर सगळ्या गोष्टी ठरतात.\nमला एखाद्या गोष्टीचा ताण त्वरित हलका करायचा असल्यास चांगली कलाकृती पाहणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरते. चित्रपट किंवा नाटक पाहायला जाणे मला यावेळी सोईचे वाटते. याशिवाय प्राण्यांबरोबर खेळणे, त्यांच्या सान्निध्यात राहणे यासारखा ताणमुक्तीचा उत्तम मार्ग नाही. मी माझ्या घरी श्वान पाळलेला आहे. लिखाण आणि अभिनय ही कसरत असते. माझे ‘डिअर आजो’ हे नाटक जेव्हा ��ंगभूमीवर येण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा प्रचंड दडपण आले होते. या नाटकात माझे लिखाण होते आणि अभिनयही करायचा होता. एरवी फक्त अभिनय करताना केवळ तेवढीच जबाबदारी आपल्यावर असते. मात्र या नाटकाच्या लेखनाचीही जबाबदारी माझ्यावर असल्याने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, आपल्याला जो विषय मांडायचा आहे, तो प्रेक्षकांपर्यंत पोहचेल का, संजय मोनेंबरोबर आपली भूमिका कशी वठेल यामुळे नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी ताण जाणवला होता. अशा वेळी आपण या महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर जाऊन ताणापासून मुक्ती मिळवू शकत नाही. आपल्यासमोर पर्याय नसतो. यावेळी दैनंदिन योगा, प्राणायाम, ध्यानधारणा महत्त्वाची ठरते. हे दोन पर्याय आपल्याला तात्पुरते का होईना पण ताणमुक्तीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक आणि मानसिक समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.\nनाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी मी समतोलित नक्की होते. मात्र मनात कुठेतरी भीती होती. पहिला प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांनी आपले लिखाण स्वीकारल्यावर माझा या कामाबद्दलचा सगळा ताण दूर गेला होता. म्हणूनच आपण करत असलेल्या कोणत्याही कामात अनेकदा संयम आणि आपल्या कुटुंबाचा आधारही तितकाच महत्त्वाचा असतो. काम करत असताना केवळ त्यातून यश अपेक्षित करत नसतील तर हा ताण कमी जाणवतो.\nमला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला आवडतात. एखादी मुलाखत ऐकायला मला आवडते. पूर्वी एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक बाजारात आल्यावर मी खरेदी करायचे आणि वाचायचे. आता मी पुन्हा वाचन सुरू केले आहे. इंग्रजी जास्त वाचते. वृत्तपत्रांच्या पुरवणीत आलेले लेख वाचते. या सगळ्यातून त्वरित ताण हलका होतो.\nशब्दांकन – किन्नरी जाधव\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच रा���्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/avani-attack-without-planning/", "date_download": "2018-12-10T00:07:48Z", "digest": "sha1:PSUAZ25UU4YFYCWNC22XEU6OZQGEJKVU", "length": 7439, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नियोजन न करता अवनीवर हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनियोजन न करता अवनीवर हल्ला\nनागपूर: नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार कोणतेही नियोजन न करता अवनीवर हल्ला करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवनी वाघिणीला ठार केले त्या दिवशी यवतमाळच्या जंगलात वाघिणीला पकडण्यासाठी आलेल्या टीमने व्हेटरनरी टीमसोबत नीट समन्वय राखला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.\nअवनीला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. कडू यांनी दिलेला डार्ट (बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन) 24 तासांच्या आत वापरणे बंधनकारक होते. परंतु मुखबीर शेख यांनी तो डार्ट तब्बल 56 तासांनी वापरला. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. परिणामी अवनीला ठार मारावे लागले, असा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने (एनटीसीए) दिला आहे.\nअवनीची शिकार केली त्या दिवशी तिला मारण्यापूर्वी ती अनेकदा दिसली होती.\nत्यामुळे अवनीला पकडण्यासाठी योग्य नियोजन करणे शक्‍य होते. परंतु कोणतेही नियोजन न करता अवनीवर हल्ला करण्यात आला. अवनीला ठार केले त्या टीममध्ये व्हेटरनरी डॉक्‍टर, बायोलॉजिस्ट असे कुणीही नव्हते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमारकुट्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत\nNext articleकबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ जाहीर\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\nधुळ्याचे आमदार गोटे यांच्या वाहनावर दगडफेक\nमिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना चक्‍क गुजराती भाषेतू�� वीजबिल\nसांगलीमध्ये वर्गातच विद्यार्थिनीचा खून\n‘शेतकऱ्यांना मदत’ ह्याच पवार साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – जयंत पाटील\nमुलांना दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/hcl+tablets-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:20:58Z", "digest": "sha1:46GTJPWOE4XA3PQWCHZ2MQ5QB2QK6ZO6", "length": 19511, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हसाल टॅब्लेट्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 हसाल टॅब्लेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहसाल टॅब्लेट्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 14 एकूण हसाल टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हसाल मी य्३ कनेक्ट ३ग सिल्वर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हसाल टॅब्लेट्स\nकिंमत हसाल टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हसाल मी 7 इंच टॅबलेट ब्लॅक Rs. 10,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,286 येथे आपल्याला हसाल मी चॅम्प टॅबलेट 4 गब वि फी व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nरस & 4000 अँड बेलॉव\nहसाल मी कनेक्ट व्२ सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी उ३ टॅबलेट व्हाईट\n- ड���स्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी उ२ टॅबलेट व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी य्१ टॅबलेट व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहसाल मी कनेक्ट २ग मेटॅलिक ग्रे\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी ऐ७ अ१ Black\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी चॅम्प टॅबलेट 4 गब वि फी व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nहसाल मी व्१ टॅबलेट मेटॅलिक ग्रे\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी कनेक्ट ३ग कॅल्लिंग सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\nहसाल मी झं४०० D टॅबलेट शिवार\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहसाल मी य्२ ८गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहसाल मी य्४ डार्क ग्रे\n- डिस्प्ले सिझे 7 inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहसाल मी य्२ टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहसाल मी 7 इंच टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/how-petroleum-detected-2358", "date_download": "2018-12-09T23:54:36Z", "digest": "sha1:GY2ULXHFLFQ5CWJJRTPV42YBHFBGMGBZ", "length": 10530, "nlines": 45, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पृथ्वीच्या पोटातले तेलाचे साठे कसे शोधतात माहिती आहे? वाचा मग इथे...", "raw_content": "\nपृथ्वीच्या पोटातले तेलाचे साठे कसे शोधतात माहिती आहे\nसध्या प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय आहे… गॅस आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती खरंतर आपण या ऊर्जेच्या साधनांवर इतके अवलंबून आहोत की, यांची किंमत कमी जास्त झाली तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा सरळ परिणाम होतो. या नैसर्गिक ऊर्जेच्या स्रोतांचा साठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होतोय. या धोक्याबाबत जगातील सगळ्या देशांचे भूगर्भशास्त्रज्ञ कानी कपाळी ओरडून सांगत असताना आपण मात्र तिकडे दुर्लक्ष करत आहोत. असो\nतर कधी विचार केलाय का की, ��मिनीच्या आत असणारे हे ऊर्जेचे साठे मुळात शोधले कसे जातात नाही ना चला तर मग या लेखातून समजून घेऊया की पृथ्वीच्या अगदी आत असणारे पेट्रोलियमचे साठे नेमके कुठे दडून बसले आहेत हे शास्त्रज्ञ शोधतात तरी कसे…\nतत्पूर्वी हे साठे तयार कसे झाले याची माहिती घेऊया.\nआपली पृथ्वी अनंत काळापासून अस्तित्वात आहे आणि यावर जीवसृष्टी सुद्धा वाढली हे आपण जाणतोच. मानव प्राणी उत्क्रांत होण्याच्या आधीपासून पृथ्वीवर सजीव प्राणी, पक्षी, झाडे, वेली अस्तित्वात आहेत. या पृथ्वीवर हजारो लाखो वर्षात अनेक वेळा उलथापालथ झाली. बरेच मोठमोठे भूकंप आले आणि सजीवसृष्टी जमिनीखाली गाडली गेली. जमिनीच्या आत तप्त लाव्हा आणि गरमीमुळे त्या सजीवांवर प्रक्रिया होऊन त्यांच्यापासून वायू आणि द्रव तयार बनले. हे वायू आणि द्रव पदार्थ हजारो वर्षांपासून दगडांच्या आत पोकळ जागेत साचत गेले आणि त्यांच्यात रासायनिक प्रक्रियांमुळे ज्वलनशील गुणधर्म तयार झाले. हेच आपले पेट्रोलियम पदार्थ, ज्यांवर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून आपण त्यांना केरोसीन, पेट्रोल, डिझेल, गॅस अश्या विविध प्रकारात उपयोगात आणतो आणि आपली ऊर्जेची गरज भागवतो.\nआता मुख्य मुद्दा असा की, यांना शोधले कसे जाते \nकारण यांचे साठे मर्यादित स्वरूपात असल्याने कुठेही खोदले आणि पेट्रोलियम सापडले असे कधी होत नाही. त्यांची नेमकी जागा शोधणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. त्यासोबतच ते खर्चीकही आहे. जर जागा शोधण्यात चूक झाली तर भयंकर मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते हे निश्चित\nजमीन आणि समुद्रात अश्या दोन्ही ठिकाणी पेट्रोलियम पदार्थांचे साठे आढळून येतात आणि दोन्ही ठिकाणी शोध घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जमिनीवर शोधताना काही विशिष्ट अंदाज बांधून शोध घेण्याची जागा आधी निश्चित केली जाते. त्यानंतर ठरवलेल्या ठिकाणी जवळपास दोनशे फुटांपर्यंत बोअरवेल खोदली जाते. या बोरिंग मध्ये अडीच किलोग्राम वजनाचा डायनामाईट नावाचा स्फोटक पदार्थ सोडून त्याचा खोलवर स्फोट घडवला जातो. या स्फोटाची कंपने दहा किलोमीटर पर्यंतच्या भुभागाला प्रभावित करू शकतात. स्फोटानंतर जमिनीमधून येणाऱ्या तरंगांना ‘सिस्मिक फोन’ (seismic phone) नावाच्या जागोजागी ठेवलेल्या यंत्रात पकडले जाते. ही सगळी माहिती एकत्रित गोळा करून त्याचे सुपर कॉम्प्युटरद्वारे विश्लेषण केले जाते. यातून त्या ठिकाणी किती प्रमाणात साठा आहे याची माहिती मिळते आणि नंतर त्या ठिकाणी साठा बाहेर काढण्यासाठी खोदकाम केले जाते.\nही झाली जमिनीवरची पद्धत समुद्रात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एका मोठ्या जहाजात सिस्मिक तरंग सोडणारी यंत्रे बसवली असतात. खोल समुद्रात यंत्रामधून ‘शॉक वेव्हज’ सोडल्या असता, त्या वेव्हज समुद्रखालील तळावरील जमिनीला, दगडांना आपटून परत येतात. ते परत आलेले तरंग यंत्रात पकडून त्यांचे विश्लेषण करून साठा आहे किंवा नाही, आणि असलाच तर तो किती प्रमाणात आहे हे निश्चित केले जाते.\nहे आपल्याला वाचण्यास सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात एकदा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली तर त्याला वर्षभराचा वेळ लागू शकतो इतकी किचकट पद्धत आहे ही \nतर मित्रहो, पुढच्या वेळी आपल्या वाहनात इंधन भरताना आणि ते निष्कारण वाया घालवताना त्या इंधनाच्या एका थेंबाला कुठून कुठपर्यंत प्रवास करावा लागला आहे हे ध्यानात असू द्या \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://rjmss.in/", "date_download": "2018-12-09T23:48:35Z", "digest": "sha1:DPXYNN2ZR7J4FTCHGCM63H3WXOJP4MIV", "length": 2029, "nlines": 14, "source_domain": "rjmss.in", "title": "रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ , नवी मुंबई", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ, नवी मुंबई\nकोकण ....... आपला कोकण एखाद्या पाश्चात्य देशातील निसर्गरम्य ठिकाणाला लाजवेल असा कोकण, काय नाही कोकणात, संपन्नता, विविधता आणि प्रसन्नता हे कोकणाचे आत्मे आहेत. देशात अनेक राज्यातील शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. राज्यातील काही प्रांतात हि भयानकता आजही कायम आहे पण कोकणात या दुःखाचा लवलेश नाही. याचा अर्थ कोकणात दुःख नाही असा होत नाही. कोकणच्या काही भागात पाचवीला पुजलेले दुःख आहे. पण त्या दुःखातही कोकणी माणूस समाधानी आणि आनंदी असल्याचे दिसून येतो. म्हणूनच 'आल्याचे सुख नाही आणि गेल्याचे ���ुःख नाही' अशा शब्दात पु. ल. देशपांडे कोकणी माणसाचे मोठे समर्पक वर्णन करतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/wonderful-articles/short-stories/page/3/?filter_by=popular", "date_download": "2018-12-10T00:23:58Z", "digest": "sha1:ORJNT33AXQRAUT4ZBRLTX6AKUOKEH3FN", "length": 7812, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "शॉर्ट स्टोरीज Archives - Page 3 of 4 - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज Page 3\nडॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nबोधकथा गरुड – स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.\nध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत...\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nएक किलो लोणी – आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात...\nबोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची\nबोधकथा – युध्दातला हत्ती\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/business-models-for-open-source-software-1784404/", "date_download": "2018-12-10T00:19:45Z", "digest": "sha1:TLPECZRR4464JBMC6YV23K7KWBF7GT6M", "length": 26957, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Business models for open source software | ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठव���ेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स\nओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स\nओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे.\nवापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.\nनव्वदच्या दशकाच्या मध्यावर लिनक्सला शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राबरोबरच व्यावसायिक परिघातदेखील गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली होती. लिनक्सची तांत्रिक कामगिरी व कार्यक्षमता अत्यंत उच्च दर्जाची असल्याकारणाने अनेक व्यावसायिक आस्थापना लिनक्सला त्यांच्या मध्यवर्ती प्रणालींसाठी वापरण्यास उत्सुक होत्या. सोर्स कोड जरी हाताशी असला तरी शेवटी लिनक्स ही हॅकर संप्रदायाने हॅकर संप्रदायासाठी बनवलेली प्रणाली असल्याने वापरकर्त्यांची तांत्रिक कुवत गृहीत धरली गेली होती. त्यामुळेच वापर सुलभतेच्या दृष्टीने लिनक्स संगणकावर चढवून वापरण्यासाठी काहीशी किचकट होती.\nअशा वेळेला व्यावसायिक स्तरावर लिनक्सच्या वापरासाठी कंपन्यांना अशा भागीदाराची गरज होती जो लिनक्सच्या विविध भागांच्या (जसं कर्नल, शेल, एडिटर वगैरे) नवीनतम आवृत्त्या एकत्रित करेल, त्यांची विशिष्ट हार्डवेअर संचांवरची योग्यता तपासेल व अखेरीस कंपन्यांना त्यांच्या सव्‍‌र्हरवर विनासायास चढू शकेल असं लिनक्स सॉफ्टवेअर एकात्मिक (इंटिग्रेटेड) स्वरूपात उपलब्ध करून देईल. या संधीचा सर्वात प्रथम फायदा उठवला इगड्रासिल कॉम्पुटिंग या कंपनीने तिने प्रथमच लिनक्सला केवळ ९९ अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात वापरकर्त्यांला अत्यंत सुलभपणे आपल्या संगणकावर चढवता येईल अशा स्वरूपात, त्याकाळात प्रसिद्ध पावत असलेल्या कॉम्पॅक्ट डिस्कवर (उऊ फडट) उपलब्ध करून दिलं. पुढील काळात उदयास आलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती सेवा प्रदान करण्याच्या विविध बिझनेस मॉडेल्सची ही नांदी होती. ९०च्या दशकाच्या अखेरीस उदयास आलेल्या रेड हॅट, व्हीए लिनक्स, बिटकीपर, माय एसक्यूएलसारख्या कंपन्यांनी तर एकविसाव्��ा शतकातल्या कॅनोनिकल, झिम्ब्रा, पेन्टाहोसारख्या कंपन्यांनी ओपन सोर्स चळवळीला व्यावसायिक स्तरावर यशस्वी करून दाखवलं.\nप्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या वापरकर्त्यांला आपलं सॉफ्टवेअर वापरण्याचं लायसन्स विकून मुख्यत्वेकरून महसूल कमावत असतात. सोर्स कोड खुला नसल्याने वापरकर्ता ते सॉफ्टवेअर केवळ वापरू शकतो. त्यात सुधारणा किंवा त्याचे पुनर्वितरण करू शकत नाही. आपण आपल्या वैयक्तिक संगणकावर जी विन्डोज ऑपरेटिंग प्रणाली अथवा एमएस ऑफिससारखी सॉफ्टवेअर वापरतो, ती वापरण्याची लायसन्स (जर ती पायरेटेड नसतील तर) आपण काही हजार रुपये खर्च करून घेतलेली असतात. या लायसन्सची किंमत प्रति यूजर पद्धतीने आकारली जाते व बऱ्याचदा तर या लायसन्सची कालमर्यादासुद्धा ठरलेली (जसे एक, तीन किंवा पाच वर्षे) असते. अशा ठरवलेल्या कालावधीनंतर जर वापरकर्त्यांला ते सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर त्याला पुन्हा त्याचा लायसन्स विकत घेणं भाग असतं. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएमसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या दिग्गज कंपन्यांचे आपल्या सॉफ्टवेअरचं लायसन्स अशा आवर्ती पद्धतीने विकण्याचं बिजनेस मॉडेल अत्यंत यशस्वी ठरलं झालं आहे.\nओपन सोर्स व्यवस्थेत सॉफ्टवेअर अशा पारंपरिक पद्धतीने विकण्याच्या मानसिकतेला सोडचिठ्ठी द्यावी लागते. ओपन सोर्स व्यवस्थेत सोर्स कोड खुला असल्याने, ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनी सॉफ्टवेअरच्या प्रती विकून महसूल कमावू शकत नाही, तसेच प्रोप्रायटरी कंपन्यांसारखे ‘व्हेंडर लॉक-इन’ पद्धतीनेसुद्धा वापरकर्त्यांला आपल्याकडे अनंतकाळ टिकवून ठेवणं शक्य नसतं. सोर्स कोड हाताशी असल्याने एकाच कंपनीवर असलेलं अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी होतं.\nअशी वापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.\nरेड हॅटच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या रॉबर्ट यंगने, नेटस्केप आणि मोझिला ब्राउझरच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेल्या फ्रँक हेकरसमवेत ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्सबद्दल व्यापक स्वरूपाचं विचारमं���न केलं आहे. आज अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्व ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपन्यांच्या बिजनेस मॉडेल्समध्ये या दोघांनी विशद केलेल्या पद्धतींचंच मिश्रण पाहावयास मिळतं.\nसर्वात पहिलं आणि सर्वाधिक वापरलं जाणारं बिजनेस मॉडेल म्हणजे ‘सपोर्ट सेलर’, थोडक्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरसंदर्भातील विविध सेवा पुरवणं. सॉफ्टवेअर हा एक अत्यंत गुंतागुंतीचा दस्तऐवज असल्याने केवळ सोर्सकोड हाताशी आहे म्हणून एखादं सॉफ्टवेअर लगेच वापरण्यायोग्य बनत नाही. त्यासाठी अनेक पूर्वप्रक्रिया त्या सॉफ्टवेअरसंदर्भातल्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीला कराव्या लागतात, तसंच ग्राहक ते सॉफ्टवेअर वापरात असताना अनेक प्रकारच्या सेवा निरंतर पद्धतीने पुरवाव्या लागतात.\nउदाहरणार्थ सॉफ्टवेअरच्या विविध भागांच्या उपलब्ध असलेल्या आवृत्त्या एकत्र करून, यथायोग्य तपासून, त्यातील चुका किंवा उणिवा शक्य तितक्या दूर करून सॉफ्टवेअरची एक स्थिर आवृत्ती प्रसिद्ध करणं, ज्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर वापरलं जाणार आहे तिथल्या तांत्रिक संरचनेचं विश्लेषण करून सॉफ्टवेअरला त्यानुसार सुसंगत बनवणं, ठरावीक कालावधीनंतर अधिक कार्यक्षम अशा सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या प्रसिद्ध करत राहणं, ग्राहकाला सॉफ्टवेअरसंदर्भातला संपूर्ण तांत्रिक सपोर्ट देणं मग त्यात त्याच्या शंकांचं निरसन, सॉफ्टवेअर हे सव्‍‌र्हर वा संगणकावर चढवण्यासाठीची संपूर्ण मदत व मार्गदर्शन, सुधारित सॉफ्टवेअरची आवृत्ती ग्राहकाला देऊन त्याच्याकडचं सॉफ्टवेअर अद्ययावत करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश अशी सपोर्ट सेलर कंपनी आपल्या बिजनेस मॉडेलमध्ये करत असते. रेड हॅटसारख्या कंपनीने (जरी काही दिवसांपूर्वीच आयबीएमने रेड हॅट विकत घेण्याचा आपला मनसुबा जाहीर केला असला) तर हेच बिजनेस मॉडेल अंगीकारून पुढील काळात आपल्या सेवेचा एक ‘ब्रॅण्ड’ तयार केला.\n‘सेल इट -फ्री इट’ (सुरुवातीला विका आणि नंतर मोफत उपलब्ध करून द्या) पद्धतीचं बिजनेस मॉडेल काही ओपन सोर्स कंपन्या वापरतात. नेटस्केप, मायएसक्यूएल ही यातील काही ठळक उदाहरणं यात कंपनी आपलं सॉफ्टवेअर पहिली काही र्वष प्रोप्रायटरी पद्धतीने विकते आणि नंतर त्याचा सोर्स कोड खुला करून सॉफ्टवेअरला ओपन सोर्स बनवते. वेळ जर अचूकपणे साधता आली तर या बिजनेस मॉडेलमुळे कंपनीला दुहेरी फायदा होऊ शकतो. एक तर सुरुवातीला प्रोप्रायटरी पद्धतीने सॉफ्टवेअर विकल्याने एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालेला असतो जो पुढे ओपन सोर्स झाल्यावरही कायम राहण्याची पुष्कळ शक्यता असते. त्याचबरोबर ओपन सोर्स केल्यानंतर जगभरातल्या तांत्रिक समुदायाचा भरघोस सहभाग मिळू शकतो ज्यामुळे सॉफ्टवेअरच्या वाढीला चांगलंच पाठबळ मिळते.\nयंग आणि हेकरच्या मताप्रमाणे तिसरं ओपन सोर्स बिजनेस मॉडेल हे ‘सव्‍‌र्हिस एनेब्लर’ आहे. यात कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरला ओपन सोर्स करण्यामागचा मूळ उद्देश हा तिच्या एखाद्य चांगल्यापैकी महसूल मिळवून देणाऱ्या सेवा अथवा वस्तूची मागणी वाढवण्याचा असतो. एचपीने (ह्य़ुलेट-पॅकार्ड) २००० सालात जेव्हा आपलं ई-स्पीक हे ई-कॉमर्ससंदर्भातल्या सेवा पुरवणारं सॉफ्टवेअर ओपन सोर्स केलं तेव्हा एचपीला हे सॉफ्टवेअर ज्या एचपी सव्‍‌र्हरवर सर्वाधिक कार्यक्षम पद्धतीने चाललं असतं त्याची मागणी तर वाढवायची होतीच पण त्याचबरोबर उभरत्या डिजिटल क्षेत्रात आपला जम अधिक मजबूतपणे बसवायचा होता, ज्याला हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स केल्याने हातभारच लागला असता.\nअखेरचं बिजनेस मॉडेल हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलच्या अत्यावश्यक नसलेल्या पण उपयुक्त वस्तू विकण्याचं आहे, ज्याला यंग आणि हेकरने ‘अ‍ॅक्सेसरायजिंग’ असं संबोधलं आहे. ओरायली पब्लिकेशन हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. विविध लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी तांत्रिक प्रशिक्षण देणारी अनेक पुस्तकं आणि मॅन्युअल्सचं प्रकाशन ते करतात. एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा लोकाश्रय ज्या प्रमाणात वाढतो तशी ओरायलीची त्या सॉफ्टवेअरसंदर्भातील पुस्तकंसुद्धा चांगल्या प्रमाणात विकली जातात.\nओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती गुंफल्या गेलेल्या विविध बिजनेस मॉडेल्सचा परामर्श घेतल्यानंतर वैयक्तिक स्तरावरील काही लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.\nलेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zampya.wordpress.com/tag/maharashtra/", "date_download": "2018-12-10T00:47:14Z", "digest": "sha1:JXYUIJTDJNWPYH62JUNWA43O3VCZ7RQ3", "length": 57218, "nlines": 230, "source_domain": "zampya.wordpress.com", "title": "Maharashtra | झम्प्या झपाटलेला!", "raw_content": "\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nआपले सण समजून घ्या.\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nनुकतेच प्रकाशित झालेले झम्पोस्टस\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या\nसर्वात जास्त आवडलेले झ्म्पोस्ट्स\nआपले सण समजून घ्या (16)\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग (7)\nब्लॉग आणी ब्लॉगर्स (6)\nशिकलेच पाहिजे असे काही\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nआपले सण समजून घ्या इंटरनेट झम्प्याचे उद्योग व उद्योजग झम्प्या झपाटलेला फोटोशॉप सर्वांसाठी ब्लॉग आणी ब्लॉगर्स शिकलेच पाहिजे असे काही\nलेबल्स ( टॅग )\nAarti download God Gods and Goddesses Hindu Hinduism India Maharashtra Marathi language rapidsahre Religion and Spirituality Remove Windows Genuine Notification Shiva surrender The paradox of our time WORDS APTLY SPOKEN zampya अक्कल अष्टमी आपले सण समजून घ्या आपल्या काळातील विरोधाभास इंटरनेट ऑर्कुट कविता कशी व का कॅमेरा क्लिक गूगल चांदनी चौक टू चायना चिकाटी जॉर्ज कार्लिन ज्ञानेश्वर झम्प्या झम्प्याचा फंडा झम्प्या झपाटलेला ट्विटर डाउनलोड तास नटरंग नागपंचमी नियम निर्धार पंचमी पॅशनेट प्रोडक्ट फेसबुक फोटोशॉप बाप बासरी बिल गेट्स ब्लॉग ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय भारत भारतीय संस्कृती मन मास्टर मी मूरहेड यशस्वी ब्लॉगर रॅपिड्शेअर लक्ष विडीओ विन्डोज जेन्युअन नोटीफिकेशन शिकवणी शैक्षणिक संयम सचिन सप्तमी सर्वांसाठी साहस हरिशचंन्द्राची फॅक्टरी हिंदू १०००० ८ मिनीटात\nतुमचा इमेल पत्ता येथे लिहा.व खाली क्लिक करा.\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nPosted: नोव्हेंबर 29, 2010 in झम्प्या झपाटलेला, ब्लॉग आणी ब्लॉगर्स\nनमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व ब्लॉग माझा या स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो.\nस्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या परीक्षकांना, मुख्यत्वे अच्युत गोडबोलेंना साधारणपणे आधीच्या दोन स्पर्धांचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे निश्चितच त्यांनी ब्लॉग्सची निवड करताना आधीच काही निकष तयार केले असतील, व त्याप्रमाणे विजेते व उत्तेजनार्थ निवडले असतील. गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी विजेत्या ब्लॉग्सची संख्या वाढली यावरूनच या स्पर्धेला किती उदंड प्रतिसाद मिळालं असेल याची कल्पना येते. या स्पर्धेसाठी जे परीक्षक नेमलेले होते ते भिन्न क्षेत्रातील यशस्वी व मुख्यत्वे अनुभवी व्यक्तीमत्वे होती. त्यांचाही या स्पर्धेकडे पाहण्याचा स्वत:चा एक दृष्टीकोन नक्कीच असेल व त्यादृष्टीनेच त्यांनी ब्लॉग्स निवडले असतील. ह्या स्पर्धेत ६ मुख्य व ३० उत्तेजनार्थ असे सर्व मिळून एकूण ३६ विजेते निवडले गेले. मी स्वत: एक स्पर्धक व उत्तेजनार्थ विजेता असूनही अजूनही हे सर्वच्या सर्व म्हणजेच फक्त ३६ ब्लॉग वाचूच काय व्यवस्थीत पाहूही शकलो नाही. वेळेचे गणित जरी बाजूला ठेवले तरी मी एका दिवसात जास्तीत जास्त फक्त पाच ब्लॉग्स व्यवस्थीत वाचू शकतो. यावरूनच परीक्षकांवरील अवघड जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होते. स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी याकरिता आपला कसा व किती वेळ बाजूला काढून हे कार्य इतक्या कमी वेळात कसे पूर्ण केले हे समजून घेणे खरोखरच माहितीपूर्ण व रंजक ठरेल.\nजालावर मुशाफिरी करताना परीक्षकांनी निवडलेल्या ब्लॉग्जबाबत बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया वाचावयास मिळाल्या. काहीजणांना हे निकाल अजिबात पटले नाहीत तर काहींनी यातील ठराविक ब्लॉग्सचा निषेधही व्यक्त केला तर काहींनी या स्पर्धेच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली. असो..हे सर्व प्रत्येक स्पर्धेबाबत व परीक्षकांबाबत घडतच असते व घडत रहाणारच…ऑस्कर,ज्ञानपीठ इतकेच काय तर या वर्षी बराक ओबामांना जेव्हा शांततेचे नोबेल पारितोषक मिळाले तेंव्हा नोबेलच्याही दर्जा व हेतूबद्दल शंका घेण्यात आली होती. पण माझ्या मते सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यावयास हवे ते हे की या स्पर्धा, हि पारीतोषके हे सर्व आपल्यासाठी आहेत आपण यांच्यासाठी नाही. कोणतेही यश वा अपयश हे अशा स्पर्धांमधून मोजले जात असले तरी स्पर्धेचा मुख्य हेतू इतरांना प्रोत्साहित करणे हा आहे. पारितोषक मिळाल्याने किंवा अशा कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्याने केलेल्या, घेतलेल्या मेहनतीची दखल घेतली गेली एवढीच भावना विजेत्यांच्या मनात असावयास हवी असे माझे प्रांजळ मत आहे. आपण कोणापेक्षा श्रेष्ठ आहोत म्हणून हे यश मिळाले हा विचार जर मनात येत असेल तर स्पर्धेबाबताचा आपला एकून दृष्टीकोनच पुन्हा एकदा तपासून घेतला पाहिजे.\nजेंव्हा प्रथमच मला या स्पर्धेविषयी समजले तेंव्हा मला स्टार माझाच्या टीमचे खरंच खूप कौतुक वाटले. खरंच खूप छान आणि प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे. इतर भाषिक ब्लॉग्समध्ये अशी स्पर्धा घेतली जाते की नाही ते माहित नाही (हिंदी व इंग्रजीत आहेत.) पण मराठी ब्लॉग्ससाठी ही एक फार मोठी उपलब्धी आहे. असे नवनवीन उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आशा करतो अशा अनेक स्पर्धा भविष्यात घेतल्या जातील. व त्यांना प्रायोजकही मिळतील\nमला हे मान्य आहे की ह्या स्पर्धेत बऱ्याचशा त्रुटी आहेत. स्पर्धेत जिंकलेल्या ब्लॉग्सच्या दर्जाबाबत वा संख्येबा���त काही शंका आहेत. कित्येक नावाजलेल्या मराठी ब्लॉगर्सनी या स्पर्धेत भाग घेतला नाही. असे एक ना अनेक…ऑब्जेक्शन्स आहेत. पण तरीही मनापासून सांगतो यामुळे कुठेही ह्या स्पर्धेचे महत्व कमी होत नाही. मराठीच काय कोणत्याही भाषेच्या ब्लॉग्ससाठी असे उपक्रम खूप महत्वाचे आहेत. उपयोगी आहेत…भले मग त्यात काही त्रुटी का राहीनात…\nअशा स्पर्धामुळेच त्या त्या क्षेत्राचा उत्कर्ष होतो. उदाहरणच घ्यावयाचे झाले तर १९८३ चा क्रिकेट वर्ल्डकप आपल्या देशात क्रिकेट (अति) लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरला. तेच जगात फुटबॉलबाबतीत घडले. अहो इतकेच काय आमच्या गावातील तालमीत शरीरसौष्ठवाच्या स्पर्धा दरवर्षी होतात व त्यापाहून कित्येक तरूण मुले नियमित तालमीला जायला सुरवात करतात. अशा वेळेस स्पर्धेतील विजेते कोण आहेत यापेक्षाही या स्पर्धेमुळे किती नवीन लोकापर्यंत हे क्षेत्र/खेळ पोचले हे बघणे जास्त महत्वाचे नाही का माझ्या अंदाजाप्रमाणे अशा दर्जेदार स्पर्धा जर नियमित होऊ लागल्या तर अनेकांना यात रस निर्माण होऊ शकतो व तेच ह्या वेळेस ब्लॉग माझा ३ या स्पर्धेबाबत झालेले आपण पहात आहोत. गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी प्रतिसाद खूप वाढला व येणाऱ्या वर्षात तो आणखीन वाढेल हे हि निश्चितच.\nयेणाऱ्या काळात इंटरनेट हि एक प्राथमिक गरज बनेल. ऑनलाईन येणे वा रहाणे हे आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन गरजेचे होईल. सध्या बऱ्याच प्रमाणात ते सोईचे आहे. व मनुष्यस्वभावानुसार सोईचे रुपांतर गरजेत व्हायला फारसा वेळ लागत नाही.\nसध्या जगात जवळ जवळ सगळीकडेच लोकशाही आहे. व या लोकशाहीचे प्रशासन, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि पत्रकारीता हे चार मुख्य आधारस्तंभ आहेत. यातील पत्रकारिता या स्तंभाची आधुनिक तंत्रज्ञानामुळे सतत उत्क्रांती होत आहे. हे जरी एक प्रकारचे वरदान असले तरी या क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे याची विश्वासाहर्ताही झपाट्याने कमी होत आहे. हल्लीच्या बातम्यांचा दर्जा व स्त्रोत पहाता त्यांचे मूळ लक्षात यावयास वेळ लागत नाही. अशावेळेस ब्लॉग हे खूप मोठे माध्यम आपल्या सेवेस व मदतीस हजर झालेले आहे. परदेशात नियमित वर्तमानपत्रे किंवा न्यूज च्यानेलपेक्षा ब्लॉग्सवरती विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. व ती सतत वाढतच आहे. वेगवेगळया विषयांवर वर्गीकरण करून प्रचंड माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून होते. इतर माध्यमात अभावानेच आढळणारा लेखक वाचक किंवा प्रेक्षक यांतील संवाद (कम्युनिकेशन ) येथे सर्रास अनुभवायास मिळतो. व येणाऱ्या काळाची ती गरजही आहे. करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या व तितकाच किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च करून प्रकाशित वा प्रदर्शित केलेल्या जाहिरातीपेक्षाही एखाद्या जिवंत व्यक्तीने सांगितलेल्या वा अनुभवलेल्या मतावर त्या वस्तूचे भवितव्य हल्ली ठरते. व याबतीत कमीत कमी वेळात व खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास ब्लॉगसारखे दुसरे माध्यम नाही. सोशल साईटस् हा एक प्रकार आहे. पण त्याहीपेक्षा ब्लॉगींग हे जास्त विश्वासार्ह मानले जाते असा माझा तरी अनुभव आहे. आधुनिक काळातील ब्रह्मास्त्र असाच मी याचा उल्लेख करीन. अशा या ब्लॉगींगसारख्या ब्रह्मास्त्राचा उपयोग कित्येक देश, कंपन्या, उद्योजक व अनेक प्रकारचे लोक नानाविविध कारणांसाठी करीत आहेत. व त्यांचे प्रमाण वाढतच आहे. बऱ्याचश्या ठळक रेषा यामुळे पुसट होत आहेत .. जग आणखी जवळ येत आहे. छोटे होत आहे. जे सध्या ब्लॉग्स चालवीत आहेत त्यांना याचा कमीजास्त प्रमाणात अनुभव आलेलाच आहे. छोटे उदाहरण घ्या कित्येकदा आपण कोणता चित्रपट पहावयाचा वा पुस्तक वाचायचे हे वर्तमान पत्र वा टीव्ही पाहून नव्हे तर एखादा ओळखीचा ब्लॉग वाचून ठरवितो. (त्या ब्लॉगरच्या चित्रपट/पुस्तक सामिक्षेबद्दल विश्वास असेल तरच ) हेच इतर उत्पादनांबाबतही होत आहे. हा बदल निश्चितच अपरिहार्य व स्वागतार्हही आहे.\nसाधारण ३ महिन्यांपूर्वी मी एक लेख लिहिला होता या लेखाच्या शेवटी मी माझे एक प्रामाणिक मत किंवा अपेक्षा व्यक्त केली होती ती पुढीलप्रमाणे “शेवटी एकच सांगावेशे वाटते की ह्या मराठी ब्लॉग विश्वाला सध्या कशाची गरज मला जाणवली तर ती म्हणजे एकमेकांच्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, विधायक टीका टिप्पणीची आणी जबाबदारीची.” आज पुन्हा एकदा याच विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघताना मला अजून काही सांगावेसे वाटते ते म्हणजे आपल्यासाठी ब्लॉग हा एक स्वान्तसुखाय असा प्रांत असला तरी त्यात प्रचंड पोटेन्शियल आहे…हे म्हणजे आपल्या हातात एक भलेमोठे जंबोजेट विमान असताना आपण त्याचा उपयोग बैलगाडीसारखा काही मीटर अंतर जाण्याकरिताच करण्यासारखे आहे. हे कदाचीत अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण वाटेल ���ण असो मुख्य मुद्दा हा की कोणत्याही गोष्टीकडे आपल्या नेहमीच्या संकुचितवृत्तीने पहावयाचे आपण सोडले पाहिजे व जगाच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे गेले पाहिजे…इतके पुढे की इतरांसाठी (इतर भाषिक) आपण एक आदर्श ठरू. हे ही एक खूप आदर्शवादी वा पुस्तकी वाक्य वाटेल कदाचीत पण तसे ते मुळीच नाही. आपल्याला जे जे माहिती आहे, वा आपण अनुभवलेले आहे वा जी जी म्हणून आपली काही मते आहेत वा इतरही बरेच काही आपल्याजवळ इतरांबरोबर शेअर करण्यासारखे आहे ते ते जर आपण मराठीत आपल्या ब्लॉगवर देऊ शकलो तर निश्चितच त्याने एक खूप मोठे कार्य आपल्या हातून आपोआप घडेल. भले मग तो खारुताईचा का वाटा असेल. थेंबे थेंबे तळे साठे याप्रमाणे जर लाखो मराठी ब्लॉगर्सनी आपल्या जवळची माहिती मराठीत अपलोड केली तर याचा आपल्या मराठी भाषेला अतोनात लाभ होईल. येणाऱ्या पिढ्यांना मुबलक प्रमाणात मराठीत माहिती मिळेल. (सध्या याबाबतीत आनंदीआनंदच आहे) व जिचा फायदा शेवटी आपल्या भाषेलाच होईल. विरोधाभास बघा, मुंबईसारख्या मोठ्या शहरात सध्या मराठी बोलणारयांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण याउलट ऑनलाईन मराठी भाषेचा उपयोग वाढत आहे. survival of the fittest या डार्विनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक सजीव जगण्यासाठी लढत असतो तेच सूत्र जर भाषेला लावले तर बोलताना कमी होत जाणाऱ्या आपल्या मराठी भाषेला निदान ऑनलाईन अस्तित्वामुळे कुठेतरी बळ प्राप्त होईल असा (कदाचीत) भाबडा आशावाद माझ्या मनी नेहमी येतो. मी असे म्हणत नाहीये की आपण प्रत्येकाने आपल्या मराठी भाषेसाठी लढले पाहिजे, झटले पाहिजे…अजिबात नाही, इथे रोजच्या कटकटीना तोंड देताना नाकीनऊ येतात तिथे आणखी ही उठाठेव अजिबात करू नका…एवढेच करा, ब्लॉग लिहताना अजिबात करू नका…एवढेच करा, ब्लॉग लिहताना मग त्यात नवनवीन माहितीची भर घाला. नियमित घाला. भले मग तो तुमच्या घराजवळचा वाणी का असेल…वा तुम्ही केस कापता तो नाव्ही का असेल. त्याची माहिती द्या. काहीही चालेल, कसलेही चालेल…इतरांनी लिहिलेले वाचा. आवडले तर जरूर प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रियेने केवढा हुरूप येतो ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. रोज निदान एका नवीन ब्लॉगला भेट द्या. एका आवडलेल्या लेखाला प्रतिक्रिया द्या. त्या ब्लॉगबद्दल इतरांना माहिती द्या. बास एवढेच करा…व हा वसा पुढे चालू ठेवा…मग बघा आपले मराठी ब्लॉग विश्व व पर्य���याने आपली मराठी भाषा कशी बहरत जाईल….:) कदाचीत आपल्या ते लक्षातही येणार नाही पण असे होईल हे मात्र निश्चित. यातील बऱ्याचशा गोष्टी मीही करीत नाही पण आता करायचे ठरविले आहे. तुमच्याकडेही कदाचीत काही वेगळ्या कल्पना, विचार असतील तर ते इथे वा तुमच्या ब्लॉगवर मांडा. त्यांचा प्रसार करा..\nमित्रांनो लिहिण्याच्या नादात बरेचसे विचार विस्कळीतपणे मांडले गेले आहेत. कदाचीत काही ठिकाणी क्रमही वा मुद्दाही चुकला असेल. पण एक मात्र खूप मनापासून सांगतो… आज सहज म्हणून जे काही आपण ब्लॉगवर टाकत आहोत, लिहीत आहोत तेच पुढे जाऊन कोणाला न कोणाला तरी खूप उपयोगी पडणार आहे. प्रोत्साहित करणार आहे. म्हणून काहीही लिहा पण काळजीपूर्वक लिहा. चुकीचे काही लिहू नका. जर कोणी चूक निदर्शनास आणली तर आभार मानून दुरुस्त करा. इतरांना प्रोत्साहन द्या. चांगल्याचे मनापासून कौतुक करा..न आवडलेल्याकडे दुर्लक्ष करा. वाद जरूर घाला पण भांडणात शिरू नका. कोणाचा हिरमोड करू नका. व सर्वात शेवटी लिहिते रहा…\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nPosted: नोव्हेंबर 22, 2010 in आपले सण समजून घ्या\nत्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)\nकार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.\nतारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.\nकार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.\nजे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.\nपितृपक्ष (सर्वपित्री अमावस्या)….आपले सण समजून घ्या\nPosted: ऑक्टोबर 7, 2010 in आपले सण समजून घ्या\nभाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.\nसमाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.\nपूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची सत्कर्मे आठविल्याने त्यातून आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते. मन उत्साही होते.\nअशा रितीने अन्नदानाचे महत्व सांगणारा हा पितृपक्ष आपण कृतज्ञतापूर्वक पाळला पाहिजे.\nखालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.\nगणेश चतुर्थी (गणेशोत्सव)….आपले सण समजून घ्या\nPosted: सप्टेंबर 10, 2010 in आपले सण समजून घ्या\nअख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे.\nयादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली.\nया दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणकार व्यक्ती पूजा करते. फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात. नंतर सुखहर्ता दुखहर्ता आरती म्हणतात. आरतीनंतर शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहून मोदकांचा नैवद्य वाहतात. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार दीड, पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात व विसर्जनावेळी समुद्र, नदी किंवा तळयात दोन वेळा बुडवून वरखाली करतात व विसर्जन करतात.\nगणपती ही विज्ञान देवता आणि सामाजिक देवतासुद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपुजेने होते. श्रीगणेश हे एक तत्व आहे. ब्रह्म आहे. आत्मा आहे. गणपती हे ज्ञानाचे, विज्ञानाचे रुपक आहे. स्वरूप आहे.\nगणपती शेतीचे रक्षण करतो. त्याचे शूपकर्ण म्हणजे धान्य पाखडण्याचे सूप आहे तर त्यांचा एकदंत म्हणजे शेतीसाठी आवश्यक असा नांगराचा फाळ आहे. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा ह्या ओषधी आहेत. त्या अतिशय थंड असतात. टॉयफाईड वा उष्णतेच्या विकारांमध्ये दुर्वेचा रस अतिशय लाभदायी ठरतो.\nलोकमान्य टिळकांनी घरोघरी पूजल्या जाणाऱ्या या सार्वजनिक गणनायकाची १८९२ साली नगरच्या चौकात प्रतिष्ठापना करून सामाजिक गणेशोत्सवाची सुरवात केली. लोकमान्यांनी सामाजिक, अध्यात्मिक व वैचारिक असा त्रिवेणी संगम साधून लोकजागृती केली. समाजामध्ये एकता व संघटन निर्माण केले. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात गणेशोत्सवाचे योगदान अतिशय मोलाचे ठरले आहे. म्हणूनच गणपती ही एका अर्थाने सामाजिक देवतासुद्धा आहे.\nतरी या पवित्र दिवशी आपण ज्ञानी, संयमी, सदगुणी होण्याचा निश्चय करुया. आपले वैयक्तिक व सामाजिक कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार करूया हाच खरा गणेशचतुर्थीचा संदेश आहे.\nवरील गणपतीचे चित्र माझा खूप जवळचा मित्र निलेश जाधव याच्या चार वर्षाच्या मुलीने ‘समा’ने काढलेले आहे. जर तुम्ही लोकसत्ता वाचत असाल तर कदाचित तुम्ही निलेश जाधवच्या चित्रांशी परिचित असाल. शेवटी बोलतात ना वळणाचे पाणी वळणावरच जाते तेच खरे…\nखालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.\nमातृदिन (पिठोरी अमावस्या) हरतालिका\nरक्षाबंधन…. आपले सण समजून घ्या\nPosted: ऑगस्ट 24, 2010 in आपले सण समजून घ्या\nटॅगस्आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, नागपंचमी, पवित्रारोपण, पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी, संदेश, स्त्री, हिंदू, Maharashtra\nरक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणशुद्ध पौर्णिमेस राखी बांधतात. शास्त्रात यास ‘पवित्रारोपण ‘ असे देखील म्हणतात. महाराष्ट्रात जरी फक्त भावालाच राखी बांधण्याची प्रथा असली तरी इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर मालकाला राखी बांधण्याची देखील परंपरा आहे.\nराजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.\nआपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.\nराखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.\nएकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाहे. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्या���ाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.\nखालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.\nआपले सण समजून घ्या.\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://namratagroup.com/blog/home-loan-documents-required-for-salaried-persons/", "date_download": "2018-12-10T00:25:56Z", "digest": "sha1:OMHHSW6X4JG54NQG7VFAW4MLALUO42V7", "length": 7824, "nlines": 95, "source_domain": "namratagroup.com", "title": "नोकरी करण्याऱ्यांना होमलोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात? | Blog | Namrata Group", "raw_content": "\nनोकरी करण्याऱ्यांना होमलोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात\nनोकरी करण्याऱ्यांना होमलोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात\nआज एकरकमी पैसे देऊन घर घेणं शक्य नाही. घरांच्या किमती कितीही कमी असल्या तरी नवीन घर विकत घेण्यासाठी लागणारी रक्कम ही नेहमीच जास्त असते. तेवढे पैसे एकत्र आपल्या गाठीशी असणं शक्य नसतं. नोकरदार वर्गासाठी तर ही अगदीच अशक्य गोष्ट आहे. मग मनात सहाजिकच येणारा पर्याय म्हणजे होम लोन.\nबँकांकडून मिळणाऱ्या होम लोनच्या मदतीने नवीन घर विकत घेणं सोपं जातं. पण अनेकांना होमलोनची पूर्ण प्रक्रियाच किचकट आणि नकोशी वाटते. “खूप चकरा माराव्या लागतात, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कागदपत्र आणायला सांगतात.” असा दावा अनेक जणं करतात. पण सर्व बँकांची होमलोनसाठी लागणारी प्राथमिक कागदपत्रं तर सारखीच असतात. मग असा गोंधळ का होतो जर आपण अर्ज करायला जाण्याआधीच ह्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला, तर ही अडचण येणार नाही. त्याचसाठी तुम्हाला ही कागदपत्रांची यादी उपयोगी पडेल.\nहोमलोनचे अर्ज स्वीकारताना बँक तुमची ओळख, वय, इन्कम, इ. मूलभूत ��ोष्टी तपासून घेते. त्यासाठी ह्या गोष्टींना पूरक असे पुरावे आपण सादर करायला हवे.\nगृहकर्जाचा संपूर्ण भरलेला व सही केलेला अर्ज–\nसहाजिकच ही सगळी कागदपत्रं गृहकर्जाच्या अर्जाबरोबर जोडली जाणार असतात आणि सर्वात आधी तुमचा अर्ज तपासला जातो. त्यामुळे सर्वप्रथम आपला अर्ज नीट आणि योग्य भरला असल्याची खात्री करा. बऱ्याचदा अर्ज पूर्ण भरलेला असतो, पण काही ठिकाणी सह्या करायच्या राहतात. त्यामुळे आपला अर्ज दुसऱ्या व्यक्तीला तपासायला द्या. कदाचित आपल्याकडून नजरचुकीने काही गोष्टी राहून गेलेल्या असू शकतात.\nआपली ओळख प्रमाणित करणारं, फोटो असलेलं खालीलपैकी एक सरकारी प्रमाणपत्र-\nवाहनचालक परवाना (Driving License)\nमतदार ओळखपत्र (Voter’s ID)\nरहिवासी दाखला (Address Proof)\nआपण दिलेल्या पत्त्यावर राहतो हे नक्की करण्यासाठी खालीलपैकी एक-\nवाहनचालक परवाना (Driving License)\nमतदार ओळखपत्र (Voter’s ID)\nपत्रव्यवहाराचा पत्ता खरा असल्याचा दाखला देणारे सरकारी अधिकाऱ्याचे किंवा एम्प्लॉयरचे घोषणापत्र\nबँक किंवा पोस्ट ऑफिसच्या पासबुकची झेरॉक्स\nवयाचा दाखला (Age Proof)-\nवाहनचालक परवाना (Driving License)\nइयत्ता १०वीचे गुणवत्ता प्रमाणपत्र (Mark sheet/Passing Certificate)\nगेल्या ३ महिन्याच्या पगाराच्या पावत्या(Pay slips)\nगेल्या ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र(Income Tax Returns)\nआपले बँक खाते वैध आहे की नाही, हे तपासण्यासाठी कॅन्सल केलेला चेक सादर करावा लागतो.\nप्रक्रिया शुल्काचा (प्रोसेसिंग फी) चेक.\nहोमलोनचा अर्ज देताना ह्या यादीप्रमाणे कागदपत्रं घेऊन गेल्यास आपला अमुल्य वेळ वाचू शकतो.\nपरवडणाऱ्या घरांसाठी सर्वपसंत पर्याय म्हणजे पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-marathi-websites-goa-green-tribunal-67566", "date_download": "2018-12-10T01:02:19Z", "digest": "sha1:7JPBWPSJMBBYHRZL2OLGNSSS5FCRTUR7", "length": 11958, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Goa Green Tribunal गोव्यातील दावे दिल्लीत हलविण्याविरोधात न्यायालयात याचिका | eSakal", "raw_content": "\nगोव्यातील दावे दिल्लीत हलविण्याविरोधात न्यायालयात याचिका\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nपणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे. यासंदर्भात खंडपीठाने 5 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली असून त्यासंदर्भात पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.\n��णजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे. यासंदर्भात खंडपीठाने 5 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली असून त्यासंदर्भात पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.\nगोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली होती. दरम्यान, पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या काही याचिकाकर्त्यांनी आज या खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली. हे दावे दिल्ली येथे हलविण्यास स्थगिती देण्याची विनंती या याचिकाकर्त्यांनी केली होती. पुढील सुनावणीपर्यंत हे दावे स्थलांतर करण्यास खंडपीठाने स्थगिती दिली.\nगोव्यातील पर्यावरणासंदर्भात दावे पुणे येथून दिल्ली राष्ट्रीय हरित लवादाकडे हलविण्याचा आदेश काढल्यानंतर गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे. यामागे गोव्यातील हरित पट्टे नष्ट करण्याचा हा राजकीय डाव असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील ज��ष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/micromax+data-cards-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:04:31Z", "digest": "sha1:RQZDAUKPCBL5J77N2QNSFOB6JZWR6AMJ", "length": 13086, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स Indiaकिंमत\nIndia 2018 मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मायक्रोमॅक्स डोंगळे 21 म्बप्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स\nकिंमत मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मायक्रोमॅक्स डोंगळे 21 म्बप्स Rs. 1,299 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,123 येथे ��पल्याला मायक्रोमॅक्स ममक्स २१०ग डेटा कार्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10मायक्रोमॅक्स डेटा कार्ड्स\nमायक्रोमॅक्स डोंगळे 21 म्बप्स\nमायक्रोमॅक्स ममक्स २१०ग डेटा कार्ड\n- सिम सपोर्ट SIM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/organ-donation-transplant-in-marathi/", "date_download": "2018-12-10T00:57:48Z", "digest": "sha1:JI3CVSV5U7C65R5FLMMK6LI2SGPUOYTT", "length": 14584, "nlines": 160, "source_domain": "healthmarathi.com", "title": "अवयवदान मराठीत माहिती (Organ donation in Marathi )", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nअवयवदान हे मृत्युनंतर आणि जीवंत असतानाही केले जाते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगास अवयवदान करु शकते. जेंव्हा एखादी जीवंत व्यक्ती अवयवदान करते, तेंव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवास धोका नसतो. तरीही त्या जीवंत व्यक्तीतील एक अवयव कमी होतो, हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. यासाठी जीवंत व्यक्तींनी अवयवदान करण्याची संख्या कमी करणे गरजेचे आहे. यासाठी मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. अवयवदान जागृतीसाठी 27 मार्च हा दिवस अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो.\nसामान्यतः एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते. यासाठी मृत्युपश्चात अवयवदान करण्यासंबंधी जनजागृकता समाजामध्ये होणे गरजेचे आहे. समाजात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया थंडावत चालल्याचे चित्र आहे.\nकिती तासांत अवयव प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे –\n• डोळ्यांचे जतन मृत्युनंतर काही महिन्यांपर्यंत करता येते.\n• हाडे आणि त्वचा कितीही काळापर्यंत जतन केली जाऊ शकते.\n• चार तासापर्यंत हृद्य जतन करता येते.\n• सहा तासापर्यंत फुप्फुस, त्वचा जतन केले जाऊ शकते.\n• बारा तासापर्यंत यकृत जतन केले जाऊ शकते.\n• किडनी 48 तासापर्यंत जतन करता येते.\nकोण असू शकतो अवयवदाता –\n18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती ऐच्छिक अवयवदान करु शकते. तर 18 वर्षाखालील मुलांना अवयवदान करायचे असल्यास त्यांच्या पालकांची परवानगी लागते. लाईफसपोर्ट सिस्टीमवरील ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास त्यांचे अवयव दान होऊ शकते. नैसर्गिक मृत्यू झालेला असल्यास त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते. रक्तदानाविषयी मराठीत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\nकोणत्या प्रसंगी देहदान स्वीकारला जात नाही..\nअनैसर्गिक मृत्यू जसे, आत्महत्या, अपघात, अपराध, जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास तसेच एड्स किंवा अन्य संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास आणि विहित नमुन्यात मृत्यूपत्र नसल्यास देहदान स्वीकारला जात नाही.\nअवयवदान म्हणजे.. “मरावे परी देहरुपी उरावे” –\nलक्षात ठेवा, एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देऊ शकतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो. याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते.\nलक्षात ठेवा.. ‘अवयव दान श्रेष्ठदान’\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nNext articleलो ब्लडप्रेशर – रक्तदाब कमी होणे मराठीत माहिती (Low BP in Marathi)\nजल प्रदूषण मराठीत संपूर्ण माहिती (Water Pollution in Marathi)\nवायू प्रदूषण मराठीत संपूर्ण माहिती (Air Pollution in Marathi)\nसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nड जीवनसत्व आहार मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)\nप्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)\nहळद खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Turmeric)\nक��पोषण समस्या मराठीत माहिती (Malnutrition Problem)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nजाणून घ्या गुदद्वाराचे विविध विकारांविषयी (Anal disease in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/cd_6_flat/", "date_download": "2018-12-09T23:28:24Z", "digest": "sha1:LHWIPHLEIPKKLZFJGTEVTVTDKKR7EK5M", "length": 6304, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "cd_6_flat - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nगरोदरपणात विशेष काळजी केव्हा घ्यावी लागते (High Risk Pregnancy)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nकावीळ – कारणे, लक्षणे व उपचार मराठीत माहिती (Jaundice in Marathi)\nयकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहार (Healthy Liver)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nटायफॉईड : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Typhoid fever in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8.%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/word", "date_download": "2018-12-10T00:20:16Z", "digest": "sha1:WDVGOHJOSJBPB7MDYX6AEXJMMSDPN7L3", "length": 6685, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - दिन विशेष", "raw_content": "\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्��ारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/11-bollywood-celebrities-accused-sexual-harassment-2326", "date_download": "2018-12-09T23:39:51Z", "digest": "sha1:EW275VQMRL57VBF2ANHMGN2TPKOONKBF", "length": 13322, "nlines": 73, "source_domain": "www.bobhata.com", "title": "लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले ११ सिने कलाकार !!", "raw_content": "\nलैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले ११ सिने कलाकार \nलैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी #MeToo चळवळ हॉलीवूड पासून बॉलीवूड पर्यंत पोहोचली आणि अनेक नवीन खुलासे झाले. असाच एक खुलासा तनुश्री दत्ताने एका मुलाखतीत केला आहे. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्यावेळी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं ती म्हणाली. #MeToo चळवळ सुरु होण्याआधीच आपण याविरुद्ध आवाज उठवला होता असं तिचं म्हणनं आहे.\nमंडळी, नाना पाटेकर यांचं उदाहरण ताजं असलं तरी बॉलीवूड मधल्या कलाकारांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला मोठा इतिहास आहे. चला तर आज पाहूया यापूर्वी कोणकोण अशा गैर प्रकारात पकडले गेले आहेत.\nआपल्या लाडक्या ‘जितेंद्र’ यांच्यावर काही महिन्यापूर्वीच लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच मामे बहिणीने केला होता. ही घटना ४७ वर्षांपूर्वीची आहे. जितेंद्र यांनी मात्र हा आरोप फेटाळला.\nशायनी अहुजाचं प्रकरण २०११ च्या सुमारास प्रचंड गाजलं. त्याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केला होता. २००९ साली हे घडलं आणि पुढे २०११ साली त्याने याची कबुली दिली. त्यांनतर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. बऱ्यापैकी स्थिर होऊ घातलेल्या त्याच्या करियरला यामुळे काळिमा फसला गेला.\nअंकित तिवारी त्याच्या आशिकी २ (२०१३) मधल्या गाण्याने प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटाच्या २ वर्षांनी त्याला त्याच्या गर्लफ्रेंडवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पकडण्यात आलं. पुढे २०१७ साली त्याची निर्दोष सुटका झाली.\nदिबाकर बॅनर्जी यांनी खोसला का घोसला, ओय लक्की लक्की ओय, या सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अभिनेत्री पायल रोहतगीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. पण त्यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रा��� झाली नाही. दिबाकर बॅनर्जी यांनी हा आरोप नाकारला होता.\nपरदेशी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महमूद फारुकी या दिग्दर्शकावर झाला होता. हा आरोप सिद्ध होऊन गेल्याच वर्षी त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. महमूद फारुकी यांनी पिपली लाइव्ह सिनेमाचं सहदिग्दर्शन केलं आहे.\nप्रीती जैन या मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी मधुर भांडारकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २००४ साली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. मधुर भांडारकरांची केस ही कास्टिंग काऊचचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी प्रीती जैनला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.\nकरीम मोरानी यांनी चेन्नई एक्स्प्रेस, रा-वन, या सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिल्लीच्या एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांचं जामीन नाकारल्यानंतर ते पोलिसांना शरण गेले.\nएका मुलाखतीत कंगना राणावतने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांबद्दल सांगताना आदित्य पंचोलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आपण आदित्य विरोधात FIR दाखल केली होती असही तिने सांगितलं. आदित्य पांचोलीने हे सगळे आरोप नाकारले आहेत.\nपान सिंग तोमर सिनेमाच्या वेळी इरफान खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ममता पटेलने केला होता. चित्रपटांचं आमिष दाखवून इरफानने तिचा छळ केला असं तिचं म्हणणं आहे. गंमत म्हणजे इरफान खानने आपण स्ट्रगलिंगच्या दिवसात कास्टिंग काऊचला बळी पडल्याचं सागितलं होतं. पण ममता पटेलच्या आरोपातून त्याने स्वतःने सुद्धा हाच प्रकार केल्याचं उघडकीस आलं.\nदिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच पत्नीने केला होता. नंदिता पुरी यांनी ओम पुरी यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात हा आरोप केला होता. ओम पुरी यांनी कधीच याबद्दल आपलं मत दिलं नाही. पुढे नंदिता पुरी यांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली.\nराजेश खन्ना यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप अनिता अडवाणी यांनी केला होता. हा प्रकार घडला तेव्हा त्या १३ वर्षांच्या होत्या.\nराव, आपल्याकडे अशा प्रकरणात अडकलेल्या फिल्म स्टार्सना पुढे उलट जास्त कामं मिळतात. यासाठी मिका सिंगचं उदाह��ण आदर्श आहे. अगदी याच्या उलट प्रकार हॉलीवूड मध्ये घडलाय. ऑस्कर पुरस्काराने नावाजलेला अभिनेता ‘केविन स्पेसी’वर लैंगिक अत्याचाराचे अनेक आरोप झाले. त्यानंतर त्याला एका महत्वाच्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं. त्याची गाजलेली मालिका ‘’हाउस ऑफ कार्ड्स’ मधूनही त्याची हकालपट्टी झाली.\nकालच बिल कॉस्बी या हॉलीवूडच्या कॉमिडीयनवर ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला. त्याला १० वर्षापर्यंतची शिक्षा आणि १८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय. बिलच्या केसमुळे पहिल्यादाच एक वेगळा इतिहास रचला गेला. तो असा की ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना दिलेली मानद पदवी परत घेतली आहे. hollywoodreporter.com नुसार एका युनिव्हर्सिटीने डिग्री परत घेतल्याची ही पहिली घटना आहे.\nतर मंडळी, अशी ही आपली कलाकार मंडळी. चमकत्या पडद्यामागचं हे एक घाणेरडं सत्य आहे.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/tripletalaq-verdict-supreme-court-pronounce-judgment-67744", "date_download": "2018-12-10T00:17:03Z", "digest": "sha1:BS2XSQ3YF5KY5ZCKWAJ3THTLH2675M3B", "length": 14093, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "#TripleTalaq verdict : Supreme Court pronounce judgment तोंडी तलाकवर 6 महिने बंदी, कायदा बनवा; सर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निकाल | eSakal", "raw_content": "\nतोंडी तलाकवर 6 महिने बंदी, कायदा बनवा; सर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निकाल\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nसरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांनी हा निकाल वाचून दाखविला. येत्या सहा महिन्यांत संसदेत कायदा बनवावा. या काळात तोंडी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. नवा कायदा होईपर्यंत ही पद्धत कायम राहणार असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.\nनवी दिल्ली : तोंडी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा एेतिहासिक निकाल आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले होते.\nसरन���यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या याचिकवेर सलग सहा दिवस सुनावणी झाली होती. खंडपीठाने 18 मे रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. आज (मंगळवार) या तोंडी तलाकच्या मुद्द्यावर अंतिम निकाल देण्यात आला. येत्या सहा महिन्यांत संसदेत कायदा बनवावा. या काळात तोंडी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. नवा कायदा होईपर्यंत ही पद्धत कायम राहणार असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.\nबहुपत्नीत्वाबाबत न्यायालय काही भाष्य करणार नाही, केवळ तोंडी तलाक हा मुस्लिम धर्मीयांचा मूलभूत हक्क आहे की नाही यावर स्पष्टीकरण करेल, असे खंडपीठाने यापूर्वी सुनावणी वेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज हे आदेश दिले. या खंडपीठामध्ये न्या. कुरियन जोसेफ, आ. एफ. नरिमन, यू. यू. ललित, एस. अब्दुल नाझिर या अन्य न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश आहे. खंडपीठामध्ये शीख, ख्रिश्‍चन, हिंदू, मुस्लिम व पारशी धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याबाबत उल्लेख केला होता. तोंडी तलाकच्या प्रथेमुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल आणि ही पद्धत बंद करण्याची कार्यवाही लवकर करावी, यासाठी उत्तर प्रदेशमधील मुस्लिम समाजातील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राख्या पाठविल्या होत्या. तोंडी तलाकच्या प्रश्‍नावर राजकारण करू नये, असे आवाहन मोदी मुस्लिम समाजातील नागरिकांना सातत्याने करीत आहेत. तोंडी तलाक ही सामाजिकदृष्ट्या वाईट पद्धत असून, समाजात जागरूकता निर्माण करून ही प्रथा नष्ट करावी, असे मोदी यांनी म्हटले होते. अनेक मुस्लिम महिलांनी या पद्धतीला आव्हान दिले होते.\nकर्मठांच्या देवळात न्यायालयाचं पौरोहित्य...\nसमाजातील प्रचलित अघोरी धार्मिक प्रथा नष्ट करायलाच हव्यात, पण ते सामाजिक आणि राजकीय बदलांमधून व्हायला हवं. न्यायालयास यामध्ये पडण्याची वेळ येऊ नये...\nतोंडी तलाक अध्यादेशाविरुद्धची याचिका फेटाळली\nमुंबई - तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नामंजूर केली....\nमुस्लिम समाजातील ‘तोंडी तलाक’ची प्रथा ही समान न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात तर होतीच, तरीही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे ती टिकून ��ाहणे, हे अनिष्टच...\nतिहेरी तलाकबद्दल आमची भूमिका स्पष्ट : सोनिया गांधी\nनवी दिल्ली : 'तिहेरी तलाकसंदर्भात मी काहीही वक्तव्य करणार नाही. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे', असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी...\nतोंडी तलाक कायद्यात जामिनाची तरतूद\nनवी दिल्ली (पीटीआय) : पत्नींना झटपट तोंडी तलाक देण्याच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पुरुषांना जामीन मंजूर करण्याच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज...\nपोटगीची तरतूद केल्यास तोंडी तलाकला पाठिंबा\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने तोंडी तलाकविरोधी विधेयकामध्ये महिलांसाठी पोटगीची तरतूद केल्यास या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी अट कॉंग्रेसने आज घातली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-fisherman-64030", "date_download": "2018-12-10T01:07:00Z", "digest": "sha1:SQR27ONZETS7RFSASQWT2TSGCRSA27XD", "length": 13021, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news Fisherman मुहूर्तालाच कोळंबीसह पापलेटचा बोनस | eSakal", "raw_content": "\nमुहूर्तालाच कोळंबीसह पापलेटचा बोनस\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nशासकीय मुहूर्तावर समुद्रात गेलेल्या नौकांना कोळंबीचा आधार मिळाला. पहिल्या दिवशी नौका लवकर बंदरात दाखल झाल्या. रोज सकाळी या नौका समुद्रात जातील व सायंकाळी बंदरात परततील.\n- पुष्कर भुते, मच्छीमार\nरत्नागिरी - मच्छीमारीचा मुहूर्त झाला. पहिल्याच दिवशी कोळंबीसह पापलेटने हात दिला. जिल्ह्यात मच्छीमारांनी शासकीय मुहूर्त साधला. मिरकरवाडा बंदरातून सुमारे २५ ते ३० नौका दर्यात गेल्या. प्रत्येक नौकेला सुमारे दीडशे किलो कोळंबीवर समाधान मानावे लागले. काही नौकांना पापलेट सापडल्याने दिलासा मिळाला. हा हंगाम फायदेशीर ठरण्याचा विश्‍वास मच्छीमारांनी व्यक्त केला.\nमत्स्यदुष्काळ लक्षात घेऊन शासनाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आजप���सून मासेमारी सुरू झाली. पाऊस नसल्यामुळे समुद्रही शांत आहे. पाण्याला करंट नसल्याने लाटांचा वेग धोकादायक नाही. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास कोणतीच अडचण आली नाही. मिरकरवाडा बंदरातील पहिल्या दोन जेटीजवळ गाळ नसल्याने नौकांना भरतीची वाट पाहावी लागली नाही. पूर्णगडपासून काही अंतरावर अनेक नौकांना कोळंबीचा लॉट सापडला. त्यामुळे मिरकरवाड्यासह आजूबाजूच्या बंदरातील नौकांनी तिकडेच डेरा टाकला होता. या नौका दुपारच्या सुमारास बंदरात परतल्या. प्रत्येक नौकेला दीडशे ते दोनशे किलो कोळंबी सापडली होती. सोनेरी मासळी म्हणून ओळखला जाणारा पापलेट मच्छीमारांसाठी बोनस ठरतो. त्याला दरही चांगला मिळतो. सुरवातीलाच पापलेट हाती लागल्याने मच्छीमार खूश होते. बंदरावर कोळंबीला किलोमागे पन्नास रुपये दर मिळाला. पापलेटलाही चांगला भाव मिळाला.\nगेली दोन वर्षे पर्ससीननेटवर शासनाने बंदी घातल्याने अनेक नौका बंदच ठेवण्यात आल्या होत्या. काही नौका चोरून मासेमारी करतात, असा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला. त्यावर मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला होता. काही प्रमाणात पर्ससीननेटला आळा बसल्याचा फायदा या हंगामात मिळण्याची शक्‍यता आहे.\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nपर्यटकांनी केली पोलिस निरिक्षकांना मारहाण\nरायगड : जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारी पर्यटकांकडून पोलिस निरिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा...\n‘आयएनएस बेतवा’ लवकरच पुन्हा सेवेत\nमुंबई - नौदलाच्या पश्‍चिम तळाची ताकद असलेली अपघातग्रस्त ‘आयएएन बेतवा’ युद्धनौका लवकरच पुन्हा सेवेत येणार आहे. नौदलाने कोट्यवधी रुपये खर्च करून...\nशोध पाण्याच्या मुळाचा (विज्ञान क्षितिजे)\nपाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे...\nदिल्लीच्या पर्यटकाचा गोव्यात बुडून मृत्यू\nसासष्टी : लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या अमित सेन गुप्ता (60 ) या दिल्लीच्या पर्यटकाचा आज दक्षिण गोव्यातील बेतलभाटी समुद्र किनारय़ावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3236", "date_download": "2018-12-10T00:37:52Z", "digest": "sha1:RDKHKYGEVNCPYRFNQ2MA47ELBGULNNXQ", "length": 6504, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉ. आनंद नाडकर्णी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डॉ. आनंद नाडकर्णी\n'हा भारत माझा' - डॉ. आनंद नाडकर्णी\n'हा भारत माझा'ची निर्मिती प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून मी पाहिली आहे. माझी भूमिका एका आस्वादक प्रेक्षकाची आहे या प्रक्रियेत. या दिग्दर्शकद्वयीनं नवीन काही लिहिलेलं वाचून दाखवताना मी तिथे असतो. 'हा भारत माझा'चं कथानक वाचून दाखवलं, तेव्हा ते आंदोलनाच्या विषयाशी अगदी घट्ट बांधलेलं होतं. चित्रपट प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आंदोलनाचा जोर टिकेल का, असं मला वाटत होतं. पण तरीही कुठल्याही सर्जनशील माध्यमात काम करणार्‍याच्या दृष्टीनं ते सगळं वातावरण टिपणं, हेदेखील खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत तरीही वैश्विक पातळीवरचं कथानक लिहिलं जायला हवं, असं मला वाटत होतं.\nRead more about 'हा भारत माझा' - डॉ. आनंद नाडकर्णी\nशहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी\nआपल्याकडे मानसिक आजारांबद्दल प्रचंड पूर्वग्रह आहेत. मनोविकारग्रस्त म्हणजे 'वेडे' आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणजे 'वेड्यांचे डॉक्टर', ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचारांनी ते बरे होऊ शकतात, हे लक्षात घेतलं जात नाही. आपल्या एवढ्या मोठ्या देशात आज केवळ सहा हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत. तेही बहुतांशी शहर�� भागांत. प्रचंड लोकसंख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या यांमुळे फक्त अतितीव्र मानसिक आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्यानं बघितलं जातं. त्यातही उपचारांसाठी उशिरा येणं, अगोदर अन्य उपाय करणं, या पायर्‍या घेतल्या जातात.\nRead more about शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/opposition-leaders-former-president-pranab-mukherjee-attend-rahul-gandhis-iftar/articleshow/64577298.cms", "date_download": "2018-12-10T01:07:07Z", "digest": "sha1:UM3K2NBMKNMQCODWTEUUCEOTG566OZU4", "length": 10208, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rahul gandhi's iftar: opposition leaders, former president pranab mukherjee attend rahul gandhi's iftar - राहुल यांच्या इफ्तारला दिग्गजांची हजेरी | Maharashtra Times", "raw_content": "\nराहुल यांच्या इफ्तारला दिग्गजांची हजेरी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते हजर झाले आहेत.\nराहुल यांच्या इफ्तारला दिग्गजांची हजेरी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते हजर झाले आहेत.\nदिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये ही इफ्तार पार्टी होत असून यानिमित्ताने विरोधकांची एकजूटही पाहायला मिळत आहे. राहुल यांनी विविध १८ पक्षांच्या नेत्यांना इफ्तारचे आमंत्रण दिले होते. यातील बहुतेक पक्षांच्या प्रतिनिधींनी पार्टीला हजेरी लावली आहे.\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस नेते पी. चिदंबरम, ए. के. अँटनी, आनंद शर्मा यांच्यासह शरद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जदयु नेते दानिश अली, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, बसपा नेते सतीशचंद्र मिश्र, राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी, द्रमुक नेत्या कनिमोळी, राजद खासदार मनोज झा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन इफ्तारला उपस्थित आहेत.\nदरम्यान, या इफ्तारचं आमंत्रण तेलुगू देसमचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही होते मात्र त्यांनी इफ्तारला जाणं टाळलं आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराहुल यांच्या इफ्तारला दिग्गजांची हजेरी...\nमुलीने दिला मुखाग्नी, भय्यू महाराज पंचत्वात विलीन...\nKumaraswami यांनी असे दिले पंतप्रधान मोदींना उत्तर...\nAtal Bihari यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा...\nमोदी म्हणजे रॉक स्टार: अनुपम खेर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-12-09T23:50:44Z", "digest": "sha1:CWXGUJDUIHLKRSUYGL4CTCBI5SH52GFD", "length": 14234, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच��या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications मराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर\nमराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाकडून आज (मंगळवार) उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर करण्यात आला. तर अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. यामुळे प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.\nमराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर\nPrevious articleमराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर\nNext articleथेरगावमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी होणार; धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निरीक्षकांची नियुक्ती\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nआलेख घसरल्याने माझे नांव घेतल्याने त्यांना बळ येत असावे; ओवेसींचा राज...\nआता केवळ ओळखपत्र दाखवून गॅस सिलेंडर घेऊन जा \nराज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा\nमंत्री राम शिंदेच्या घरात शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या बांधाव्यात – अशोक चव्हाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू\nऐन सणासुदीच्या तोंडावर लोडशेडिंग; तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rajapur-news-jaitapur-project-affected-67445", "date_download": "2018-12-10T00:37:25Z", "digest": "sha1:NZETPN4VWEK54BSAXB32Q4UVHI2A3N2B", "length": 16394, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajapur news Jaitapur project affected माडबनला घुमला जैतापूर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार | eSakal", "raw_content": "\nमाडबनला घुमला जैतापूर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nराजापूर - \"जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', \"भारत सरकार होश मे आओ, जैतापूर प्रकल्प रद्द करो', अशा जोरदार घोषणा देत जैतापूर प्रकल्पग्रस्त, मच्छीमारांनी आज जेलभरो आंदोलन छेडले. माडबन तिठ्याच्या माळरानावर झालेल्या छोटेखानी सभेत जैतापूर प्रकल्प रद्द करण्याचा निर्धार करताना प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पविरोधी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला. साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलन करणाऱ्या 769 जणांना अटक करून नंतर सोडले.\nराजापूर - \"जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', \"भारत सरकार होश मे आओ, जैतापूर प्रकल्प रद्द करो', अशा जोरदार घोषणा देत जैतापूर प्रकल्पग्रस्त, मच्छीमारांनी आज जेलभरो आंदोलन छेडले. माडबन तिठ्याच्या माळरानावर झालेल्या छोटेखानी सभेत जैतापूर प्रकल्प रद्द करण्याचा निर्धार करताना प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पविरोधी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला. साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलन करणाऱ्या 769 जणांना अटक करून नंतर सोडले.\nनाटे ते माडबन तिठा असा सुमारे पाच कि.मी. आल्यानंतर माडबन तिठा येथे रॅलीचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. सभेत खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेनेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.\nनाटे येथून जेलभरो आंदोलनाला सुरवात झाली. सुमारे पाच किमीचा प्रवास पायी वा गाडीच्या साह्याने करीत आंदोलक माडबन तिठा येथे दाखल झाले. या दरम्यानच्या प्रवासामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माडबन येथे छोटेखानी सभा झाली.\nआमदार श्री. साळवी यांनी स्थानिक जनतेसह प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने शिवसेना उभी असून भविष्यामध्येही शिवसेनेची भूमिका कायम राहणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर आदींनी प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली. आंदोलनामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले, पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्‍विनी शिवणेकर, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, लक्ष्मी शिवलकर, भारती सरवणकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर, मच्छीमार नेते श्री. बोरकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, नगरसेवक सौरभ खडपे, संतोष हातणकर, राजा काजवे, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, जितेंद्र तुळसावडेकर आदी मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. प्रशासनाने आंदोलकांना वीस एसटी गाड्यांमधून साखर हायस्कूल येथे आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि नंतर सोडून दिले. आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती.\nजेलभरो आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मच्छीमार सहभागी झाले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या नाटे बंदरामध्ये आज शुकशुकाट होता. मच्छीमारांनी होड्या बंदरामध्ये नांगरून आंदोलनात सहभागी होण्यास प्राधान्य दिले. नाटे बाजारपेठही बंद होती.\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nआठवलेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइं रस्त्यावर\nउल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nजलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण\nजळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/why-some-feel-tired-all-time-even-after-full-nights-sleep-2266", "date_download": "2018-12-10T00:36:36Z", "digest": "sha1:C6W4Y2T23YWEZTA5HIYUH3CKXPLHE53O", "length": 7445, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "८ तासांच्या झेपेनंतरही थकवा जाणवतो? मग हे वाचाच!!", "raw_content": "\n८ तासांच्या झेपेनंतरही थकवा जाणवतो\nदिवसभर भरपूर काम केलं की रात्री कधी एकदा झोपतो असं होतं. रात्रीची अखंड आठ तासाची झोप झाली की सकाळी पुन्हा एकदम फ्रेश असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच नेहेमी येतो. काही लोकांना मात्र झोप पुरेशी मिळूनही सकाळी उत्साह वाटत नाही. गळून गेल्यासारखं वाटतं. दिवसभर पेंग येतो. अंग दुखतं. कंटाळा येतो. कधी कधी मौसमच असा खराब आहे अशीच समजूत करून माणसं स्वस्थ बसून राहतात. पण लक्षात घ्या, थकवा जाणवणे हे सर्वसामान्य लक्षण आहे. पण पूर्ण वेळ झोप मिळूनही थकवा जाणवणे हे आजाराचे लक्षण आहे .\nअसा थकवा वारंवार जेव्हा जाणवतो तेव्हा त्याची कारणं काय असू शकतात ते आज आपण बघू या \nथायरॉइड - आपल्या घशात अन्न आणि श्वासनलिकेच्यावर थायरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी जेव्हा अतिरिक्त प्रमाणात हार्मोनचा स्त्राव करते त्याला हायपरथॉयराडीजम hyperthyroid असे म्हणतात. जेव्हा स्त्राव कमी होतो तेव्हा त्याला हायपोथायरॉडीजम असे म्हणतात. दोन्ही प्रकारात हार्मोनचे संतुलन बिघडते आणि शरीराच्या चयापचयावर त्याचा परिणाम होऊन थकवा येतो. यासाठी (T3 आणि T4) सोबत TSH या सबंधित चाचण्या करायच्या असतात.\nअ‍ॅनेमीया : प्राणवायू शरीरातल्या प्रत्येक स्नायू आणि पेशींपर्यंत पोहचवणे हे रक्तातल्या लाल पेशींचे कार्य असते. लाल रक्तपेशीत असलेल्या हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाले की थकव्याचे प्रमाण वाढते. थकव्यासोबत अंग दुखणे आणि हलकासा दम लागणे अशी पण लक्षणेही दिसतात. यासाठी रक्तातील हिमोग्लोबीन आणि टोटल ब्लड काउंट या चाचण्या करायच्या असतात.\nमधुमेहः सर्वसाधारणपणे चाळीशीच्या नंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. थकवा येणे , दिवसा सुस्ती जाणवणे अशा ही सर्वसाधारण लक्षणे मधुमेहाची असतील असे लक्षात येत नाही. रक्तातील शर्करेचे (ग्लुकोजचे) प्रमाण मधुमेहामुळे वरखाली होत असते. \" टाइप २\" मधुमेहाच्या रोग्यांना ही लक्षणे प्रकर्षाने जाणवतात. चाळिशीच्या दरम्यान संपूर्ण झोप झाल्यावर वारंवार थकवा जाणवल्यास मधुमेहासाठी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. उपाशीपोटी रक्त शर्करेचे प्रमाण आणि जेवल्यानंतरचे प्रमाण अशा दोन्ही चाचण्या सुरुवातीला करायच्या असतात.\nअशा सर्व चाचण्या सहज करता येत असल्या, तरी या चाचण्यांचे अहवाल आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवून मगच पुढचे उपचार ठरवा.\nफक्त वर लिहिलेल्या कारणांखेरीज इतर अनेक कारणे पण अशा लक्षणांना जबाबदार असतात. मानसिक दबाव, आर्थ्रायटीस, इत्यादी अनेक कारणांनी थकवा जाणवतो. नेमक्या कारणावर बोट ठेवून योग्य उपाय फक्त डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/polices-bravery-will-reach-all-over-the-world/articleshow/64965919.cms", "date_download": "2018-12-10T01:09:18Z", "digest": "sha1:5IHTZSKFVOKDAA7D4ZJXBHTQDR2MCDP7", "length": 10932, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: police's bravery will reach all over the world - पोलिसांचे शौर्य जगभर पोहोचेल | Maharashtra Times", "raw_content": "\nपोलिसांचे शौर्य जगभर पोहोचेल\n\\B'मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड'बाबत उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार\\B\\Bइसाक बागवान यांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन\\Bम टा...\n\\B'मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड'बाबत उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार\\B\n\\Bइसाक बागवान यांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबई पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाला सर्वच सलाम ठोकतात. 'मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड' या पुस्तकामुळे मुंबई पोलिसांचे शौर्य जगभरात पोहोचेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.\nनिवृत्त पोलिस अधिकारी इसाक बागवान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच वांद्रे येथील रंगशारदा नाट्यमंदिर येथे झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ५६ इंच छातीचे मोजमाप पोलिस अधिकाऱ्याच्या छातीवरील शौर्यपदकांनी होते. इसाक बागवान यांना तीन वेळा राष्ट्रपती पदके मिळाली. ही पदके म्हणजे मुंबई पोलिस दलाच्या शौर्याचे प्रतीक आहेत. बागवान यांचे अनुभव असलेले हे पुस्तक पोलिस दलात नव्याने भरती होणाऱ्याने वाचलेच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.\nया पुस्तक प्रकाशन सोहळ्यास विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी, पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, अभिनेते रझा मुराद, निवृत्त पोलिस अधिकारी मधुकर झेंडे, पत्रकार हुसेन जैदी, पेंग्विन पब्लिकेशनच्या ऐश्वर्या मिली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'रईस चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करताना खऱ्याखुऱ्या पोलिस अधिकाऱ्यासोबत काही दिवस घालवावेत, असे वाटायचे. त्यावेळी बागवान यांना भेटलो असतो तर ती भूमिका अधिक प्रभावीपणे केली असती,' अशी भावना नवाजुद्दिन सिद्दिकी याने यावेळी व्यक्त केली.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्या��ाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nनवी मुंबई याा सुपरहिट\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपोलिसांचे शौर्य जगभर पोहोचेल...\nवकिलास मारहाणीबाबत निषेध सभा...\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची नोटीस...\nजुन्या वादातून बारमध्ये चाकूहल्ला...\nवीज दरवाढीतून ३० हजार कोटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41413660", "date_download": "2018-12-10T00:22:46Z", "digest": "sha1:F72EA7ZXYVPMLRSSEZGPAP2GYMVZ2RMJ", "length": 7689, "nlines": 109, "source_domain": "www.bbc.com", "title": "संघर्षकथा : शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली, तरीही ती करणार शेतकरी मुलाशी लग्न! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nसंघर्षकथा : शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली, तरीही ती करणार शेतकरी मुलाशी लग्न\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रज्ज्वल पंडित ही बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर इथं राहते.\nप्रज्ज्वल दहावीत शाळेतून दुसरी आली आणि अवघ्या पंधरा दिवसांनी जून 2017 मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली.\nत्यामुळं कुटुंबाचा संपूर्ण भार ��िच्या आईवर आला आहे. रोजमजुरी करून आई तिला आणि तिच्या दोन भावंडांना शिकवत आहे.\nप्रज्ज्वल सध्या गावातील कॉलेजात अकरावीत शिकते. डॉक्टर बनून शेतकऱ्यांची सेवा करण्याचं प्रज्ज्वलचं स्वप्न आहे. पण वडिलांच्या आत्महत्येमुळं ते कसं पूर्ण करणार, हा प्रश्न तिच्यासमोर आहे.\n\"वडील जिवंत असते, तर मी माझं स्वप्न पूर्ण करू शकले असते,\" असं प्रज्ज्वल सांगते.\n'मायावतींच्या धर्मांतराने विकास होणार का की केवळ राजकीय स्टंट की केवळ राजकीय स्टंट\nगिरिजा देवींशिवाय ठुमरीची मैफल सुनी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ नोटबंदी आणि GST मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम BBC Exclusive\nनोटबंदी आणि GST मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम BBC Exclusive\nव्हिडिओ 'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'\n'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'\nव्हिडिओ पैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद\nपैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद\nव्हिडिओ मोसूलमधली 2000 वर्षं जुनी संस्कृती अशी बनली ISISच्या कमाईचं साधन\nमोसूलमधली 2000 वर्षं जुनी संस्कृती अशी बनली ISISच्या कमाईचं साधन\nव्हिडिओ काही महिलांना गरोदर होण्याची भीती का वाटते\nकाही महिलांना गरोदर होण्याची भीती का वाटते\nव्हिडिओ बुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना संपवायला 'उभारल्या छळछावण्या'\nबुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना संपवायला 'उभारल्या छळछावण्या'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mughals-did-the-work-of-destroying-indian-culture-says-sangit-som-bjp-mla-1786750/", "date_download": "2018-12-10T00:03:46Z", "digest": "sha1:GTGSADY7O7PZCMBZ7STQSCFZEAO2NMJN", "length": 11156, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mughals did the work of destroying Indian culture says Sangit Som bjp mla |मुघलांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे काम केलं : संगीत सोम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nमुघलांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे काम केलं : संगीत सोम\nमुघलांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे काम केलं : संगीत सोम\nभाजपा आमदार संगीत सोम म्हणाले, आम्ही हिंदू संस्कृतीला वाचवण्याचे काम करीत आहोत.\nसंगीत सोम, भाजपा आमदार\nमुस्लिम संस्कृतीशी संबंधीत असलेल्या शहरांची नावे बदलण्याचा उद्योग सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरु केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना येथील भाजपा आमदार संगीत सोम यांनी एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांवर तोफ डागली आहे. मुघलांनी भारतातली हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे काम केले होते, असे विधान त्यांनी केले आहे. सोम हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात.\nसोम म्हणाले, मुघलांनी इथली संस्कृती नष्ट करण्याचे काम केले आहे. विशेषतः त्यांनी हिंदुत्वाला संपवण्याचे काम केले. आम्ही या हिंदू संस्कृतीला वाचवण्याचे काम करीत आहोत. यासाठी भाजपा प्रयत्न करीत असून यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेत राहणार आहोत.\nउत्तर प्रदेशात नुकतेच अलाहाबाद शहराचे नामांतर प्रयागराज करण्यात आले. त्यानंतर दीवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या करण्यात येणार असल्याची घोषणा केली.\nयावर बोलताना सोम म्हणाले, अद्याप अनेक शहरांची नावे बदलणे बाकी आहे. मुझ्झफरनगरचे नाव बदलले जाणार आहे. मुझ्झफरनगरचे नाव बदलून लक्ष्मीनगर ठेवण्याची लोकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. एक नवाब मुझ्झफर अली याने आपल्या शहराचे नाव मुझ्झफरनगर असे ठेवले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.weebly.com/23462381235223672351-2348236623462335.html", "date_download": "2018-12-10T00:47:16Z", "digest": "sha1:7FJYV4YRPTEYGYJZPLQC5EOAELTIU4BF", "length": 6647, "nlines": 137, "source_domain": "marathikavitasangrah.weebly.com", "title": "प्रिय बापट - Marathi Kavita , Marathi Poem , charolya,Marathi Songs, Marathi jokes, Marathi Ukhane,marathi kathakathan, marathi vinod, Marathi SMS, Sandeep Khare and Salil Kulkarni, Marathi Lekh , Marathi Articles , marathi greetings cards,marathi movies , marathi act", "raw_content": "\nउत्सव / सन >\nPriya Bapat (प्रिया बापट)\nनाव : प्रिया शरद बापट\nराष्ट्रीयत्व : मराठा, भारतीय\nपती : उमेश कामत\nसा रे ग म प (मराठी)\nनवा गाडी नवा राज्य\nमी शिवाजीराजे भोसले बोलतोय\nमी शिवाजीराजे भोसले बोलतोय या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील भोसले यांच्या मुलीची भूमिका करणारी सुंदर आणि हॉट मराठी नायिका प्रिया बापट तशी सर्वानांच परिचित आहे. प्रिया बापट ने सर्वप्रथम हिंदी चित्रपट सृष्टीत बाल कलाकार म्हणून अभिनय केलाय. तिने जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात लहान सोनाली कुलकर्णीची भूमिका केली होती. तिने अनेक मराठी मालिकांत काम केलेय तसेच महेश मांजेरकर दिग्दर्शित सुपरहीट चित्रपट ‘काकस्पर्श ‘ या चित्रपटात अभिनय केलाय. तसेच बंदिनी, दामिनी, दे धमाल, आभाळ माया आणि शुभम करोती या सारख्या लोकप्रिय मालिकांत तिने काम केलय.स्टार वन या वाहिनीवरून प्रसारित होणारी लोकप्रिय साराभाई साराभाई या मालिकेत सुध्दा तिने काम केलाय.\nतिने लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत याच्याबरोबर २०११ या वर्षी लग्न केलय. त्यांनी एकत्र अनेक मालिकांत, व्यावसायिक रंगभूमी तसेच लोकप्रिय ‘नवा गाडी नवा राज्य’ नाटकात काम केलय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/social-media-gst-56784", "date_download": "2018-12-10T00:10:03Z", "digest": "sha1:MEDCVP3SFJOQXTVX4PLZAFZ3MGIHAQGF", "length": 10787, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "social media GST सोशल मीडियावर काय जीएसटीची व्याख्या? | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियावर काय जीएसटीची व्याख्या\nरविवार, 2 जुलै 2017\nदशकभ���ापासून रखडलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विविध अडथळे ओलांडत अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाला. या ऐतिहासिक करप्रणालीने बहुस्तरीय करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सव्वाशे कोटी भारतीयांची सुटका झाली. भारताच्या कानाकोपऱ्यातून जीएसटीचे स्वागत केले जात असताना सोशल मीडियावर देखील \"जी एस टी'च्या पूर्ण स्वरुपावरून वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात आहे. हे नक्की काय आहेत बघूया...\nआईला म्हटले... 1जुलै पासून GST लागणार...\nआईने कानाखाली वाजवून सांगितले....\n\"जेष्ठ\" नाही आषाढ लागणार...\nजी : गुड नाइट\nएस : स्विट ड्रीम्स\nटी : टेक केअर\nGST बद्दल सरकारचा पण तोच दृष्टिकोन दिसतो...\nजो लग्नाबद्दल भारतीय आईवडिलांचा असतो....\nएकदा होऊन जाऊदे, नंतर हळूहळू आपोआप समजायला लागेल...\nसोनिया गांधी- ये GST से कुछ फायदा होगा या नही...\nनरेंद्र मोदी- सोनू तुला मायावर भरोसा नाय काय\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nपिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात...\nजीएसटी पद्धत अन्यायकारक - सुप्रिया सुळे\nजेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-prakash-joglekar-talked-about-gst-66245", "date_download": "2018-12-10T00:42:43Z", "digest": "sha1:7AK2U3XNYRA6CUOHJMN2APIK3YWLJTJF", "length": 14347, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news Prakash Joglekar talked about GST जीएसटी करप्रणाली सहकारी गृहनिर्माण संस्थानाही लागू होणार: प्रकाश जोगळेकर | eSakal", "raw_content": "\nजीएसटी करप्रणाली सहकारी गृहनिर्माण संस्थानाही लागू होणार: प्रकाश जोगळेकर\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nसकाळ वृत्तसमूह माध्यम प्रायोजक असलेल्या पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्यादित व गणेश रेसिडेन्सीच्या वतीने गोविंद गार्डनमध्ये आयोजित केलेल्या परिसंवादात त्यांनी आपले विचार मांडले.\nनवी सांगवी : \"शासणाची नवीन जीएसटी ही करप्रणाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनाही लागू झाली आहे. प्रत्येक सभासदाची वार्षिक वर्गणी पाचहजार रूपयांपेक्षा अधिक तर सोसायटीची वीस लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांना जीएसटी लागू होत आहे. परंतु काही सोसायट्यांचे वार्षिक वर्गणी ऐन्शी लाखापेक्षा अधिक आहे आणि त्यांनी जर वैयक्तिक वर्गणी पाच हजारांऐवजी चारच हजार घेतले तर अशा सोसायट्यांना जीएसटी लागू होणार का याचा खुलासा होणे गरजेचे आहे. \" असे प्रतिपादन सनदी लेखापाल ( सीए ) प्रकाश जोगळेकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले.\nसकाळ वृत्तसमूह माध्यम प्रायोजक असलेल्या पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्यादित व गणेश रेसिडेन्सीच्या वतीने गोविंद गार्डन मध्ये आयोजित केलेल्या परिसंवादात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्माला कुटे, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, अँड शंतनु खुर्जेकर, अँड ललित झुंनझुंनवाला, प्रकाश जोगळेकर, अंकुश पाटील उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य व भारतीय राष्ट्रीय सहकारी आवास संघ, नवी दिल्ली यांना संलग्न असलेल्या या महासंघाने आज पहिल्यासत्रात ' अपार्टमेंटस कंडोमिनीयमचे प्रश्न व सहकारी गृहरचना संस्थेत रूपांतर ' या विषयावर अँड खुर्जेकर व अँड ���ुंनझुंनवाला यांनी आपले विचार मांडले. तर ' सहकारी गृहरचना संस्थांना द्यावे लागणारे कर ' जसे की जीएसटी ( गुड्स अँण्ड सर्विस टँक्स ) ही नव्याने लागु झालेल्या करप्रणाली बाबत सनदी लेखापाल ( सीए ) प्रकाश जोगळेकर व अंकुश पाटील यांनी मार्गदर्शन दिले.\nअँड खुर्जेकर म्हणाले, \" महाराष्ट्र ओनरशिप अँक्टखाली सदनिकांचे खरेदी खत होत असते. त्याने ग्राहकाला मालकी हक्क मिळत असतो. सर्व सदनिकांची विक्री झाल्यावर लँण्ड विथ बिल्डिंग ही सोसायटीच्या नावाने वर्ग होते. थोडक्यात सोसायटीचा त्यावर मालकी हक्त होतो. परंतु अपार्टमेंन्ट मध्ये सदनिका खरेदी करणारा स्वतः मालक असतो. महाराष्ट्र ओनरशिप अँक्टखाली जी कॉन्डिमिनियम असते ती सहकारी संस्थेची नोंदणीकृत संस्था नसल्याने त्यामुळे स्वतःजवळ सदनिकांची मालकी अपार्टमेंन्ट मध्ये असते. \"\nचारूहास कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले, सुहास पटवर्धन यांनी प्रास्ताविक तर मनिषा कोष्टी यांनी आभार मानले.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष���का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathischool.in/varta.php", "date_download": "2018-12-10T00:04:03Z", "digest": "sha1:4YCAS3VAYED4B6XZJKC3LGFZYZ6I5KNH", "length": 3943, "nlines": 92, "source_domain": "marathischool.in", "title": "वार्ता फलक", "raw_content": "आपली शाळा ...मराठी शाळा\nतुमची स्वतःची किंवा शाळेची बातमी प्रकाशित झाली असेल तर आम्हाला पाठवा. शैक्षणिक बातमी अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nशैक्षणिक बातमी अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .\nबातमी जिल्हा संकलन पहा\nआकर्षक रंग काम उस्मानाबाद भैरव शिंदे पहा\nशिक्षक मान्यता नाशिक शिक्षक पहा\nमंबई शहर - 12\nमुंबई उपनगर - 31\nजिल्हा निवडा - 1\nंबई उपनगर - 2\nकृपया जिल्हा, ठिकाण निवडा ( सर्व बातम्या पाहण्यासाठी फक्त show म्हणा)\nजिल्हा : -ंबई उपनगरअकोलाअमरावतीअहमदनगरउस्मानाबादऔरंगाबादगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाजिल्हा निवडानांदेडनागपूरनाशिकपुणेबीडबुलढाणाभंडारामंबई शहरमुंबई उपनगररत्नागिरीरायगडवर्धावाशिमसांगलीसिंधुदुर्गसोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.weebly.com/23092350237123402366-23262366234423572367235423252352.html", "date_download": "2018-12-10T00:07:05Z", "digest": "sha1:GCDQQB2NB4NSEWEDV7RO74TCPLP5I4O3", "length": 7086, "nlines": 132, "source_domain": "marathikavitasangrah.weebly.com", "title": "अमृता खानविलकर - Marathi Kavita , Marathi Poem , charolya,Marathi Songs, Marathi jokes, Marathi Ukhane,marathi kathakathan, marathi vinod, Marathi SMS, Sandeep Khare and Salil Kulkarni, Marathi Lekh , Marathi Articles , marathi greetings cards,marathi movies , marathi act", "raw_content": "\nउत्सव / सन >\nनाव : अमृता राजू खानविलकर.\nजन्म : नोव्हेंबर २३, इ.स. १९८४\nपुणे, महाराष्ट्र, भारत .\nकार्यक्षेत्र : अभिनय (चित्रपट), सूत्रसंचालन (टीव्ही)\nकारकीर्दीचा काळ : इ.स. २००४ - चालू\nभाषा : मराठी (स्वभाषा) , मराठी, हिंदी (अभिनय)‌\nप्रमुख चित्रपट : गोलमाल साडे माडे तीन\nप्रमुख टीव्ही कार्यक्रम : कॉमेडी एक्सप्रेस\nवडील : राजू खानविलकर\nआई : गौरी खानविलकर\nजीवन:- अमृता खानवलकर ही मूळची पुण्याची आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.\nकारकीर्द :- अ���ृता खानविलकर हिची कारकिर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील \"झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज\" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील \"अदा\" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील \"बॉलिवुड टुनाइट\" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील \"कॉमेडी एक्सप्रेस\" (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने \"कॉमेडी एक्सप्रेस\" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3839", "date_download": "2018-12-10T00:36:25Z", "digest": "sha1:QUZQH5TI5XLWEYFTQHCTXMMCINT63OKE", "length": 4435, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एंजल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एंजल\n५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.\nतर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.\nसर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्‍या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://grahakpanchayat.com/donateus.html", "date_download": "2018-12-10T01:02:41Z", "digest": "sha1:R4IUSRESHARP5R4ESUDPMERU4UQNLIQP", "length": 4665, "nlines": 30, "source_domain": "grahakpanchayat.com", "title": " Gallery", "raw_content": "\nजेष्ठ स्वातं��्र्य सेनानी, सिद्ध हस्त लेखक , योग मार्गावरील सिद्धी प्राप्त साधक , कुशल संघटक, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, “अखिल भारतीय ग्राहक पंचायत” चे “संस्थापक” आणि “ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक” “स्व.बिंदुमाधव जोशी” यांच्या प्रेरणेने व त्यांनी घालून दिलेल्या तत्वावर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत, महाराष्ट्र” हि संस्था 2010 मध्ये नोंदणीकृत होऊन ग्राहकहितासाठी कार्यरत आहे.\nग्राहक संघटन, प्रबोधन व ग्राहकांचे मार्गदर्शन या मुख्य सूत्रावर महाराट्र राज्यभर असंख्य कार्यकर्ते संस्थेच्या तत्व प्रणालीला जीवनव्रत मानून कार्य करीत आहेत. ग्राहकांचे शोषणापासून सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे हक्कासोबत कर्त्यव्याबाबतही जागरूकता निर्माण करण्याचे व्रत समाजशरण वृत्तीने, निरलस व निरपेक्ष भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते तालुका पातळी पर्यंत जोडले आहेत. ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी शिबीर , व्याख्यान , परिषदा, मेळावे, यांचे आयोजन तसेच व्हाट्सअँप, ब्लॉगर, फेसबुक पब्लिक ग्रुप, सारख्या आधुनिक साधनांचा उपयोग करीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र व स्वायत्त व्यासपीठ निर्माण केले आहे.\nशोषणमुक्त समाज निर्मितीचे ध्येय घेऊन कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेस हे कार्य ऊर्जस्वल ठेवण्यासाठी आपल्या वैचारिक व आर्थिक सहकार्याची गरज आहे.आपण हि मदत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग ने करू शकता.\nआपली मदत संस्थेच्या उद्दिष्ट पूर्ती साठी गरुडभरारीचे बळ देणारी ठरू शकते. यापूर्वीही प्रसंगोपात समाजाने ग्राहक संघटन , प्रबोधन व मार्गदर्शन या कार्यासाठी भरभरून सहकार्य केले आहेच. देशाच्या आर्थिक व्यवहारातील ग्राहकरूपी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी चालविलेला यज्ञात आपली अर्थरूपी समिधा दातृत्व भावनेने समर्पित करण्यासाठी हे विनम्र आवाहन.\nअध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/restart-closed-street-kamoth-colony-demand-mns-125437", "date_download": "2018-12-10T00:54:59Z", "digest": "sha1:DLSS5H7WEEDHFJUQTVRY7HYZ52KO6I4W", "length": 13714, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Restart the closed street of Kamoth Colony demand of MNS कामोठे वसाहतीचा बंद केलेला मार्ग पुन्हा सुरू करा; मनसेची मागणी | eSakal", "raw_content": "\nकामोठे वसाहतीचा बंद केलेला मार्ग पुन्हा सुरू करा; मनसेची मागणी\nशुक्रवार, 22 जून 2018\n'सकाळ'च्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी जवाहर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.\nपनवेल - कामोठे वसाहतीतून कळंबोली सर्कल कडे जाणारा मार्ग दगडी भिंत उभारून बंद करण्यात आल्याची बातमी 'सकाळ'च्या शुक्रवारच्या (ता. 22) अंकात छापून आली होती. 'सकाळ'च्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी जवाहर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.\nसायं-पनवेल महामार्गाचे काम गेल्या काही वर्षपासून रखडले असल्याने कामोठे वसाहतीतून कळंबोली सर्कल कडे जाण्याकरता कामोठेतील रहिवाशी जवाहर औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मार्गाचा वापर गेल्या अनेक वर्ष पासून करत होते. कळंबोली, कामोठे परिसरातील एकमेव सीएनजी पंपही याच मार्गावर असल्याने कामोठेतील शेकडो रिक्षा चालकांकडून या रस्त्याचा वापर केला जात होता. मात्र पावसाळ्यात या मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे कमी झालेल्या रहदारीचा फायदा उचलत औद्योगिक वसाहती तर्फे दगडी भिंत उभारत हा मार्ग बंद करण्यात आला आहे.\nरस्ता असलेली जागा औद्योगिक वसाहतीच्या मालकीची असल्याचे वसाहत कार्यालयच म्हणणं आहे. भिंत बांधल्याने नागरिकांची झालेली कोंडी पाहता कामोठे मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी औद्योगिक वसाहतीच्या कार्यालय गाठत बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास मनसे कार्यकर्ते स्वतः भिंत हटवतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे कामोठे शहर अध्यक्ष रोहित दुधवडकर, उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी, विशाल चौधरी आणि विक्रम घोरपडे उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाने मनसेचं निवेदन स्वीकारलं असून निवेदनावर योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n\"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती...\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-passbook-anadanche-1447", "date_download": "2018-12-10T00:33:28Z", "digest": "sha1:ZAR4ZB2RZUQGLYORIZZTUGKNPBUDBNJF", "length": 2616, "nlines": 33, "source_domain": "www.bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: पासबुक आनंदाचे", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: पासबुक आनंदाचे\nबँकेच्या ठराविक आकडेमोडीव्यतिरिक्त, आपल्या लेखणीने आपल्या काळजातील स्पंदने टिपणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांकडून जे निर्मिले जाते....त्याचा प्रत्यय म्हणजे \"पासबुक आनंदाचे\".\nबँक कर्मचाऱ्यांच्या साहित्याने नटलेला, खमंग खुमासदार साहित्याने सजलेला, सुख-समृद्धी नावाच्या बँकेत आनंदाची भर घालणारा दिवाळी विशेषांक\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/10/blog-post_857.html", "date_download": "2018-12-09T23:46:11Z", "digest": "sha1:MTUEXE3EHVWC7YHNLZ4XQ4GZZU5C2GUN", "length": 68236, "nlines": 179, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): चितळे मास्तर", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nएके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. \"कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे.\" अशी ठाम समजूत असे. \"एके काळी असे\" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अज��नही आहेत.\nडाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला.\nत्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.\nअजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव \"पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई\" असेच माझे स्वागत करतो. मला \"पुर्ष्या\" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर\" असेच माझे स्वागत करतो. मला \"पुर्ष्या\" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. \"पुर्ष्या शिंच्या\" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, \"पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. \"पुर्ष्या शिंच्या\" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, \"पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात फुगलायस काय\" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. ���णि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते, \"पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस... अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...\n\" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो.\n\" चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला.\n\"...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....\n\" सगळी मुले कोरसात ओरडायची.\nइंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. \"कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल.\"\nअसल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती.\nचितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत.\nसंध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.\nचितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर \"अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे\" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, \"हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो\n\"सर. इंग्लिशचा तास आहे.\"\n मग भूगोलाचा तास केव्हा आहे\n\"मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा\nही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, \"कसला तास आहे\" ह्या प्रश्र्नाला \"चितळे मास्तरांचा\" ह्या प्रश्र्नाला \"चितळे मास्तरांचा\" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा\n\"हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा\" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. \"हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--\"\nमग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा.\n\"देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात\nएकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.\n\"हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय\nवर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला \"माझी विद्यार्थिनीआहे हो संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का\" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. \"काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा\" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. \"काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा\" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते.\n\" बाळू अजागळपणे म्हणाला होता.\n\"चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--\" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.\n\"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय\n\"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं\" गोदी आपली शंकू वाण्याच्या\nदुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. \"कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी\" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे\nआणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.\n\"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत\" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.\n\"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या\nमग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, \"ए गोदे, नीट उभी राहा की--\"\n\"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा\n\"तिचा पदर कशाला दिसायला हवा\n\"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं\n\"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\nमग सगळ्या वर्गाकडुन \"दिवसा वाहतात ते--\" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग \"गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....\n\"तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__\" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते.\n\"पण जरा शिस्त लावायला हवी\" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले.\nचितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, \"का रे बोवा\n\"सर, पण दोन मार्क का कापले\n\"तीन कापायचं जिवावर आलं माझ्या\nइंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी.\nपहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय' 'गो' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. \"आय ऍम\" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे \"ईटिंग\" म्हणायची. मग तुरूतुरू चालत \"आय ऍम....\" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे \"ईटिंग\" म्हणायची. मग तुरूतुरू चालत \"आय ऍम....\" की पोरे \"वॉकिंग\" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, \"आय ऍम...\" की पोरे \"वॉकिंग\" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, \"आय ऍम...\" \"स्लीपिंग\" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, \"गाढवांनो, माझी झोप मोडलीत\" \"स्लीपिंग\" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, \"गाढवांनो, माझी झोप मोडलीत\" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, \"आय ऍम...\" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, \"आय ऍम...\" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात \"स्ली~पिंग\" म्हणायची. \"आय ऍम स्लीपिंग\" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की \"मुगूट पडला का आमचा\" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात \"स्ली~पिंग\" म्हणायची. \"आय ऍम स्लीपिंग\" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की \"मुगूट पडला का आमचा\" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. \"आय ऍम क्रॉलिंग\" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा\" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भा��� हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. \"आय ऍम क्रॉलिंग\" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे.\nशाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत. चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. \"अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत\nजोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत. आमच्या गावतले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती.\nमॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत.\n\"काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना\" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते.\nत्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती. मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते \"गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर .\" असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही\nपहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात ��ेतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची. आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो.\n\"काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे तुझ्या बापसाला बोललोय मी तुझ्या बापसाला बोललोय मी उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात\nमग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, \"आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता स्पेलिंग कसली घालता मुंबईस जायचास की पुण्यास\n\"बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___\"\nचितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत. मग अनेक वर्षात गाठी पडत नाहीत. पण नित्याच्या व्यवहारातदेखील त्यांची आठवण राहीली आहे. \"ओळीत फक्त आठ शब्द लिहायचे\" हा त्यांचा दंडक हातवळणी पडला आहे. \"नववा शब्द आला ओळीत तर काय लिहीलं आहेस ते न वाचता पेपरावर भोपळ्याचं चित्र काढीन.\" ही धमकी ते खरी करून दाखवीत.\nएके दिवशी सकाळी मुंबईला माझ्या दारावरची घंटी वाजली. हातात पिशवी घेऊन दारात चितळे मास्तर उभे तोच कोट, तीच ईशान्य-नैॠत्य टोपी, डाव्या हातात पिशवी आणि उजवा हात तसाच तर्जनी वर करून धरलेला.\n\" मी आश्र्चर्याने विचारले.\n\"धन्य हो तुझी मुंबई\" आत येत येत मास्तर म्हणाले.\n\" हिने त्यांच्या हातातली पिशवी घेत विचारले.\n हां, त्या पिशवीत आंबे आहेत. आदळशील धांदरटासारखी.\"\nमाझी पत्नीदेखील त्यांचीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आम्हा दोघांनाही ते वाटेल ते बोलू शकतात.\n मुंबईनं काय केलं तुमचं\n\"अरे, पूर्वी राहत होतास ती जागा ठाऊक मला. ह्या भागात कधी आलेलोच नाही मी. वरळीला मागं एकदा जांबोरी झाली होती स्काउटची तेव्हा आलो होतो. जंगल होतं सगळं. तुझ्या इमारतीचा कुठं पत्ताच लागेना बंर, तू लोकमान्य टिळकांचा बाप___\"\n म्हणजे जगप्रसिद्ध तू-- मला वाटलं, सगळ्यांना ठाऊक असेल तुझा पत्ता. खालच्या पानवाल्याससुद्धा ठाऊक नाही तू वर राहतोस ते मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय निदान तुझी नाटकं तरी फुकटात दाखवून काढ सगळ्यांना म्हणजे विचारणाराला पत्ता तरी सांगतील जरा आदरानं.\"\n\"आज बरोबर दहा दिवस झाले.\"\n वेणीच्या नवऱ्याची बदली झाली नाशकाला. मी आपला जनू पानश्याकडे टाकलाय डेरा\n तुझ्याच ना वर्गात होता...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा\nचितळे मास्तर बदलायला तयार नव्हते. हा बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवण्याचा विनोद त्यांच्या वर्गातल्या ती पिढ्या ऎकत आल्या आहेत.\nखुर्चीवर स्थानापन्न होऊन पाच मिनिटेही झाली नव्हती. तेवढ्यात त्यांची नजर टीपॉयवरच्या सिगारेटच्या पाकिटावर गेली.\nशाळा सोडल्याला आता मला पंचवीसएक वर्षे झाली. पण अजून कधी मी चितळे मास्तरांच्या पुढे सिगरेट ओढली नव्हती.\n\"आमचा गोपूही ओढतो. माझ्यासमोर नाही ओढीत, पण ताडलंय मी. आण बघू रे तुझी सिग्रेट. मी देखील ओढून पाहावी म्हणतो. गावी धैर्य नाही होत.\" साठीच्या घरातले चितळे मास्तर सांगत होते. \"तू जरा आत जा गो.\" हिला म्हणाले.\n\"राहू दे मास्तर-- उगीच ठसका लागेल.\"\n बाकी असल्या चैनीला सवडच नाही झाली हो कधी\n\"बंर, मुंबईला किमर्थ आगमन\n शाळेत ओपन एअर थेटर बांधतोय\n\" मी दचकून म्हणालो.\n नाटकवाला तू-- तुला रे दचकायला काय झालं सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात\n\"हो हो, आपल्या शाळेचा 'बेबंदशाही' बसवलं होतं. झिलग्या पावशेकराच्या मुलानं संभाजीचा पार्ट असा फक्कड केला म्हणतोस-- थेटर नुसतं टाळ्यांनी दणाणून सोडलंनीत.\"\nहे सर्व मला नवीनच होते.\n\"आणि ही नाटकंबिटकं तुम्ही करू देता आमच्या गॅदरिंगला नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही वर्गाबाहेर उभा केला होतात मला.\"\n\"पुर्ष्या, फुकट हो तू. अरे, टाइम्स हॅव चेंजड हल्ली आपला सकाळचा क्लास बंद. शाळाच मुळी साताला सुरू होते. एक शिफ्ट सकाळी आणि दुसरी दुपारी. गिरण झाली आहे. बावन मास्तर आहेत शाळेत. चंद्रसूर्य___\"\n\"एकाच आकाशात; पण एक उगवला की दुसरा मावळतो.\"\n\"असं असं-- बरं, जेवूनच जा.\"\n\"नाही नाही. नुरू काजीकडे जेवायचं आमंत्रण आहे. आपल्या इस्माईल काजीचा मुलगा. चाळीसच्या बॅचमधला. हुषार पोरगा. सचिवालयात आहे. एज्युकेशन मिनीस्ट्रीत. त्याच्यामुळंच तर ओपन एअर थेटरची ग्रांट मिळाली. ती सगळी सव्यापसव्यं तोच करतो. काय इंग्लिश लिहीतो परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का तो म्हणाला, हो मी म्हणाला काजी बोलतोय.तो चटकन 'यस सर' म्हणाला. हाताखाली असेल, एरवी 'सर' कशाला म्हणतोय काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच इंग्लिश, मॅथ्स, संस्कृत आणि फिजिक्समध्ये डिस्टिंक्शन बी०ए० ला दुसरा आला होता, तोही आहे सचिवालयात फायनान्समध्ये.\"\n\"मग आता काजीकडे जाणार जेवायला\n\"बजावून सांगितलय--मटणबिटण घालशील खायला, तर तुझ्या शिक्षणमत्र्यांला जाऊन सांगी�� तिसरीत भूगोलाच्या पेपराची कॉपी केली होती यानं म्हणून गोष्ट खरी आहे हो. हुषार पोरांनादेखील मोह होतो.\"\n\"बरं, मग आता काय चहा घेणार की कॉफी\n\"तुझी सहधर्मचारिणी देईल ते घेईन. काय देत्येस गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी\n\"मोतीबिंदू झालाय. बाकी मास्तराच्या घरात बायकोच्या गळ्यात काही मोत्ये पडली नाहीत, डोळ्यांत पडली. गोपू म्हणालाय आपरेशन करायचं म्हणून आपला साने झाला आहे आय स्पेशलिस्ट गेल्या खेपेस भेटलो होता त्याला गेल्या खेपेस भेटलो होता त्याला मोठा गोड मुलगा. हस्ताक्षर काय सुंदर त्याचं...कविता करी--- आता डोळ्याची आप्रेशन करतो.\"\n\"मग आता कुठं कुठं भिक्षांदेही झाली आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय\n\"शाबास नाटकवाला असून इतका सनातनी अरे, आमचं 'बेबंदशाही' पाहिलं असतंस तर माझी पाठ थोपटली असतीस.\"\n\"म्हणजे डायरेक्टर ना मी\nमी एकेक नवलच ऎकत होतो, \"तुम्ही डायरेक्टर\n\"मग तुला काय वाटलं तूच अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ पहाटे पाचाला जमवीत असे पहाटे पाचाला जमवीत असे कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर\n\"सगळ्यांकडून कशाला सबंध नाटक पाठ करून घेतलंत\n आयत्या वेळी झाला एखादा आडवा तापानं किंवा सर्दी-खोकल्यानं तर नाटक नसतं का झोपलं पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो वर्गात हल्ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ वर्गात हल��ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात तुला आश्र्चर्य वाटेल, नवा सिनेमा लागला की मीदिखील जातो.\"\nसाठीशी पोहोचलेले चितळे मास्तर जरासे 'हे' होत चालले आहेत की काय असे मला वाटले. मी 'आ' वासून त्यांच्याकडे पाहू लागलो.\n\"झापड मिटा.\" फार दिवसांनी चितळे मास्तरांचे हे आवडते वाक्य ऎकले. वर्गात पोरांना तोंड उघडून बसायची सवय असते. बावळटासारखे तोंड वासून पोर बसले की मास्तर नेहमी \"झापड मिटा\" म्हणायचे.\n\"पण मास्तर. 'इंटर्वल' बघायला जातो म्हणजे काय कळलं नाही.\"\n अरे, आधी जाऊन काळोखात उभा राहतो. आपल्या शिर्क्याचं थेटर. तिकीट बसत नाही मला. विद्यार्थी तो माझा अगदी सुरूवातीच्या बॅचमधला. त्याच्याकडून इंटर्वलचा फ्री पास मागून घेतलाय. तर सांगत होतो काय, काळोखात उभा राहतो आणि चटकन उजेड पडला की पाहतो प्रेक्षकांत शाळेतली कोकरं किती घुसली आहेत ते एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास\n\"उद्योग झाला म्हणायचा हा\n फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जमाना गेला आता. आता म्हणजे मीनाकुमारी, बीना रॉय--- उद्या इतिहासाच्या तासाला ह्यांचीच चरित्रं शिकवायचो. चालायचचं. टाइम्स हॅव चेंच्ड. ते जाऊ दे. माझा मुख्य मुद्दा भिक्षांदेहीचा---त्याचं काय करतोस बोल.\"\n\"तुम��ा मुक्काम किती दिवस\n\"पुढल्या आठवड्यात शाळा सुरू होते. परवा तरी निघायला हवं.\"\n\"मग आज रात्री जेवायला या.\"\n\"हल्ली रात्रीचं जेवण बंद\n\"अग, व्रत म्हणून बंद नव्हे. आयूष्यात व्रत एकच केलं---- पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसुन जगात पाठवून देणं. पण रात्री राहायला येईन बापडा इथं.\"\n\"अवश्य या. पण घर सापडेल का रात्रीचं\n\"ते मात्र बरीक कठीणच हो वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल डिव्होडेट माणसं त्यांची ती डिव्होशन बघूनच तर ह्या शिक्षकांच्या धद्यांत शिरलो मी. तशी एक महीना कलेक्टर कचेरीत नोकरी केलीय--खिशात 'केसरी' सापडला म्हणून काढून टाकलं होतं मला म्हणून तर ह्या राष्ट्रकार्यात शिरलो मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार मी म्हटलं, मास्तरकी मला पाठीवरून हात फिरवून ब्लेसिंग्ज दिली होती त्यांनी. त्या वेळी चौपाटीवर आमचं कॉलेज झक्क उठून दिसे. आता म्हणजे टोलेजंग इमारतींत द्डून गेलंय. समोरच्या समुद्राच्या लाटा तेवढ्या पुर्वीसारख्या राहिल्या आहेत. बाकी एव्हरीथिंग हॅज....\n\" मी आणी ही एकदम म्हणालो. दोघांनाही ती सवय होती.\n\"बरं मग मी न्यायला येतो तुम्हाला. कुठं असाल संध्याकाळी\n\"संध्याकाळी मी जाणार आहे, आपल्या--अरे, तुझ्याच बॅचमधला तो--- मुकुंद पाटणकराकडे.\"\n ही ईज डुइंग व्हेरी वेल मोटर घेतली आहे. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप हिंडवलनीत. तशा मुंबईत माझ्या पाचसहा मोटारी आह��त...\" चितळे मास्तरांचे ते मिष्कील हसणे कायम होते.\nसंध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. \"मास्तर आले आहेत ना रे\n\"हो, आत आहेत. बेबीला गोष्ट सांगताहेत.\"\nमला एकदम आठवले. मुकुंदाची पाचसहा वर्षाची मुलगी गेले वर्षभर पोलियो होऊन बिछान्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिले. मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आले होते. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्राचे विमान आकाशातून गेले तेव्हा दोन्ही हात पसरून चितळे मास्तर त्या खोलीभर धावले. मी आणि मुकुंदाने एकमेकांकडे पाहिले. मुकंदाच्या डोळ्यांत पाणी तरारले होते.\n\"इथं आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात.\"\nमास्तरांची गोष्ट संपत आली होती.\n\"आणी अशा रीतीनं तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखानं नांदू...\n\" बेबी, मुकुंदा आणि मी एकदम म्हणालो.\nमी आणि मास्तर टॅक्सीत बसलो.\n\"काही नाही. जुनी सेवा---पायांत चप्पल नाही तुमच्या.\"\n\"राहील्या वाटतं वर. राहू दे. उद्या यायचंच आहे.\"\nमी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टॅडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले--- कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-hospital-funding-68276", "date_download": "2018-12-10T00:31:07Z", "digest": "sha1:RFU73XOXQH5P3ZDJYPSMKB57YSNVZPPP", "length": 16389, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news hospital funding ग्रामीण रुग्णालयासाठी आलेला निधी परत जाणार? | eSakal", "raw_content": "\nग्रामीण रुग्णालयासाठी आलेला निधी परत जाणार\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nमल्हारपेठ - जागेअभावी मल्हारपेठ ग्रामीण रुग्णायाचा निधी परतीच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सहा कोटींचा निधी पडून आहे. बाजारपेठेतील मूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच जागा मिळत नसल्याने ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यात अडचण निर्माण झाली आहे.\nमल्हारपेठ व परिसरासाठी पुढील दहा-वीस वर्षांच्या कालखंडासाठी अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज अशा शासकीय ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. त्याचा विचार करून या रुग्णालयाला मंजुरी देताना सहा कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.\nमल्हारपेठ - जागेअभावी मल्हारपेठ ग्रामीण रुग्णायाचा निधी परतीच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सहा कोटींचा निधी पडून आहे. बाजारपेठेतील मूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच जागा मिळत नसल्याने ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यात अडचण निर्माण झाली आहे.\nमल्हारपेठ व परिसरासाठी पुढील दहा-वीस वर्षांच्या कालखंडासाठी अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज अशा शासकीय ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. त्याचा विचार करून या रुग्णालयाला मंजुरी देताना सहा कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.\nमल्हारपेठ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार यांच्या चांगल्या सेवेमुळे गरीब कुटुंबातील रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरले आहे. मात्र, प्रशिक्षण, अतिरिक्त चार्ज किंवा अन्य कारणांसाठी त्यांना सातत्याने बाहेरगावी पाठवले जाते. मल्हारपेठसाठी त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची मागणी ग्रामसभेतही करण्यात आली. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. सध्या या केंद्राचा चार्ज महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे. डॉ. शिकलगार हे प्रशिक्षणासाठी बाहेर आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडताना दिसतो.\nआरोग्य केंद्राच्या रुणवाहिकेचा अपघात झाल्यामुळे अपघातग्रस्त गाडीची गेल्या वर्षभरापासून दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे वर्षभरापासून रुणवाहिकेविनाच कारभार चालू आहे. रुग्णांना खासगी गाडीचा आधार घ्यावा लागत आहे. आठवडा बाजारादिवशी रुग्णांना वाहतूक कोंडीतूनच मार्ग काढत केंद्रात यावे लागते. मुख्य बाजापेठेतच हे केंद्र असल्याने सतत या मार्गावर वाहतुकीची समस्या भेडसावते. त्यातच एखादा रुग्ण आठवडा बाजारादिवशी अत्यवस्थ असेल तर त्यास पुढील उपचारासाठी हलवताना अनेक समस्या निर्माण होतात.\nग्रामीण रुग्णालयासाठी जवळपास तीन एकर क्षेत्राची गरज असते. मात्र, जागेअभावी मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी फक्त तीन गुंठेही जागा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे काम पडून आहे. ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवास, पार्किंग इत्यादीची गरज पाहता नवीन जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बेलदार वस्तीलगत वन विभागाचा परिसर येतो. मल्ह���रपेठ पोलिस चौकीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचीही जागा पडून आहे. या जागांबाबतही पाठपुरावा होण्याची आवश्‍यकता आहे.\nभविष्यकाळाचा विचार करता मल्हारपेठसाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत मूळच्या ठिकाणी फक्त तीन गुंठे जागा आवश्‍यक आहे. ती उपलब्ध झाली तरी हा प्रश्न मिटेल.\n- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा\nजागेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोग्य केंद्राला लागूनच तीन गुंठे जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर चर्चा चालू आहे. लवकरच मार्ग निघेल.\n- सूर्यकांत पानस्कर, उपसरपंच, मल्हारपेठ\nसोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती \"सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य...\nडिसेंट फाउंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम\nजुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता...\nनिजामपूर-जैताणे : गोवर-रुबेला लसीकरणास उदंड प्रतिसाद\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य...\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nकुंदन धोत्रेंचा स्वच्छतेचा मोहोळ पॅटर्न\nमोहोळ : राष्ट्रवादीचे कुंदन धोत्रे यांची मोहोळ नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदी निवड होताच त्यांनी पहिल्या दिवसापासुन स्वच्छतेचे काम...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-dam-3386-percent-state-7668", "date_download": "2018-12-10T00:35:16Z", "digest": "sha1:FGE7GYG3C3YALS37OTJ3KQLMHR5WV6BJ", "length": 21643, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The dam at 33.86 percent in the state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवर\nराज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवर\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nपुणे : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सोमवारपर्यंत (ता.२३) राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २४६ प्रकल्पांमध्ये ४८४.७७ टीएमसी (३३.८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती आहे. मात्र, विदर्भातील पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. तर काेकण, पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा असून, नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.\nपुणे : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सोमवारपर्यंत (ता.२३) राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २४६ प्रकल्पांमध्ये ४८४.७७ टीएमसी (३३.८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती आहे. मात्र, विदर्भातील पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. तर काेकण, पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा असून, नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.\nमराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा\nमराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा आहे. सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पामध्ये अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ६०.८३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, माजलगाव, मांजरासह अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर प्रकल्पांतील पाणीसाठा अचल पातळीत आहे. मराठवाड्यातील ४४ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.८२ टीएमसी (३३.२३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. ���र ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये ११.४० टीएमसी (३०.५५ टक्के) आणि ८३२ लहान प्रकल्पांमध्ये १६.५९ टीएमसी (२६.३५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.\nपुणे विभागात पुरेसा पाणीसाठा\nपुणे विभागातील उजनी, कोयनेसह अनेक धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून उजनी धरणात ७५.५९ टीएमसी, तर कोयनेत ५५.२५ टीएसमी पाणीसाठा शिल्लक होता. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणात पाणीसाठा २० ते ४० टक्क्यांवर आहे. कोल्हापुरातील तुहशी, काळम्मावाडी, राधानगरी धरणात ४० टक्क्यांपेक्षा अधिक, तर सांगलीतील वारणा, साताऱ्यातील उरमोडी, धोम धरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७४.३३ टीएमसी (३९.३३ टक्के), ५० मध्यम प्रकल्पांमध्ये १९.४९ टीएमसी (४०.४९ टक्के) आणि ६४० लहान प्रकल्पांमध्ये १५.२५ टीएमसी (३०.८२ टक्के) पाणी आहे.\nनाशिक विभागातील पाणीसाठ्यात घट\nनाशिक विभागातील भंडारदारा, ऊर्ध्व तापी हातनूर, वाघूर, अर्जुनसागर, गंगापूर, चणकापूर, दारणा, वैतरणा या धरणांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उर्वरित धरणांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. नाशिक विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ७४.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ४८.८२ टीएमसी (३७.६९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १३.९१ टीएमसी (३३.०९ टक्के) आणि लहान ४८५ प्रकल्पांमध्ये १२ टीएमसी (३१.९८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.\nकोकणात ६२.७० टीएमसी पाणी\nकोकणातील धरणांमध्ये एप्रिल महिन्यात जवळपास गतवर्षी इतकाच पाणीसाठा आहे. १७५ प्रकल्पांमध्ये यंदा ६२.७० टीएमसी (५०.७१ टक्के) पाणी शिल्लक असून, गतवर्षी या प्रकल्पामध्ये याच तारखेला सुमारे ४९ टक्के पाणी होते. कोकणातील भातसा, मध्य वैतरणा, सूर्या धामणी, सूर्या कवडास, तिल्लारी प्रकल्पांसह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ४३.५७ टीएमसी (५०.१६ टक्के), ७ मध्यम प्रकल्पामध्ये ९.१० टीएमसी (५३.०२ टक्के) तर १५७ लघुप्रकल्पात १०.०२ टीएमसी (५१.१३) पाणीसाठा झाल्याचे सिंचन विभागातर्फे सांगण्यात आले.\nअमरावती विभागात १९ टक्के पाणीसाठा\nगतवर्षी विदर्भात पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे विदर्भातील पूर्व भागात नागपूर आणि पश्‍चिम भागातील अमरावती विभागात यंदा सर���वांत कमी पाणीसाठा आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) अमरावतीमध्ये १९.३५ टक्के तर नागपूर विभागात १७.४४ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १३.८७ टीएमसी (१५.८३ टक्के), २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ६.६७ टीएमसी (२८.४९ टक्के), ४०९ लघू प्रकल्पांमध्ये ७.९८ टीएमसी (२१.९२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पात २१.१८ टीएमसी (१६.८६ टक्के), मध्यम ४२ प्रकल्पांमध्ये ४.६६ टीएमसी (२०.८१ टक्के), ३२६ लघू प्रकल्पांमध्ये मिळून ३.११ टीएमसी (१७.३१ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nराज्यातील लहान, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमधील\n२३ एप्रिलपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)\nसंख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी\nअमरावती ४४३ १४७.४७ २८.५३ १९.३५\nकोकण १७५ १२३.६७ ६२.७० ५०.७१\nनाशिक ३८५ २०९.१४ २०९.०७ ३८.९०\nपुणे ५६१ ५३७.४४ ८०.७८ ३१.१७\nमराठवाडा ९५७ २५९.१४ ८०.७८ ३१.१७\nएकूण ३२४६ १४४२.८६ ४८४.७७ ३३.८६\nपुणे धरण पाणी जलसंपदा विभाग विदर्भ नाशिक उजनी धरण नगर गंगा ganga river कोकण सिंचन अमरावती नागपूर\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्र��ंचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nचीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या...पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला...\nट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:07:11Z", "digest": "sha1:KMSAF46666JZKLWQX7GH57XYPLQC6LT7", "length": 5594, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाईटवरून पडून कामगाराचा मृत्यू\nपिंपरी – बांधकाम साईटवर पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना स्वस्तिक माणस साईट, महाळुंगे येथे घडली.\nराधेश्‍याम रामबच्चन वर्मा (वय- 33) असे मृत कामगाराचे नाव आहे. राकेश रामबच्चन वर्मा (वय- 25, रा. पाटीलनगर, थेरगाव. मूळ रा. बौरब्यास, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तुषार पाडाळे (वय- 45), विजय बालवडकर (पूर्ण पत्ता माहिती नाही.) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही सुरक्षा साधने नसताना राधेश्‍याम रामबच्चन वर्मा यांच्याकडून पेंटींगचे काम करुन घेतले जात होते. हे काम करत असताना पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला केलं लक्ष्य\nNext articleनव विवाहितेची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-news-8/", "date_download": "2018-12-09T23:54:43Z", "digest": "sha1:PPW3KNJSDKMFD7YRTJL7A2GBPGI7YPR3", "length": 14359, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चौक अन्‌ गल्लीबोळात पडला दिव्यांचा प्रकाश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचौक अन्‌ गल्लीबोळात पडला दिव्यांचा प्रकाश\nनगरसेवकांसह इच्छुकांनी बसविले स्वखर्चातून दिवे\nशहरात अनेक भागात मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी पथदिव्यांची दुरुस्ती, नव्याने दिवे बसविले आहे. अर्थात या दिव्यांची महापालिका दप्तरी कोणतीही नोंद नाही. परंतू महापालिकेच्या विद्युत तारेवर कनेक्‍शन घेवून हे नव्याने दिवे बसविण्यात आले आहे. परिणामी या कामांचा खर्च महापालिका देणार नसली तरी या दिव्यांचे वीजबिल मात्र यापुढे महापालिकेच्या माथी पडले आहे. ते वीजबिल महापालिकेला भरावे लागणार आहे.\nनगर – महापालिका निवडणुकीत मतदारांना आपले करण्याची एकही संधी सध्या इच्छुक उमेदवार सोडत नाही. दिवाळीत घरपोहोच मिठाई, शुभेच्छा कार्ड पाठविले. काहींना मतदारांना किराणा देखील भरू दिला. परंतू ही मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर मतदारांकडून विकास कामांची होणार मागणी देखील आता स्वखर्चातून ते पूर्ण करीत आहेत. त्यामुळे ज्या चौका व गल्लीबोळात अंधाराचे साम्राज्य होते. त्या ठिकाणी अचानक दिव्यांचा प्रकाश पडला आहे. इच्छुकांनी स्वखर्चातून हे दिवे बसवून मतदारांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तर रस्त्यांची कामे देखील केली आहेत.\nविशेष म्हणजे विद्यमान नगरसेवकांनी देखील दिवे बसून मतदारांना खुश करण���याचा प्रयत्न केला आहे. गेली पाच वर्ष विकास कामे करता आली नाही. ती आता करण्याचा खटाटोप या नगरसेवकांकडून केला जात असल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे. येत्या 9 डिसेंबरला महापालिकेच्या 68 जागांसाठी मतदान होत आहे. उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांनी सध्या प्रभागात छोटी-छोटी विकास कामे करण्याचा तडाखाच लावला आहे.\nमतदारांनी दिवे नाही अंधार पडतो असे म्हटले की लगेच विद्युत कर्मचारी बोलावून त्याला पैसे देवून दिवे बसविण्यात येत आहे. गटारीवर झाकन नाही मग लगेच सिमेंटचे झाकन टाकण्यात येत आहे. रस्ता धड नाही, रस्त्याने चालता येत नाही असे मतदार म्हटल्यानंतर लगेच मुरूम टाकण्यात येत आहे. काही इच्छुकांनी तर लगेच नव्याने रस्ताच केला आहे. अर्थात ही लहानसहान विकास कामे त्यांनी स्वखर्चातून केली आहेत.\nशहरात महापालिका, आमदार, खासदार निधीतून पथदिवे, हायमाक्‍स बसविण्यात आले आहे. तरीही काही चौक व गल्लीबोळात दिवे नसल्याने अंधार पडलेला असतो. पथदिवे आहे. पण ते बंद आहे. ते देखील दुरुस्त करून चालू करण्यात आले आहे. नव्याने दिवे घेवून ते बसविण्यात आले. या दिव्यांसाठी मोठे खांब देखील रोवण्यात आले आहेत. अर्थात ही कामे महापालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणेमार्फत नाही तर खासगी कामगारांकडून ही कामे करू घेण्यात आली आहेत.\nअर्थात अशी परस्पर कामे करता येत नाही. पण मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुक सध्या परस्पर विकास कामे करीत आहे. शहरात कोणतेही विकास कामे करतांना महापालिकेत अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. परंतू या ठिकाणी कोणतेही सोपस्कार करण्याची गरज नसल्याने इच्छुक परस्पर विकास कामे करू मोकळा होत आहे. तसेच काम झाल्यानंतर लगेच संबंधित कॉलनी, अपार्टमेंट, गल्ली या भागातील मतदारांना कामे झाल्याचे दाखवित आहे.\nविद्यमान नगरसेवक महापालिका यंत्रणेचा वापर करू घेत असून पथदिवे, नव्याने दिवे बसविण्यात कामे करू घेत आहेत. अर्थात त्यांना महापालिकेतील विकास कामांचा सोपस्कार माहिती असल्याने आचारंसहिता लागू होण्यापूर्वीच कामे मंजूर करू घेतली आहे. तसेच काही विद्युत साहित्य देखील त्यांनी ताब्यात घेवून ठेवली आहे. त्यामुळे आता मतदारांच्या मागणीनुसार चौक व गल्लीबोळात तसेच कॉलनीत दिवे उभारत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्य�� बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय समाज पक्षाकडून 12 जणांची यादी जाहीर\nNext articleज्योत्स्ना शिंदेंची उचलबांगडी\nनगर_महापालिका_निवडणुक 2018 : निवडणुकीच्या ड्युटी दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू\nअहमदनगर महापालिकेच्या 68 जागांसाठी आज मतदान\nनगर_महापालिका_रणसंग्रागम_2018 : मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नगरला सभा\nनगर_महापालिका_रणसंग्राम_2018 : पंकजा मुंडे यांची आज शहरात सभा\nनगर_महापालिका_महासंग्राम_2018 : प्रचाराचे भोंगे अद्यापही बंदच\n#नगर_मनपा_निवडणूका_2018 : सहारियांकडून विसंगत ‘पोस्टमार्टम’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/worlds-biggest-solar-plant/", "date_download": "2018-12-10T00:57:20Z", "digest": "sha1:JNXWEWMPRJKUBYKVKXECFHFLUP6STK2A", "length": 10376, "nlines": 130, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जगातला सर्वात मोठा सोलार पॉवर प्लांट भारतात सुरु - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome नुज जगातला सर्वात मोठा सोलार पॉवर प्लांट भारतात सुरु\nजगातला सर्वात मोठा सोलार पॉवर प्लांट भारतात सुरु\nभारतात विजेची मागणी वाढत आहे ��ण वीज निर्मिती करणारे स्रोत हे मर्यादित आहेत. यामुळे देशात आज पण खूप ठिकाणी लोडशेडिंग केलं जातं. या लोडशेडिंग चा सगळयात जास्ती फटका कशाला बसत असेल तर ते शेती होय. याचा फटका बऱ्याच वेळी शेती उत्पादना वर पडते.या वर उपाय म्हणून भारतात जास्तीत जास्त वीज निर्मिती केल जात आहे नवनवीन स्त्रोत शोधले जात आहेत.\nसध्या वीज निर्मितीचा सगळ्यात चांगला आणि प्रदूषणरहित कोणते स्रोत असेल तर ते म्हणजे सूर्यकिरणा पासुन तयार होणारी वीज (सोलर पॉवर) होय. भारतात जगातील सर्वात मोठा सोलार प्लांट सुरु झाला आहे.हा प्लांट तामिळनाडू मधील कामुथी या ठिकाणी उपरण्यात आला आहे.या पॉवर प्लांट ची क्षमता 648मेगा व्होल्ट असून हा 10 sq किलोमीटर मधे पसरला आहे.\nएकाच ठिकाणी उभारण्यात आलेला सगळ्यात मोठा प्लांट\nया मुळे हा एकाच ठिकाणी उभारण्यात आलेला सगळ्यात मोठा प्लांट आहे. या अगोदर जगात सगळयात मोठा असण्याचा मान टोपाझ सोलर फार्म नावाचा प्लांट ला होता जो 550 मेगाव्होल्ट वीज निर्मिती करतो हा कॅलिफोर्निया येथे आहे.\nहा प्लॅंत अदांनी ग्रुप्स नि बांधला आहे. विशेष म्हणजे याला फक्त 8 महिण्यात बांधण्यात आले आहे. आणि या प्लांट ची दैनंदिन स्वछता आधुनिक रोबोटिक्स सिस्टिम करणार आहे.हा प्लांट 1लाख 50 हजार घरांना पुरेल एवढी ऊर्जा निर्मिती करू शकतो.\nया सोलार प्लांट 25 लाख लहान सहान सोलर प्लेट्स मिळून बनला आहे.आणि याला उभारण्या साठी जवळपास 678 मिलियन US डॉलर (4,500 करोड)एवढा खर्च आला आहे. या प्लांट मुळे भारत 10 गिगा व्होल्ट (giga volt) वीज निर्मिती करणारा देश बनेल आणि जगात एवढी वीज निर्मिती करणारे खूपच मोजके देश आहेत.\nPrevious articleयुवराज ची बायको हेजल कीच बद्दल ६ इंटरेस्टिंग फॅक्टस\nNext articleकुंभाराचे गाढव-मोटिव्हेशनल स्टोरी\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/reshma-mane-maharashtrian-girl-wrestler-1517", "date_download": "2018-12-10T00:39:02Z", "digest": "sha1:N4VR6J7ANKKIPOMXIWSYERVEAVI5SCS5", "length": 7159, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "मागच्या वर्षीच्या गोल्डनगर्लला यंदाही गोल्ड मिळेल का ? तुम्हांला काय वाटतंय ??", "raw_content": "\nमागच्या वर्षीच्या गोल्डनगर्लला यंदाही गोल्ड मिळेल का \nकुस्ती म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहातं आपले पिळदार शरीराचे पठ्ठे...आपले गबरू पैलवान...मांडीवर थाप देऊन शड्डू ठोकणं, त्यांचं प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करणं.. ती गदाधारी पोझ.. भरपूर खुराक आणि भरपूऽऽऽर व्यायाम आपले पिळदार शरीराचे पठ्ठे...आपले गबरू पैलवान...मांडीवर थाप देऊन शड्डू ठोकणं, त्यांचं प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करणं.. ती गदाधारी पोझ.. भरपूर खुराक आणि भरपूऽऽऽर व्यायाम दंगल-दंगल.. आणि सलमानचा सुलतान.. दंगल-दंगल.. आणि सलमानचा सुलतान.. झालंच तर आपला “भैरू पैलवानकी जय” आणि कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या कुस्त्या \nपण कुस्ती म्हणजे फक्त इतकंच नसतं ना बॉस. कुस्ती म्हणजे अजून खूप काही असतं. कुस्ती म्हणजे दिवसाला ५० बदामांची थंडाई, कुस्ती म्हणजे सकाळ-संध्याकाळचा पाच-पाच तास व्यायाम कुस्ती म्हणजे फक्त मर्दानी लढवय्ये नाहीत, तर मैदान गाजवणा-या आपल्या रणरागिणी सुद्धा कुस्ती म्हणजे फक्त मर्दानी लढवय्ये नाहीत, तर मैदान गाजवणा-या आपल्या रणरागिणी सुद्धा कुस्ती म्हणजे फक्त उरूस-जत्रांमधल्या लढती नाहीत तर, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसारखी हिंदुस्तानातली सर्वोच्च स्पर्धा सुद्धा.. हे सगळं सगळं कुस्ती म्हटलं की एका दमात येतं.\nमहाराष्ट्राच्या रणरागिणी घरच्या आखाड्यात जशा तुफानी असतात, तशाच या स्पर्धेच्या आखाड्यातही त्या कुणाला ऐकत नाहीत हां.. या महाराष्ट्राच्या कन्यांनी मागच्या वर्षीपासूनच आपला दबदबा निर्माण करायला सुरूवात केलीय. मागच्या वर्षी आपली गोल्डनगर्ल रेश्मा मानेनं सुवर्णपदक अस्सं खेचून आणलं होतं. यावर्षीही ती आखाड्यातली जादू दाखवून गोल्ड मेडल जिंकण्याच्या तयारीत आहे. तिची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मिळून आठ सुवर्णपदकं, सात कांस्यपदकं आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा रौप्यपदकं अशी भलीमोठी मेडल लिस्ट आहे. ती पाहता आपलं एक गोल्ड तर फिक्स आहे. त्यामुळे तिच्या खेळाकडे आपण डोळे लावून असणार आहोतच.\nरेश्माबरोबर आपल्या पुण्याची तडफदार मल्ल अंकिता गुंड आणि कोल्हापूरची शान नंदिनी साळोखे या दोघीही स्पर्धेत आहेत, त्यामुळे तर स्पर्धा अधिकच रंगणार आहे. या अंकिता आणि नंदिनीही काही कमी नाहीत बरं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये आठ सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकं अशी तगडी मेडल लिस्ट अंकिताची आहे. तर, चार सुवर्णपदकं, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदकं, दोन रौप्य, दोन कांस्य अशी तोडीस-तोड यादी नंदिनीचीही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची खेळी पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यात काही वादच नाही.. तर, मग आपण आत्तापासूनच जल्लोषाच्या तयारीला लागूया.. काय..\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/25906/members", "date_download": "2018-12-10T00:13:41Z", "digest": "sha1:4VEZBYGIU4Z7ODQDJUUQYSERV7EF24QF", "length": 3692, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुट्टीतील उद्योग members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुट्टीतील उद्योग /सुट्टीतील उद्योग members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 20 2011\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=5aea178e-ac69-406a-91b5-e93285d1c002", "date_download": "2018-12-10T00:56:51Z", "digest": "sha1:P3LRJML5EEZX2OSR3EWSPVXVCVAFQAUA", "length": 28983, "nlines": 298, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nपान कोबी व फुल कोबी\nऔषधी व सुगंधी वनस्पती\nमसाले पिकास लवंग हे एक पीक अतिशय महत्‍वाचे स्‍थान असलेले किमती पीक आहे. भारतात प्रामुख्‍याने हे पीक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्‍यात घेतले जाते. लवंगाचा उपयोग अन्‍न पदार्थांना स्‍वाद व चव देण्‍यासाठी तसेच अनेक प्रकारच्‍या औद्योगिक उत्‍पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो. टूथपेस्‍ट, दातदुखी वरील औषधे, पोटातील विकारांवर औषधे तसेच उत्‍तम प्रतीची अत्‍तरे सुवासिक साबण व व्‍हॅनिला तयार करण्‍यासाठी लवंग तेलाचा उपयोग होतो. लवंगापासून 15 ते 17 टक्‍के तेल मिळते.\nहवामानातील साधर्म्‍यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्‍ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे. कोकण कृषि विद्यापीठाने विद्यापिठांतर्गत असणा-या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते. आणि त्‍यामध्‍ये पिकांची वाढ व उत्‍पन्‍न समाधानकारक असल्‍याचे दाखवून दिले ��हे. त्‍यामुळे कोकण कृषि विद्यापीठाबरोबरच कोकणातील जिल्‍हा परिषदा शेतक-यांना लवंग लागवडीसाठी प्रोजेक्ट देत आहेत. आणि त्‍यासाठी लवंग रोपांचे वाटप केले जात आहे.\nआपण मसाल्‍यात वापरतो ती लवंग म्‍हणजे लवंगाच्‍या झाडावरची कळी होय. पुर्ण वाढलेल्‍या कळया काढुन उन्‍हात वाळविल्‍या की, लवंग तयार होते. परंतु त्‍या तशाच वाढू दिल्‍यास त्‍यांचे फूलांमध्‍ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्‍हणजेच एकाकळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते.\nलवंग हे उष्‍ण कटिबंधातील झाड असून त्‍यास उष्‍ण दमट हवामान लागते. समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते. 20 ते 30 अंश सें.ग्रे. तपमान 1500 ते 2500 मिमि पाऊस आणि 60 ते 95 टक्‍के आर्द्रता या पिकास चांगली मानवते. प्रखरसूर्याच्‍या उष्‍णतेमुळे पाने व खोडावर करपण्‍याची क्रिया होऊन झाडांच्‍या वाढीवर विपरीत परिणाम होतो. म्‍हणून या पिकास सावलीची आवश्‍यकता असते. लवंगाचे पीक बहूतेक सर्व प्रकारच्‍या जमिनीत येत असले तरी अधिक खोलीच्‍या उत्‍तम निच-याच्‍या आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक खोलीच्‍या उत्‍तम निच-याच्‍या आणि सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे अशा जमिनी अधिक मानवतात.\nभारतात लवंगाची लागवड ज्‍या भागात मोठया प्रमाणात झालेली आहे तेथे जवळजवळ प्रत्‍येक महिन्‍यात पाऊस पडतो आणि तापमान सोम्‍य असते. त्‍यामुळे तेथे लवंगाची लागवड उघडयावर केली जाते आणि पाणीपुरवठयाची गरज भासत नाही. याउलट आपल्‍याकडे परिस्थिती आहे. त्‍यामुळे लवं झाडास उन व वा-यापासून संरक्षण मिळू शकेल असे आदर्श ठिकाणी म्‍हणजे नारळ किंवा सुपारीची बांग, पुर्वेस उतार असलेल्‍या डोंर उतारावर तसेच दोन डोंगरांच्‍या दरीतील प्रदेशात पाणीपुरवठयाची सोय असल्‍यास उघडयावर देखील लवंगाची लागवड यशस्‍वी होते.\nनारळ किंवा सुपारीच्‍या बागेत लवंगेची लागवड करण्‍यापूर्वी एक महत्‍वाची गोष्‍ट लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ते म्‍हणजे नारळ आणि सुपारीच्‍या झाडांमधील अंतर योग्‍य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी हे आंतरपीक म्‍हणून घेता येते आणि चांगले उत्‍पन्‍न मिळते.\nयोग्‍य अंतर ठेवलेल्‍या नारळ किंवा सुपारीच्‍या बागेत लागवड करावयाची असल्‍यास चार नारळ किंवा सुपारीच्‍या मध्‍यभागी लवंगेचे रोप लावावे. सुपारी बागेमध्‍ये मात्र नंतरचे रोप दोन चौकोन मोकळे सोडून तिस-यात लावावे. दोन डोंगराच्‍या दरीतील लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी.\nनिवडलेल्‍या जागी 45 सेमी लांब रूंद व खोल खडडे उन्‍हाळयात खोदावे. खडडयाच्‍या मातीतील दगड वेचून काढून मातीमध्‍ये 2 ते 3 टोपल्‍या शेणखत मिसळावे आणि खडडा भरावा. खडडा जमिनीपेक्षा थोडा अधिक उंच भरावा. समुद्रकिना-यावरील रेताड जमिनीत खडडे भरताना खडडयाच्‍या मातीत अर्धी तांबडी माती किंवा शक्‍य असेल तर गाळाची माती वापरावी.\nलवंगाची लागवड कोणत्‍याही हंगामात केली तरी चालते. जोरदार पाऊस संपल्‍यानंतर लागवड करण्‍याचे फायदयाचे ठरते. लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप वापरावे. अगोदरच भरुन ठेवलेल्‍या खडडयाच्‍या मध्‍यभागी रोपाच्‍या पिशवीच्‍या आकाराचा खडडा उकरावा. रोप असलेल्‍या प्‍लास्‍टीक पिशवी, मातीत हुंडी फूटणार नाही अशा पध्‍दतीने काढून तयार केलेल्‍या खडडयात रोप लावून भोवतालची माती दाबून घ्‍यावी.\nलवंगाच्‍या झाडास पहिल्‍या वर्षी 10 किलो शेणखत / कम्‍पोस्‍ट 20 ग्रॅम नत्र ( 40 ग्रॅम युरीया ) 18 ग्रॅम स्‍फूरद (110 ग्रॅम सुपर फॉस्‍फेट) 50 ग्रॅम्‍ पालाश ( 100 ग्रॅम्‍ म्‍युरेट ऑफ पोटॅश ) द्याव. हि खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी. व 15 वर्षानंतर प्रत्‍येक झाडास 50 किलो शेणखत / कंपोस्‍ट 300 ग्रॅम नत्र (600 ग्रॅम युरीया) , 250 ग्रॅम स्‍फूरद ( 1500 किलो सुपर फॉस्‍फेट) 750 ग्रॅम पालाश ( 1500 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश ) द्यावे. ही खते दोन हप्‍त्‍यात द्यावी. लागवड केल्‍यानंतर तिस-या महिन्‍यात खताचा पहिला हप्‍ता व दुसरा त्‍यानंतर सहा महिन्‍यांनी द्यावा. त्‍यापुढील वर्षापासून पहिला हप्‍ता पावसाळयाच्‍या सुरुवातीस व दुसरा पावसाळयाच्‍या शेवटी द्यावा.\nपहिल्‍या वर्षी लवंगाच्‍या रोपांना सावलीची व्‍यवस्‍था करणे जरुरीचे आहे. लवंगेच्‍या झाडाला पाणीपूरवठा करताना जमीन सतत ओलसर राहिल मात्र दलदल होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. दलदलीमुळे मररोग येण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे ते टाळण्‍यासाठी एकाचवेळी खूप पाणी देण्‍यापेक्षा थोडे थोडे पाणी अनेक वेळा द्यावेत. जमिनीत ओलावा टिकून राहण्‍यासाठी रोपाभोवती 45 ते 60 सेमी पर्यन्‍त पालापाचोळयाचे आच्‍छादन करावे.\nलागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्‍यास लागवड केल्‍यानंतर 4 ते 5 वर्षात लवंगाच्‍या झाडास फूले येऊ लागतात. फूले दोन हंगामात येतात. फेब्रूवारी मार्च च्‍य�� दरम्‍यान पहिले व प्रमुख उत्‍पन्‍न मिळते. तर सप्‍टेबर आक्‍टोबर महिन्‍यात दुसरे व अल्‍प प्रमाणात उत्‍पन्‍न मिळते. नवीन पालवीवर लवंगाच्‍या कळया येतात. कळीचा अंकूर दिसायला लागल्‍यापासून 5 ते 6 महिन्‍यात कळी काढण्‍यासाठी तयार होते. गुच्‍छातील सर्व कळया एकाच वेळी काढण्‍यासाठी तयार होत नाही. कळयांचा घुमट पुर्ण वाढल्‍यानंतर त्‍यांना फिकट नारिंगी रंग प्राप्‍त होतो. अशाच कळयाची काढणी करावी आणि त्‍या उन्‍हात वाळवाव्‍यात. साधारणपणे 4 ते 5 दिवसात कळया वाळतात. लवंगाच्‍या 15 ते 20 वर्षाच्‍या झाडापासून 2 ते 3 किलो वाळलेल्‍या लवंगा मिळतात.\nपाने कुजणे : रोपांना तसेच पुर्ण वाढल ेल्‍या झाडांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरूवातीस पानांच्‍या टोकांवर व कडांवर काळसा ठिपके किंवा चटटे दिसून येतात. कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पुर्ण पानच काळसर होते. अशी पाने अकाली गळून पडतात.\nटिक्‍का : या रोगामुळे कोवळया पानाच्‍या दोन्‍ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठेे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते.\nडायबॅक : रेताड व निकस तसेच कमी निच-याच्‍या जमनीत लागवड केलेल्‍या झाडांना हा रोग प्रामुख्‍याने होतो. तसेच पाणीपुरवठयात अनियमितपणा झाला तरी देखील हा रोग उदभवतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या झाडावरील फांद्या शेंडयाकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाळते. या रोगाचा प्रादुर्भाव उन्‍हाळा संपण्‍याच्‍या व पावसाळा सुरु होण्‍याच्‍या सुमारास विशेष जाणवतो. या रोगावर पुढील प्रमाणे उपाय योजना करावी.\nझाडावर रोग होवू नये म्‍हणून 1 टक्‍का बोडो मिश्रणाच्‍या वर्षातून फवारण्‍या कराव्‍यात. रोगाच्‍या प्रादुर्भाव झालेली पाने व वाळलेल्‍या फांदया कापून टाकाव्‍यात.\nडायबॅक झालेल्‍या झाडांच्‍या आळयात वयोमानाप्रमाणे 5 ते 10 लिटर पाण्‍यात 1 टक्‍का बोर्डोमिश्रण ओतावे व 15 दिवसाच्‍या अंतराने 1 टक्‍का बोडोमिश्रणाच्‍या तीन फवारण्‍या कराव्‍यात.\nपाने खाणारी अळी – ज्‍यावेळी झाडास नवीन पालवी येते त्‍यावेळी पाने खाणा-या अळीचा उपद्रव आढळून येतो. कोरडया हंगामात या किडीचा उपद्रव अधिक होतो. त्‍यामुळे नवीन पालवीचे अंकूर दिसू लागताच फवारणी करावी.\nखोडअळी – अखंड काळया रंगाची व पिवळट पटटे असलेली केसा�� अळी फांद्या तसेच खोडांना भोके पाडून आत शिरते. त्‍यामुळे फांद्या व झाडे वाळतात.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://wayam.in/wayam-subscribe-form.html", "date_download": "2018-12-10T00:59:33Z", "digest": "sha1:2NXKUJM6LMMTIUOA3RPBTFKNKBJMEPMU", "length": 2805, "nlines": 53, "source_domain": "wayam.in", "title": "वयम् मासिक - सभासद नोंदणी फॉर्म. वर्षभरासाठी फक्त रु.६००. फॉर्म भरा, सभासद व्हा", "raw_content": "\n‘वयम्’चे बोधवाक्य - ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’\nसभासद नोंदणी वर्ष शुल्क दिवाळी अंक १ अंक ३ महिने ६ महिने १ वर्ष\nवरील रुपये रक्कम पुन्हा भरा *\nजमा तपशील (खालील महिती फक्त चेकने रक्कम देणाऱ्यांसाठी अाहे)\nतुम्ही आमच्याबद्दल कोठे ऐकलेत*\nनिवडा टीव्ही फेसबुक वृत्तपत्र इंस्टाग्राम मित्र / नातेवाईक इतर\nबातम्या आणि चालू घडामोडी\n‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार\nबालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर\nमराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/casio-exilim-ex-zs100-digital-camera-black-price-pc4KB.html", "date_download": "2018-12-09T23:54:49Z", "digest": "sha1:4S7P64JWYAIKXMZUISB4SYCBYGY2QVYH", "length": 13131, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nइनबिल्ट मेमरी 13.6 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 2980 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 56 पुनरावलोकने )\n( 984 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झस१०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-12-09T23:27:29Z", "digest": "sha1:CZ7QZZCZUSPJVC2XX57QUHFOZZXKOPZK", "length": 5216, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्म्रिती मन्धाना - विकिपीडिया", "raw_content": "\n(स्मृती मंधाना या पानावरून पुनर्निर्देशित)\nफलंदाजीची पद्धत डावखुरी फलंदाज\nफलंदाजीची सरासरी २७ ३०.०९\nसर्वोच्च धावसंख्या ५१ १०६*\nएका डावात ५ बळी ० ०\nएका सामन्यात १० बळी ० na\nसप्टेंबर १५, इ.स. २०१७\nदुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)\nस्म्रिती श्रीनिवास मन्धाना (१८ जुलै, १९९५:सांगली, महाराष्ट्र, भारत - ) ही भारताकडून २ कसोटी, २० एकदिवसीय आणि २० टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मन्धाना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारताच्या महिला क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१८ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/telangana-politics/articleshow/64956340.cms", "date_download": "2018-12-10T01:11:07Z", "digest": "sha1:5OGY4SOHVSO3LR7DZUUGFJW7MUVUUALC", "length": 22632, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: telangana politics - वासरात लंगडी गाय...! | Maharashtra Times", "raw_content": "\nकोणत्याही निवडणुकीत प्रबळ प्रतिस्पर्धी असेल, तर सत्तापरिवर्तन अटळ असते. प्रदीर्घ संघर्षानंतर आंध्रमधून वेगळ्या निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये प्रभाव टाकू शकेल, अशा विरोधी पक्षाची असणारी कमी सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणारी आहे.\nकोणत्याही निवडणुकीत प्रबळ प्रतिस्पर्धी असेल, तर सत्तापरिवर्तन अटळ असते. प्रदीर्घ संघर्षानंतर आंध्रमधून वेगळ्या निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये प्रभाव टाकू शकेल, अशा विरोधी पक्षाची असणारी कमी सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणारी आहे.\nकोणत्याही नवीन प्रदेशात किंवा सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काम करण्याची मुभा आणि काही काळ सूट बहाल करण्याची मतदारांची मानसिकता असतेच. सुरुवातीला सहसा कोणी विरोध करीत नाही. ‘सिस्टीम समजून घेऊन काम करण्यासाठी अवधी द्या’, अशी सत्ताधाऱ्यांची मागणी असते, ती मतदारांकडून मान्यही केली जाते. मात्र, सिस्टीम समजून घेण्यासाठी लागणारा कालावधी नेमका किती, हे ज्या-त्या नेतृत्वावर अवलंबून असते. काही वेळा अशा नवख्या परिस्थितीचा आपल्या सोयीनुसार लाभ घेणारे काही मुरब्बी नेतेही असतात. असेच एक नेते म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याकडे बघता येईल. आंध्र प्रदेशचे २०१३ मध्ये विभाजन झाल्यानंतर तेलंगणा या देशातील २९ व्या राज्याची निर्मिती झाली. या निर्मितीनंतर लगेच २०१४ मध्ये लोकसभेसोबत तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. राज्यातील ११९ पैकी सर्वाधिक ६३ जागा के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) पटकाविल्या. राज्यात २२ जागा मिळवित काँग्रेसकडे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याची जबाबदारी आली. आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) १५ तर ‘मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ने (एमआयएम) सात जागा मिळविल्या. भाजप, वायएसआर काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला अनुक्रमे पाच, तीन आणि दोन जागा जिंकता आल्या. याशिवाय माकपसह अपक्ष उमेदवाराच्या वाट्याला एक-एक जागा गेली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ‘केसीआर’ यांचा शपथविधी झाला.\nकधी काळी ‘टीडीपी’मध्ये असलेले ‘केसीआर’ वेगळा तेलंगणा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री होतील, असा कोणालाही अंदाज नसेल. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्यावरूनच त्यांनी २००१ मध्ये ‘टीडीपी’ला सोडचिठ्ठी दिली होती. पुढे वेगळ्या तेलंगण चळवळीचा आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीने वापर करून घेतला. हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठ या चळवळीचे मुख्य केंद्र होते. तेथील प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या पाठबळावर ‘केसीआर’ यांनी अनेकदा उपोषण केले आणि आश्वासन मिळाल्यानंतर सोडलेही. अशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘केसीआर’ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेगाने आपल्या विरोधी पक्षांना ठेचण्यास प्राधान्य दिले. यात त्यांनी ‘टीडीपी’च्या १५ पैकी १३, काँग्रेसच्या २२ पैकी ६ आमदारांना आपल्याकडे खेचले. तसेच, वायएसआर काँग्रेस, बसप, माकप यांचेही सहा सदस्य ‘टीआरएस’मध्ये आणले. पोटनिवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल, यासाठी त्यांनी कष्ट घेतले. यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व अस्त्रांचा वापर केला. यामुळे राज्यात केसीआर यांच्या पक्षाचे संख्याबळ ९० पर्यंत वाढले. यातून राज्यातील विरोधी पक्ष क्षीण झाला.\nतेलंगणातील या सर्व फोडाफोडीच्या राजकारणात ‘केसीआर’ यांच्याकडून भाजपचे इन मिन पाच आमदार कसे काय सुटले, असा प्रश्न कोणालाही पडेल. ‘केसीआर’ यांची भाजपशी छुपी युती असल्याची टीका केली जात आहे. मात्र, ‘टीआरएस’ नेत्यांना हे मान्य नाही. ‘केसीआर’ यांनी गेल्या महिन्यात जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवडाभरातच केसीआर यांचा मु��गा के. टी. रामाराव हा सुद्धा पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेला होता. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या टीकेला ‘केसीआर’ यांची कन्या आणि खासदार कविता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तेलंगणाच्या विकासासाठी केंद्र सरकारशी सुसंगत संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणून या भेटींकडे बघण्यात यावे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सोळाव्या लोकसभेसाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही ‘केसीआर’ यांच्या पक्षाचे तेलंगणात १७ पैकी ११ खासदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपने ‘टीडीपी’शी युती करीत सोबत निवडणूक लढविली होती. आता ‘टीडीपी’ भाजपपासून दूर गेल्याने तसेच आपल्या ‘मिशन-३५०’मध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आंध्रसह तेलंगणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहा हे राज्यातील भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १३) हैदराबादला येणार आहेत. ‘एमआयएम’चे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून भाजपबाबत मुस्लिमविरोधी राजकीय पक्ष अशी प्रतिमा रंगविली जात आहे. ‘केसीआर’ यांनीही भाजपशी थेट गळाभेट घेण्याचे टाळले आहे. कारण, राज्यातील जवळपास ५० जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनीही ‘केसीआर’ सरकारच्या विरोधात यात्रा काढत आपण विरोधी पक्ष म्हणून निर्णायक भूमिका बजावत असल्याचा प्रयत्न केला आहे.\nकाँग्रेसनेही ‘केसीआर’ सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचे मान्य करणाऱ्या काँग्रेसला २०१४ च्या निवडणुकीत जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जनतेने पर्याय म्हणून ‘टीआरएस’ला मते दिली. मात्र, आता जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. विक्रमर्का यांनी केला आहे. तेलंगणा निर्मितीसाठी काँग्रेसच्या योगदानाची माहिती जनतेला देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कधी काळी ‘केसीआर’ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एम. कोदनदरम यांनीही काही दिवसांपूर्वी तेलंगणा जन समिती नावाचा पक्ष स्थापन केला आहे. तेलंगणा संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष राहिलेल्या आणि पेशाने राज्यशास्त्राचे प्राध्यापक राहिलेल्या कोदनदरम यांनी आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेचे नव्हे तर ‘केसीआर फॅमिली’चे असल्याची टीका त्यांनी केली आहे. ‘केसीआर’ यांचा मुलगा के. टी. रामाराव व पुतण्या हरीश राव हे सरकारमध्ये मंत्री आहेत. तब्बल ४० कोटी रुपये खर्चून एक लाख चौरस फूटचे भव्य आलिशान घर कम ऑफिस उभारून निवासस्थानातून कारभार हाकणारे ‘केसीआर’ हे देशातील एकमेव मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीकाही कोदनदरम यांनी केली आहे.\nसंयुक्त आंध्र प्रदेश असताना वेगळ्या तेलंगणा निर्मितीला ‘टीडीपी’चे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे जगनमोहन यांनी उघड विरोध केला होता. यामुळे तेलंगणावासीयांच्या मनात त्यांच्याविषयी राग होता. आपल्या रागाला मतपेटीतून उत्तर देत जनतेने केसीआर यांना अनेक्षितपणे चाल दिली. आता या दोन्ही बड्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचून केसीआर यांनी आपली ताकद वाढविली आहे. तुलनेत नव्याने उदयाला आलेल्या अन्य नेत्यांकडून केसीआर यांची कोंडी करता येईल, अशा कोणत्याही डावपेचांची आखणी होतांना दिसत नाही. याचा केसीआर यांनाच लाभ होण्याची सध्या तरी चिन्हे दिसत आहेत.\nमिळवा लेख बातम्या(Article News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nArticle News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:वासरात लंगडी गाय|खबर राज्याची|TELANGANA POLITICS|political changes|election\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदीडपट हमीभाव आणि विजयाची हमी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-12-10T00:46:26Z", "digest": "sha1:66HE4LS2JLV2RSOCWE4YPI52O52WFJFH", "length": 14565, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications कशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी\nकशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – जीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले.. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.\nदिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मोदी बोलत होते.\nPrevious articleकशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी\nNext articleभद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेचा सलग पाचव्यांदा भगवा\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकणकवलीत भाजपचे संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा\nकुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही; हडपसरमधील पत्रकामुळे...\nदुष्काळाकडे लक्ष देण्यासाठी कुंभकर्णाला जागं करणार – उध्दव ठाकरे\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘हेच का अच्छे दिन’, मुंबईत शिवसेनेची इंधनदरवाढीवर बॅनरबाजी\nमराठा आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्यांची नावे योग्य वेळी सांगणार – नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/", "date_download": "2018-12-10T00:52:18Z", "digest": "sha1:NUSVAMNZGMRBSRE6RRBRVE2L4LR2M4WC", "length": 30362, "nlines": 346, "source_domain": "pcbtoday.in", "title": "Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी क��यदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या चर्चांना उधाण\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन” – अजितदादा पवार\nसुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे, तर उत्तम सेल्फीपटू – विजय शिवतारे\nपुणे, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उत्कृष्ट खासदार नाहीत, तर फक्त उत्तम सेल्फीपटू आहेत, अशी बोचरी टीका राज्यमंत्री विजय...\nकासारवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमहापालिका आणि शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत – आमदार...\nअकोल्यात जुगार खेळणाऱ्या तीन नगरसेवकांसह २८ जणांना अटक\nआगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा-ओबीसी संघर्ष उद्भवेल – अॅड. प्रकाश आंबेडकर\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – लिफ्टचा बहाणा करुन एका दुचाकीस्वाराला निर्जनस्थळी नेत चोरट्याने लुटले. ही घटना शनिवारी (दि.८) पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंपरी, भिमनगर येथील...\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nपिंपरी, दि. ८ (पीसीबी) - रावेत पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक कामे, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कामे, विद्युत विभागातील नियमित दुरूस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी...\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nकासारवाडीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nचिंचवड, दि. ९ (पीसीबी) – ‘माझा विवाह होत नाही, मी ‘एचआयव्ही’ ग्रस्त आहे, मला विवाह करायचा आहे. त्यासाठी मुलगी पाहा,’असे एक तरूण रावेत येथील...\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nचिंचवड, दि. ९ (पीसीबी) – चिंचवड वाल्हेकरवाडी येथील स्पाईन रोडजवळील मोठ्या सिमेंटच्या पाईपजवळ आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळ्याने खळबळ...\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nपुणे, दि. ९ (पीसीबी) - पाटलांनी आता लावणीच्या कार्यक्रमाला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडे पाठवावी, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी...\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधा��्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा...\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nबीजिंग, दि. ९ (पीसीबी) - जागतिक सौंदर्य स्पर्धेत महत्त्वपूर्ण मानली जाणारी ‘मिस वर्ल्ड २०१८’चा मुकुट मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डी लिऑन हिने पटकावला. चीनच्या सान्या...\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा पहा लाईव्ह\n“पीसीबी” घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा\nमद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री जोरदार दंगा\nनिगडी ते दापोडी महामार्गावरील बीआरटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कशी आहे बीआरटी सेवा\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nमुंबई, दि. ९ (पीसीबी) - घाटकोपरमधील व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला १४...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nधुळे, दि. ९ (पीसीबी) - आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मालेगाव रोडवरील खासगी रूग्णालयात दाखल...\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nऔरंगाबाद, दि. ९ (पीसीबी) - इंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला आरक्षण होते, मात्र, काँग्रेसने ते काढून घेत मराठ्यांना कुणबी ठरवले, असा आरोप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ...\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nजालना, दि. ९ (पीसीबी) – मित्र पक्ष भाजपने शिवसेनेची वाट लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे. याला मित्र म्हणावे का वैरी असा सवाल करून मागच्या...\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nधुळे, दि. ९ (पीसीबी) – माझ्या गाडीवर केलेला हल्ला भाजपच्या गुंडांनी केला असून पोलिसांना भाजपने मॅनेज केले आहे, पोलीस चोर आहेत. विकले गेले आहेत....\nपिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे रिक्षाचालक मुजोर\nकार्तिकी एकादशीचा आज सोहळा; अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा\nकामशेतमध्ये डंपरला मागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू\nलोणावळ्यामध्ये शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nराष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची १२ डिसेंबरनंतर घरवापसी – धनंजय मुंडे\nअंबरनाथमध्ये रामदास आठवलेंच्या कानशिलात लगावली; तरूणाला बेदम मारहाण\n१६ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘पॅडमॅन’ चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nमुंबईतील व्यापारी हत्येप्रकरणी ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला अटक\nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास...\nनारायण राणेंनी प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी इतका मोठा पक्ष आहे का\nचार राज्यांच्या निकालानंतर भाजपमध्ये फूट; नाना पटोलेंचा दावा\nनारायण राणेंकडून माझ्या हत्येची सुपारी ; भाजप नेते संदेश पारकरांचा आरोप\nइशा – आनंदच्या विवाहापूर्वी अंबानी कुटुंबाची अन्नसेवा\nराजेश्वर उदानी हत्या प्रकरणी मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी सचिवाला अटक\nअभिनेता शाहिद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याची अफवा\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nथेरगावमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक\nगोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरात हिंसक आंदोलन; आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षकाची गोळी घालून केली...\nडीवायएसपी भाग्यश्री नवटकेंना तुरूंगात टाका; अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ – बाबुराव...\nमुंबईत राजन गँग भाजपसाठी काम करत आहे; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अ��्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-09T23:21:45Z", "digest": "sha1:ZHZV6TNVK7CELBJ5ZNJ332DYL76IZRGM", "length": 6776, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्यप्रदेशात दरवर्षी दहा लाख नोकऱ्या देण्याचे भाजपचे आश्‍वासन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमध्यप्रदेशात दरवर्षी दहा लाख नोकऱ्या देण्याचे भाजपचे आश्‍वासन\nभोपाळ: भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेशसाठी निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यात त्यांनी दरवर्षी दहा लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची ग्वाही मतदारांना दिली आहे. भाजपने या जाहींरनाम्याला दृष्ट्रीपत्र असे नाव दिले आहे. पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते या दृष्टीपत्राचे प्रकाशन झाले.\nयावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी दहा लाख नोकऱ्यांसह राज्यात मोफत शिक्षण देण्याचीही घोषणा केली. ते म्हणाले की आम्ही राज्याच्या विकासाचा एक विस्तृत रोडमॅप तयार केला आहे तसेच राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत.\nया निवडणुकीत भाजपची मुख्य लढत कॉंग्रेस पक्षाशी आहे. या पक्षाने गेल्याच आठवड्यात आपला निवडणूक जाहीर नामा प्रकाशित केला असून त्यात त्यांनीही हिंदुत्वाची कास धरली आहे. राज्यात स्वतंत्र अध्यात्मिक विभाग सुरू केला जाईल, संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले जाईल तसेच गोरक्षण आणि गोशाळांना प्रोत्साहन दिले जाईल अशी आश्‍वासने कॉंग्रेसनेही या जाहींरनाम्यात दिली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेसकडून भाजपला गोव्यात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान\nNext articleनायर इगल्स्‌, शिवनेरी लायन्स्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/anandvan-mitramelava.html", "date_download": "2018-12-10T00:16:56Z", "digest": "sha1:XXRRR5KOSN4R6DHPLNS6IKGDIQFT2BYI", "length": 19105, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आनंदवन मित्रमेळावा- पु.ल. देशपांडे Anandvan Mitramelava", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जा�� एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआनंदवन मित्रमेळावा- पु.ल. देशपांडे Anandvan Mitramelava\nप्रिय मित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहो \n'प्रिय मित्र बाबा' म्हटल्याबरोवर आपल्यापैकी काही लोकांना कदाचित धक्का बसला असेल काही लोकांना थोडा उध्दटपणाही वाटला असेल. पण काय कोण जाणे मला अलिकडे आदरणीय वगैरे शब्दांची भीती वाटायला लागली आहे. ज्याला ज्याला म्हणून आदरणीय म्हटलं त्यांनी त्यांनी निराशेशिवाय पदरात काही टाकलं नसल्यामुळे बाबांनाही आदरणीय आणि पूज्य करुन टाकण्याची माझी तरी तयारी नाही. याचा अर्थ, माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी त्यांना आदरणीय म्हटलं ते अंतःकरणापासून म्ह्टलं नाही असं मात्र मी म्हणत नाही.\nमित्रहो, आपल्या मेळाव्याचं नावच आहे 'मित्रमेळावा'--- त्यामुळे उपचार, कार्यक्रमाची शिस्त वगैरे गोष्टी, किंवा आलेल्या पाहुण्याचं यथोचित स्वागत या गोष्टी मित्रत्वाच्या भावनेने जेवढ्या साधता येतील तेवढ्याच पाहायच्या आहेत.\nबाबांच्या कार्याची दाद कोणी द्यावी बाबांच्या कार्याची दाद द्यायलासुध्दा रवींद्रनाथांच्या इतका प्रतिभावंत आणि त्याबरोबरच कार्यवंत पाहिजे. रवींद्रनाथांनी नुसतचं शांतिनिकेतन फ़ुलवलेलं नाही. श्रीनिकेतन उभारलं. म्हणजे जिथे जमिनीची आराधना झाली आणि जमीनीची मशागत होऊन हिरवं धान्य ज्या वेळेला वर आलं तेव्हाच चित्र पुरं झालं.\nआपण अलिकडे बोलताना म्हणतो पीSSस, पीस. शांती देअर इज नो पीस विदाऊट प्रोस्पेरिटी - आणि प्रोस्पेरिटीसाठी श्री लागते. म्हणून ते श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन एकत्र आलं. आणि हे रवींद्रनाथांनी कशासाठी केलं देअर इज नो पीस विदाऊट प्रोस्पेरिटी - आणि प्रोस्पेरिटीसाठी श्री लागते. म्हणून ते श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन एकत्र आलं. आणि हे रवींद्रनाथांनी कशासाठी केलं जेव्हा ही अशी जमिनीतून येणारी निर्मिती, माणसाच्या हातांनी घडविलेली निर्मिती आणि प्रतिभेतून घडलेली निर्मिती या एकत्र येतात त्याच वेळेला आनंद संभवतो म्हणून इतर वेळेला मजा जेव���हा ही अशी जमिनीतून येणारी निर्मिती, माणसाच्या हातांनी घडविलेली निर्मिती आणि प्रतिभेतून घडलेली निर्मिती या एकत्र येतात त्याच वेळेला आनंद संभवतो म्हणून इतर वेळेला मजा तेव्हा मजा आणि आनंद या दोन गोष्टींमधील फ़रक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण मजा खूपच करतो, पण त्या मजेला अर्थ नसतो. त्या मजेला आनंद जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथे निर्मितीचा निराळा साक्षात्कार घडावा लागतो. सौंदर्य हा शब्द आपण वाटेल तसा वापरत असतो. जाहिरातीत तर सगळंच सुंदर असतं. पण देखणं काय असतं तेव्हा मजा आणि आनंद या दोन गोष्टींमधील फ़रक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण मजा खूपच करतो, पण त्या मजेला अर्थ नसतो. त्या मजेला आनंद जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथे निर्मितीचा निराळा साक्षात्कार घडावा लागतो. सौंदर्य हा शब्द आपण वाटेल तसा वापरत असतो. जाहिरातीत तर सगळंच सुंदर असतं. पण देखणं काय असतं काय खरं तर सुंदर असतं काय खरं तर सुंदर असतं कवी बोरकरांनी म्हटलं आहे-- 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे'. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेले आहेत ते देखणे आहेत आणि इथे अशा हातांनी निर्मिती केलेली आहे की जेथे निर्मितीला आवश्यक असणारी वाटच नियतीने त्यांच्याकडून हिरावून घेतलेली आहे. ज्या वेळेला बोटं नसलेला माणूस त्या नसलेल्या बोटांनी बोटं असलेल्या लोकांना आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवतही असतो त्या वेळी तिथे देखणेपण असं साक्षात प्रकट होतं आणि रुग्णालयाचं आनंदवन होतं.\nसामाजिक कार्य आमच्याकडे लोकांनी केली नाहीत असं मी तरी कशाला म्हणू अतिशय सुंदर अशा प्रकारची कार्य केली. निरनिराळ्या प्रकारची कार्ये केली. त्या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मी असं म्हणेन की, विधायक कार्याला सौंदर्याची सतत जोड राहिल्याशिवाय त्यातून खरा आनंद निर्माण होत नसतो. हे कार्य बाबांनी केलं. त्या तोडीचं कार्य या भारताच्या भूमीत कुणीही केलेलं नाव्हतं. असलं जर केलेलं तर मी जरुर सांगेन की, चुकल माझं अतिशय सुंदर अशा प्रकारची कार्य केली. निरनिराळ्या प्रकारची कार्ये केली. त्या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मी असं म्हणेन की, विधायक कार्याला सौंदर्याची सतत जोड राहिल्याशिवाय त्यातून खरा आनंद निर्माण होत नसतो. हे कार्य बाबांनी केलं. त्या तोडीचं कार्य या भारताच्या भूमीत कुणीही केलेलं नाव्हतं. असलं जर केलेलं तर मी जरुर सांगेन की, चुकल माझं आणि ते चुकलं म्हणण्याचीसुध्दा मला धन्यता वाटेल. पण अशा प्रकारचं जे हे कार्य आहे ते कुणी केलं आणि ते चुकलं म्हणण्याचीसुध्दा मला धन्यता वाटेल. पण अशा प्रकारचं जे हे कार्य आहे ते कुणी केलं एका महाकवीने केलं. कारण बाबांनी सांगितलं आहे, \"अवर वर्क-\" आणि एक लक्षात घ्या, इथे बाबा अवर वर्क म्हणतात, माय वर्क म्हणत नाहीत. \"-अवर वर्क इज अ पोएम इन ऍक्शन.\" इथं जे कार्य प्रकटलेलं आहे ते कृतीतून प्रकटलेलं अनोखं काव्य आहे-इतर वेळी जे शब्दातुन प्रकट होत असतं ते कृतीतून प्रकटलेलं आहे. बाबा नेहमी म्हणत असतात की, 'प्रभूचे हजार हात'. मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही. माझं त्याचं काही भांडण नाही. त्यामूळे तो माझ्यावर रागवेल अशी मला भीती नाही. त्याला फ़ारसं रागवता येतं यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या प्रभूबद्दल मला काही माहिती नाही. परंतु माझ्या दृष्टीने मी प्रभू त्यालाच म्हणेन की ज्याला 'प्रभू' मधला 'भू' जवळचा वाटतो. प्रकर्षाने जो 'भू' जवळ जातो तो प्रभू असंच मला वाटतं. हीच प्रभूची व्याख्या असायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रभूचे हजार हात तुम्हाला-समोर पाहा-दिसतील. प्रत्येक झाडाची फ़ांदी हा असा स्वर्गाकडे निघालेला हात आहे-प्रकाशाकडे धावत सुटलेला हात आहे. त्याच्यापासून आपल्याला मंत्र घ्यायचे आहेत. तपोवनामध्ये ऋषीमुनी जाऊन बसत असत. झाडांच्यापाशी पुन्हा धावत असत. झाडांपाशी धावणाराचं कामच हे होतं की एका क्षणामध्ये जमिनीच्या आत आत जाण्याचं वेड आणि दुसर्‍या क्षणामध्ये आकाशाकडे जाण्याची ओढ. म्हणजे तो एखाद्या शेतकऱ्यासारखा जमीनीचा शोध घेत निघालेला आणि दुसऱ्या बाजुने एखाद्या प्रतिभावान कवीसारखा आकाशाकडे झेप घेत असलेला, असं ज्या वेळेला व्यक्तिमत्व दोन्ही बाजूला फ़ुललेलं असतं त्याच वेळेला त्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. अलिकडे व्यक्तिमत्त्व हा शब्द आपण कोणाच्याही बाबतीत वापरतो. शब्दांचा म्हणजे आपण नुसता धुमाकूळ चालवला आहे. एक अगदी चिल्लर माणूस-काही तरी सात आठ मासिकांतून गोष्टी छापून आलेल्या-\"आमच्या व्यक्तिमत्वाला इ.इ.\" म्हणताना ऐकुन मी म्हटलं, अरे, हे उंदराने स्वतःला ऐरावत म्हणण्यासार्खे आहे. पण व्यक्तिमत्व केव्हा येतं एका महाकवीने केलं. कारण बाबांनी सांगितलं आहे, \"अवर वर्क-\" आणि एक लक्षात घ्या, इथे बाबा अवर वर्क म्हणतात, माय वर्क म्हणत नाहीत. \"-अवर वर्क इज अ पोएम इन ऍक्शन.\" इथं जे कार्य प्रकटलेलं आहे ते कृतीतून प्रकटलेलं अनोखं काव्य आहे-इतर वेळी जे शब्दातुन प्रकट होत असतं ते कृतीतून प्रकटलेलं आहे. बाबा नेहमी म्हणत असतात की, 'प्रभूचे हजार हात'. मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही. माझं त्याचं काही भांडण नाही. त्यामूळे तो माझ्यावर रागवेल अशी मला भीती नाही. त्याला फ़ारसं रागवता येतं यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या प्रभूबद्दल मला काही माहिती नाही. परंतु माझ्या दृष्टीने मी प्रभू त्यालाच म्हणेन की ज्याला 'प्रभू' मधला 'भू' जवळचा वाटतो. प्रकर्षाने जो 'भू' जवळ जातो तो प्रभू असंच मला वाटतं. हीच प्रभूची व्याख्या असायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रभूचे हजार हात तुम्हाला-समोर पाहा-दिसतील. प्रत्येक झाडाची फ़ांदी हा असा स्वर्गाकडे निघालेला हात आहे-प्रकाशाकडे धावत सुटलेला हात आहे. त्याच्यापासून आपल्याला मंत्र घ्यायचे आहेत. तपोवनामध्ये ऋषीमुनी जाऊन बसत असत. झाडांच्यापाशी पुन्हा धावत असत. झाडांपाशी धावणाराचं कामच हे होतं की एका क्षणामध्ये जमिनीच्या आत आत जाण्याचं वेड आणि दुसर्‍या क्षणामध्ये आकाशाकडे जाण्याची ओढ. म्हणजे तो एखाद्या शेतकऱ्यासारखा जमीनीचा शोध घेत निघालेला आणि दुसऱ्या बाजुने एखाद्या प्रतिभावान कवीसारखा आकाशाकडे झेप घेत असलेला, असं ज्या वेळेला व्यक्तिमत्व दोन्ही बाजूला फ़ुललेलं असतं त्याच वेळेला त्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. अलिकडे व्यक्तिमत्त्व हा शब्द आपण कोणाच्याही बाबतीत वापरतो. शब्दांचा म्हणजे आपण नुसता धुमाकूळ चालवला आहे. एक अगदी चिल्लर माणूस-काही तरी सात आठ मासिकांतून गोष्टी छापून आलेल्या-\"आमच्या व्यक्तिमत्वाला इ.इ.\" म्हणताना ऐकुन मी म्हटलं, अरे, हे उंदराने स्वतःला ऐरावत म्हणण्यासार्खे आहे. पण व्यक्तिमत्व केव्हा येतं की ज्याच्या आचरणातून, उच्चारातून, कृतीतून आपल्याला पदोपदी जाणवत असतं की, ज्याचे पाय आत आत जमीनीचा शोध घेत घेतही चाललेले आहेत आणि क्षणाक्षणाला हजार रीतीने फ़ुलणाऱ्या झाडासारखे प्रकाशाचा शोधही चालू ठेवीत आहेत की ज्याच्या आचरणातून, उच्चारातून, कृतीतून आपल्याला पदोपदी जाणवत असतं की, ज्याचे पाय आत आत जमीनीचा शोध घेत घेतही चाललेले आहेत आणि क्षणाक्षणाला ��जार रीतीने फ़ुलणाऱ्या झाडासारखे प्रकाशाचा शोधही चालू ठेवीत आहेत जमीनीतले रस ओढून घेत, वारा, वादळ, पाऊस अंगावर घेत घेत फ़ुलणारं ते व्यक्तिमत्त्व. मला तरी असं वाटतं की, भारतात ज्या व्यक्तिमत्त्वाचा पाच अक्षरात उल्लेख करता येईल ती म्हणजे बाबा आमटे ही अक्षरे\nमी आनंदवनात आल्यावर मला जर सगळ्यात वृक्ष कोणता आवडत असेल तर बाबा नावाचा वृक्ष. हा मला सगळ्यामध्ये जास्त आवडतो. त्या वृक्षाकडून मला फ़लप्राप्ती होते. सुगंध मिळतो. त्या वृक्षाकडून मला सावली मिळते. असा काही मी ऊन्हाने फ़ार तळपत असतो, म्हणून सावलीचा शोध घेतो, असं नाही. परंतु आम्हाला खरी सावली म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. इथे आल्यानंतर कळतं-अरेच्या, सावली म्हणजे अशी की, जी वरच्यावर प्रकाशाच्या किरणांशी खेळ खेळत बसलेल्या आपल्या पानांच्या रुपाने आणि खाली आपल्याला वर जरा मधून मधून बघत जा म्हणून सुध्दा सांगत बसलेली आहे अशी. नाही तर काय हो, आम्ही पटकन 'सावली' निर्माण करु शकतो. त्याला स्वतःचा बंगला म्हणतो. ही सावली नव्हे. ते बंगल्याचं असतं-'सावली' तेव्हा ती सावली नव्हे तेव्हा ती सावली नव्हे ही सावली अशी की जी क्षणाक्षणाला वर जात असते आणि क्षणाक्षणाला ती सावली आपल्याला प्रकाशाचा झोत कुठल्यादिशेने चालला आहे ह्याची जाणीव करुन देत असते. चार भिंतीच्या घरामध्ये बसलेल्या सावलीमध्ये ही जाणीवच नष्ट झालेली असते. ती फ़िरती सावली जिथे भेटते तिथे ती खरी सावली ही सावली अशी की जी क्षणाक्षणाला वर जात असते आणि क्षणाक्षणाला ती सावली आपल्याला प्रकाशाचा झोत कुठल्यादिशेने चालला आहे ह्याची जाणीव करुन देत असते. चार भिंतीच्या घरामध्ये बसलेल्या सावलीमध्ये ही जाणीवच नष्ट झालेली असते. ती फ़िरती सावली जिथे भेटते तिथे ती खरी सावली ती इथे लाभते. मी अनेक वर्षे इथे येतो आहे. बाबांचा माझा परिचय झाल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेलेली आहेत. दरवेळेला वाटतं की आता झालं ती इथे लाभते. मी अनेक वर्षे इथे येतो आहे. बाबांचा माझा परिचय झाल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेलेली आहेत. दरवेळेला वाटतं की आता झालं संपलं पलिकडल्या डोंगराची शिखरं बाबा दाखवायला लागतात. एक शिखर गेल्यावर वाटतं, आली बरं का कांचनगंगा... कुठली येते ती आणखी पुढे आहे...त्याच्यावर आणखी एक शिखर असतं. बाबांच्या बरोबर प्रवास करतांना-म्हणजे विचारविनिमयाचा प्रवास करतांना, ���्यांचे विचार ऐकतांना-लक्षात येतं की, यांना शेकडो हिमशिखरं आपली सादच देत राहीली आहेत. ती संपायलाच तयार नाहीत.\n(आनंदवन मित्रमेळावा, फेब्रुवारी १९७९: पु.लं.नी केलेल्या भाषणातील काही भाग)\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/farmer-suicides-in-maharashtra-13-1742243/", "date_download": "2018-12-10T00:25:03Z", "digest": "sha1:X6YJCVO4MXCWGHH2HKSJXJWWEDLFIWJZ", "length": 12700, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmer suicides in Maharashtra | पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nपत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या\nपत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या\nघरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना\nघरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना\nघरगुती वादातून एकाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलींची हत्या करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कृष्णा तात्याराव देवरे (वय ३२), शिवकन्या कृष्णा देवरे (वय ३०), सर्वदा (वय ६) व हिंदवी (वय ५), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी दिली.\nघटनेबाबत वडोदबाजार पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) हे आळंद ते बोरगाव रस्त्यावरील काहीसे आडवळणावरचे गाव. प्रिंप्री तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तात्याराव देवरे यांचा कृष्णा हा सर्वात मोठा मुलगा. त्याला तीन लहान भाऊ. कृष्णा देवरे हे आपल्या आई-वडील व कुटुंबासह एकाच ठिकाणी वेगळय़ा घरात राहत होते. नेहमीप्रमाणे कृष्णा देवरे यांचे वडील व आई सकाळी उठून घराच्या पाठीमागील वाडय़ात चहा घेत होते. बराच वे��� होऊन गेला तरी कृष्णाच्या घराच्या दरवाजा उघडलेला दिसला नाही, त्यामुळे ते कृष्णा राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडायला गेले असता त्यावर एक चिठ्ठी लावलेली आढळली. त्यामध्ये लिहिले होते ‘आधी पोलिसांना फोन करा, नंतर दरवाजा उघडा.’ तसेच चिठ्ठीवर आठ वेळेस ‘राम.. राम..’ असे लिहिले होते. तात्याराव यांनी आत डोकावून बघितले असता कृष्णा हे पत्र्याच्या आढय़ाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.\nपोलीस पाटील पांडुरंग पवार यांनी वडोदबाजार पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवकन्याच्या डोक्यात शस्त्राचा घाव होता, तर सर्वदा, हिंदवी यांचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले. घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वदोडबजार प्राथमिक केंद्रात पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली.\nदरम्यान, कृष्णा व त्याची पत्नी शिवकन्या यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. काही दिवस शिवकन्या ही सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील माहेरीही राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा सासरी आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतव���ुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090618/nagarvrt.htm", "date_download": "2018-12-10T00:21:14Z", "digest": "sha1:ODG33IJVY5CGGYV3MKNFYMG5ZX65UUFF", "length": 31464, "nlines": 93, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १८ जून २००९\nपंधरा वर्षे रेंगाळलेला ‘मार्ग’ अखेर मोकळा\nनाशिक-पुणे महामार्गाला पर्यायी म्हणून होणाऱ्या बाह्य़वळण रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन याआधीच पूर्ण झाले असून, त्यापोटी सव्वासहा कोटी रुपयांचा मोबदला संबंधितांना देण्यात आला. बायपासमुळे या मार्गावरील नेहमी होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी फुटणार आहे. एकूण ९.०३७ किलोमीटर लांब व ६० मीटर रुंदीचा बाह्य़वळण मार्ग पुण्याच्या बाजूकडून रायतेवाडी, तर नाशिक बाजूच्या अमृतवाहिनी महाविद्यालयापर्यंत आहे.\nसदस्यांच्या प्रश्नांना पदाधिकारी उत्तरे देणार का\nजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पदाधिकाऱ्यांनीच उत्तरे द्यावीत, असे बंधन जि. प. अधिनियमानुसार असताना ही जबाबदारी विभागप्रमुखांवर ढकलण्याच्या प्रथेस उद्या (गुरुवारी) होणाऱ्या कार्यकाळातील अखेरच्या सर्वसाधारण सभेत तरी छेद दिला जाणार का, असा प्रश्न सदस्य उपस्थित करीत आहेत. जि. प. अंदाजपत्रकीय सभा उद्या होत आहे.\nवाडिया पार्कसमोरील अनधिकृत भाजीबाजार उठवला\nवाडिया पार्कसमोरील रस्त्यावर दर बुधवारी भरणाऱ्या भाजीमंडईवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अखेर आज कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. सकाळीच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना प्रामुख्याने या अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत असे. रस्त्याच्या मध्ये, तसेच दोन्ही बाजूंनाही भाजीची दुकाने मांडून हे विक्रेते संपूर्ण रस्ताच अडवून टाकत. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत असे.\nभगवतीपूर ट्रस्टच्या नियुक्तयांना ‘बंद’ पाळून विरोध\nसरपंचासह १२५जणांवर जमावबंदीचा गुन्हा\nकोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळाच्या विरोधात गावकऱ्यांनी गावात आज उत्स्फूर्त ‘बंद’ व रास्ता रोको आंदोलन केले. नियुक्त प्रशासकीय मंडळ ग्रामसभेला मान्य नसून ग्रामसभेतून नवीन विश्वस्त मंडळ नेमावे, अशी प्रमुख मागणी आज आयोजित ग्रामसभेत एकमुखाने करण्यात आली. दरम��यान, या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी सरपंच खर्डे यांच्यासह १२५जणांवर गुन्ह्य़ाची नोंद केली.\nअंगठेबहाद्दरांनाही व्हायचंय ‘विशेष कार्यकारी अधिकारी’\nतालुका दंडाधिकाऱ्यांखालोखाल अधिकार असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर आता चक्क अंगठेबहाद्दरही हक्क सांगू लागले आहेत पदासाठी चारित्र्य पडताळणी होत असली, तरी कुठलीही शैक्षणिक पडताळणी मात्र होत नाही पदासाठी चारित्र्य पडताळणी होत असली, तरी कुठलीही शैक्षणिक पडताळणी मात्र होत नाही बहुधा त्यामुळेच तालुक्यातील दोघा अंगठेबहाद्दरांना हा अधिकार देण्याची शिफारस करण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी हे अतिशय महत्त्वाचे व जबाबदारीचे पद आहे.\nलिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे कांदाफेक आंदोलन\nकृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता येवले येथील व्यापाऱ्यास कांदा खरेदीची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ लिलाव बंद ठेवले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांदाफेक आंदोलन केले.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा खरेदीत कोणा एका व्यापाऱ्याची मक्तेदारी न ठेवता मागेल त्याला कांदा खरेदीची परवानगी देण्याचे मान्य केल्यावर व लिलाव सुरू करण्याचे आदेश दिल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.\nकिल्ल्याच्या विकासासाठी सरकारी समिती\nनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद केल्यानंतर राज्य सरकारने आता या सर्व कामाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठजणांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीबाबतचा शासन निर्णय आजच मंत्रालयातून जाहीर करण्यात आला.\nवार्षिक योजनांच्या अभ्यासगटात जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांची निवड\nराज्यातील जिल्ह्य़ांच्या जिल्हा वार्षिक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाचे सदस्य म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची निवड करण्यात आली. नियोजन विषयातील तज्ज्ञ म्हणून ही निवड करण्यात आली.\nइतर अवयवांसारखे हात, त्यांचे कामही इतर अवयवासारखं महत्त्वाचं. पण तरीही मानवी मनानं याच हातांचा इतका व्यापक आणि अद्भूतही वापर केला की कोणीही स्तिमीत व्हावे. या दोनाक्षरी रुपातील किमया जाणण्यासाठी हातच्या कांकणाला आरसा कशाला म्हणून सरळ सरळ ‘हात’ या विषयालाच हात घालावा हे उत्तम. पण नाहीच चालणार हातघाईवर येऊन त्यासाठी नसता आफत मात्र यायची हातोहात फसवले जाण्याची म्हणून सरळ सरळ ‘हात’ या विषयालाच हात घालावा हे उत्तम. पण नाहीच चालणार हातघाईवर येऊन त्यासाठी नसता आफत मात्र यायची हातोहात फसवले जाण्याची वास्तवात या ‘हाता’चा इतका विपुल आणि अनेक अंगांनी वापर होत असतो की त्या रुपाला जीवनाची हातगाडीच म्हणावं.\nकष्टक ऱ्यांचा नेता - कॉम्रेड भास्करराव जाधव\nकॉ म्रेड भास्करराव जाधव यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या आठवणींचा उमाळा मनात दाटला की, इतिहासाची पाने भराभरा उलटली जातात. कॉम्रेड जाधव हे मातीला धरून असलेले कम्युनिस्ट नेते होते. कम्युनिस्ट विचारसरणी व स्थानिक परिस्थिती यांची ते उत्तम प्रकारे सांगड घालत. कॉम्रेड जाधव यांचा परिचय १९६५ साली झाला. मी नगर कॉलेजमध्ये शिकत होतो. सकाळी अकरानंतर कॉलेज संपून घरी येत असे.\nपिपाडा यांच्या अंगरक्षकप्रकरणी खंडपीठात जनहित याचिका\nनिकृष्ट कामांच्या चौकशीसाठी समिती नेमणार - शेळके\nपाथर्डी शहरामध्ये ३ कोटींची विकासकामे - गर्जे\n‘तीर्थक्षेत्र विकासकामांना पुणतांब्यात गती मिळावी’\nपगाराच्या आश्वासनानंतर सेतू कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे\nधनवटे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवावा - विखे\nकोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात शरीरसौष्ठव स्पर्धा\nसेक्रेड हार्ट शाळेतील अनेक त्रुटी तपासणीत उघड\nदेवगडच्या पालखीचे प्रस्थान; नेवाशात पहिला रिंगण सोहळा\nजलव्यवस्थापनच्या सभेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनुपस्थित\nसहाव्या वेतन आयोगाच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्य़ात चर्चासत्र\n‘कम्युनिटी कॉलेज’मध्ये निरक्षरांनाही प्रवेश\n‘विद्यार्थ्यांनी दूरदर्शीपणे करिअरची निवड करावी’\nबाभळेश्वरला वादळी पाऊस; १० गावांचा वीजपुरवठा खंडित\nआज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे घरे, हॉटेलांवरील पत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली. तसेच मुळा-प्रवरा वीज संस्थेचे खांब पडल्याने ३३ के. व्ही. व ११ के. व्ही.मध्ये बिघाड झाला. त्यामुळे आठ ते दहा गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. सायंकाळी अचानक जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. शेतातील चारापिके भुईसपाट झाली. या वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडून गेले. हॉटेलांचेही छप्पर उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. लोणी, कोल्हार आणि पिंप्री निर्मळ या भागात तुरळक पाऊस झाला. वाऱ्याने खांब पडल्याने ममदापूर, हसनापूर, राजुरी, तिसगाववाडी, सोनगाव, सात्रळ, श्रीरामपूर एमआयडीसी या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.\nकदम, शेळके, जाधव ‘श्रीगोंदे’चे कामगार संचालक\nश्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी बापूराव कदम, अप्पासाहेब शेळके व रमेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.कारखाना संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. हे तिघेही तालुक्यातील रहिवासी असून, गेल्या ३० वर्षांपासून कारखाना सेवेत कार्यरत आहेत. श्री. कदम व श्री. जाधव यांना यापूर्वीही संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या मागच्या कामाचा विचार करून त्यांना पुन्हा ही संधी देण्यात आली.या नियुक्तीबद्दल त्यांचे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष केशवराव मगर, कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले, कामगार नेते रंगनाथ पंधरकर यांनी अभिनंदन केले आहे.\nसलग १२ तास विजेसाठी सोनई-राहुरी रस्त्यावर आंदोलन\nसलग बारा तास वीजपुरवठा व्हावा, या प्रमुख मागणीसाठी आज सायंकाळी तरुणांनी सोनई-राहुरी रस्त्यावर एक तास आंदोलन केले. सलग बारा तास वीजपुरवठा देण्याची घोषण ऊर्जामंत्र्यांनी केली. तथापि, तिची अंमलबजावणी सुरू न झाल्याने आज राजेंद्र लांडे व दिलीप बेल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. जळालेल्या डीपी तातडीने बदलाव्यात अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तारखेबाबत दि. २९ला बैठक\nराज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून बेमुदत संपावर जाणार असून, संपाची तारीख व कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी मुंबईत दि. २९ला दुपारी मध्यवर्ती संघटनेची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी व आर्थिक लाभ तत्काळ लागू करावेत, केंद्राप्रमाणे कालबद्ध पदोन्नती, वाहतूक व घरभाडे भत्ता मिळावा, ३९ महिन्यांची थकबाकी रोखीने मिळावी आदी मागण्यांसाठी संप केला जाणार असल्याचे खोंडे यांनी सांगितले.\nबेलिफ संघटनेच्या अध्यक्षपदी वाघमारे\nजिल्हा न्यायालयातील बेलिफ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पी. आर. वाघमारे व उपाध्यक्षपदी चंद्रकांत भिंगारदिवे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष एम. एस. वामन यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. भानुदास िपपळे (खजिनदार), सुरेश कदम (सहखजिनदार), दिलीप आंबेकर (सचिव), सुरेश लगड (सल्लागार) असे नूतन पदाधिकारी आहेत. अध्यक्षपदासाठी वाघमारे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब काजवे यांनी केली. त्यास विजय पोंदे यांनी अनुमोदन दिले.पदाधिकाऱ्यांचे जिल्हा न्यायालयातील प्रबंधक सु. ज्ञा. धावटे, सहायक अधीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ लिपीक डी. बी. धामणे आदींनी अभिनंदन केले.\nशिक्षणमंत्री विखे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार\nशालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी सत्कार केला.याप्रसंगी महासंघाचे राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे, रमेश बोरुडे, गंगाधर बोरुडे, दिलीप थोरात, रावसाहेब मरकड, सुनील चौधरी, राजेंद्र शेटे, दिनकर घोडके आदी उपस्थित होते.\nवसंतदादा पाटील पुरस्कार शहर बँकेला प्रदान\nशहर सहकारी बँकेला मुंबईतील कार्यक्रमात वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक संचालक मुकुंद घैसास, अध्यक्ष डॉ. रावसाहेब अनभुले, उपाध्यक्ष सुनील फळे, संचालक सतीश अडगटला, सुरेखा विद्ये, राजू विद्ये यांनी हा पुरस्कार स्वीकारला.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकस् असोसिएशनच्या वतीने बँकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात येते. सन २००७-०८ या वर्षांतील कामगिरीसाठी शहर बँकेला हा पुरस्कार मिळाला.\nमहाराष्ट्र सामाजिक मंचातर्फे हजारेंच्या संरक्षणाची मागणी\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र सामाजिक मंचाच्या वतीने निषेध करण्यात आला. ही सुपारी देण्याचा संशय असलेले राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मंचाच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना देण्यात आले. समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे, तसेच राजेंद्र पवार सिमोन गायकवाड, ब्रदर अ‍ॅलेक्स, दत्तात्रेय गायकवाड, डॉ. डी. एस. पट्टेकर, मायाताई जाधव आदींनी हे निवेदन दिले. हजारे यांनी संरक्षण नाकारले असले, तरी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सरकारने स्वतहून त्यांना संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\n‘दम दमा दम’ स्पर्धेत नृत्य झंकारला विजेतेपद\nसह्य़ाद्री वाहिनीवरील ‘दम दमा दम’ या नृत्याच्या लोकप्रिय कार्यक्रमात येथील नृत्य झंकारच्या संघाने विजेतेपद पटकाविले. संचालिका प्रिया ओगले यांच्या मार्गदर्शनाखालील नृत्य झंकारच्या संघाचे हे १५वे विजेतेपद आहे.यश बाळासाहेब बोठे, लाजरी राजेश परदेशी, साक्षी मयूर जामगावकर, मानसी संजय दळवी, सेजल प्रशांत गांधी, रिया मनोज मुनोत, निकिता नंद डहाणे, सिद्धी आदिनाथ कुल्हट, श्रद्धा गजानन रेखी, श्रेया सचिन जरे या बालकलाकारांचा विजेत्या संघात समावेश होता.मनपसंत, टॅलेंट व लोकनृत्य अशा ३ फेऱ्यांत ही स्पर्धा झाली. राज्यातील विविध संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते व नृत्यांगना नीता देवकर, दम दमा दमच्या संचालिका श्रीकला हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रसारण गुरुवारी (दि. १८) सायंकाळी सव्वासात वाजता होणार आहे.\nरयत सेवक बँकेच्या संचालकपदी खंडागळे बिनविरोध\nरयत सेवक बँक (सातारा)च्या संचालकपदी बँक सेवक प्रतिनिधी म्हणून राजेंद्रकुमार खंडागळे यांची एकमताने निवड झाली. खंडागळे हे रयत सेवक बँकेच्या नगर शाखेत सहायक लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.रयत सेवक बँकेच्या एम्प्लॉईज युनियनच्या सातारा येथे १५ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. या वेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष हिंदुराव बाबर होते.या वेळी झालेल्या सभेत संघटनेच्या सचिवपदी आर. बी. वाकचौरे यांचीही निवड करण्यात आली. वाकचौरे हे रयत सेवक बँकेच्या नगर शाखेत कार्यरत आहेत. या निवडीचे शाखा समितीचे अध्यक्ष व बँकेचे संचालक शिवाजी डहाळे, संचालक अंबादास शेलार, बोळीज, तांबे, पानमंद, निंबे, देवकर यांनी तसेच बँकेचे शाखाधिकारी गोरक्षनाथ थोरात व सेवकांनी स्वागत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/1/300", "date_download": "2018-12-10T00:27:32Z", "digest": "sha1:3J4P7MK7S6NJ247YSPUBEDTGAWGEB7JE", "length": 6098, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कूटप्रश्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /विषय /कूटप्रश्न\n लेखनाचा धागा भास्कराचार्य 45 Aug 8 2018 - 2:31pm\nपकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य) लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 300 Jun 10 2017 - 3:01pm\nपरिस्थितीजन्य कोडे (मनातील कथा ओळखा) लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 15 मे 22 2017 - 11:25am\n लेखनाचा धागा अदित्य श्रीपद 10 Apr 5 2017 - 5:32am\nयेतील का ते दिवस...\nनाकासमोर म्हणजेच वळत वळत हा काय चावटपणा लेखनाचा धागा स्वीट टॉकर 90 Jan 14 2017 - 8:11pm\nएक गोंधळ - टिप कोणाला किती द्यावी लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 65 Jan 14 2017 - 8:11pm\nअजून काही बेसिक प्रश्न लेखनाचा धागा धक्का 10 Jan 14 2017 - 8:10pm\nकोडे, डोके, प्याला, आशा आणि निराशा.. लेखनाचा धागा निमिष_सोनार 22 Jan 14 2017 - 8:08pm\nमी आणि \"ते\" लेखनाचा धागा प्रसन्न अ 36 मे 30 2018 - 9:07am\nकुटप्रश्न क्र. ३ लेखनाचा धागा शाबुत 41 Jan 14 2017 - 8:04pm\nकुटप्रश्न क्र. २ लेखनाचा धागा शाबुत 10 Jan 14 2017 - 8:04pm\nकुटप्रश्न क्र. १ लेखनाचा धागा शाबुत 35 Jan 14 2017 - 8:04pm\nनो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण) लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 41 Jan 14 2017 - 8:04pm\nदुसर्‍यांच्या घरात कसे वागायचे .... लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 13 Jan 14 2017 - 8:04pm\nह्या वृक्षप्रेमींचं काय करायचं लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 17 Jan 14 2017 - 8:04pm\nभीक देतो पण ढोंग आवर.. लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 34 Jan 14 2017 - 8:04pm\nगर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 107 Jan 14 2017 - 8:03pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1172/Paddy-Bunding", "date_download": "2018-12-09T23:54:46Z", "digest": "sha1:U43WQNKCF6KSQ3U7TLGAN5D2FTN7AUS4", "length": 15697, "nlines": 204, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nपश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भ विभागात मोठया प्रमाणात मजगीची कामे अनेक वर्षापासून करण्यात आलेली आहेत. तसेच खाजगीरित्या मोठया प्रमाणात क्षेत्र भात पिकाच्या लागवडीखाली आले आहे. तथापि राज्यात सातत्याने होणारी अतिवृष्टी व इतर बाबींमुळे भात खाचराच्या बांधाचे व भात खाचराचे धुपीमुळे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बांध हा मजगी /भात खाचराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बांध अंशत: अथवा पुर्णपणे फुटल्याने, ढासळल्याने इ.मुळे खाचरामध्ये पुर्ण क्षमतेने पाणी साठत नाही किंवा अडले जात नाही व त्याचा भात पिकाचे उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. किंबहूना बांध फुटीमुळे पूर्वी लागवडीसाठी असलेले क्षेत्राचे पड क्षेत्रात रुपांतर होत आहे. अशा क्षेत्रातील बांधाची व खाचराची दुरुस्ती करुन मिळणेबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी विचारात घेऊन नियोजन विभाग शासननिर्णय क्र. रोहयो-2007/प्र.95/रोहयो-1, दि. 4 मे 2009 अन्वये भात शेती बांध दुरुस्तीची कामे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत घेण्यास मान्यता मिळाली असून शासननिर्णय क्र. मग्रारो-2009/प्र.166/मग्रारो-1,दि. 20 जानेवारी 2010 अन्वये त्याचे आर्थिक मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. अशी कामे हाती घेतांना खालील मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात यावी.\nक्षेत्र निवडीचे निकष :-\nसदर गटासाठी/कामासाठी निवडलेले क्षेत्रात पूर्वी मजगी/भात खाचरांची कामे खात्यामार्फत अथवा खाजगीरित्या झालेली असली पाहिजेत.\nसात बारा उताऱ्यावर भात पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.\nखाचरांचे बांधाची किमान 50 टक्के पेक्षा अधिक धुप झालेली असावी म्हणजेच बांधाचा छेद 0.40 चौ.मी. पेक्षा कमी झालेला असावा.\nअशा कामासाठी नियमानुसार शेतकऱ्यांची संमती घ्यावी.\nतालुका कृषि अधिकारी यांनी कामासाठी निवडलेल्या क्षेत्रातील अंदाजपत्रकात नमुद केलेला जुन्या बांधाचा छेद बरोबर असल्याचे प्रत्यक्ष तपासणी करुन प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत देणे आवश्यक आहे.\nप्रत्यक्ष काम करणे :-\nप्रत्यक्ष काम करतांना प्रत्येक खाचराचे बांधासाठी लागणारे परिमाण त्या त्या खाचरामध्ये असलेल्या उंचवट्यावरुन घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत 0.15 मी. पेक्षा जास्त खोदकाम करु नये. खोदकाम करतांना खाचर समपातळीमध्ये येईल किंवा राहील याची दक्षता घ्यावी. दुरुस्त करावयाच्या बांधाचा छेद प्रत्येक ठिकाणी एकसारखा येईल याची दक्षता घ्यावी.\nजुनी भात शेती दुरुस्ती बांधाचे संकल्पचित्र\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sunil-mali-writes-about-pune-bjps-leaders-64694", "date_download": "2018-12-10T00:22:33Z", "digest": "sha1:R3KAYEUSWYCSPRAH7XKRD75TLZJOY7MG", "length": 23375, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunil Mali writes about Pune BJPs leaders उडदामाजी काळेगोरे; पुणेकरांनी काय निवडावे? | eSakal", "raw_content": "\nउडदामाजी काळेगोरे; पुणेकरांनी काय निवडावे\nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nआता भाजपचा भगवा पुणे महापालिकेवर चढल्यानंतरच्या अवघ्या पाच महिन्यांत गटबाजीनं पक्ष पोखरला जाऊ लागल्याचं चित्र दिसू लागलयं. पुण्याचे नवे कारभारी म्हणून गिरीश बापट यांचं नावं पहिल्यांदा घेण्यात येऊ लागलं होतं आणि बापटच आता आपल्या पक्षाचे कलमाडी अन अजितदादा होणार असा होरा बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात बापट यांच्या एकमुखी कारभाराच्या कल्पनेला सुरूंग लागू लागला तो महापालिकेच्या निवडणुकीआधीपासनंच.\nपुण्यात एक काळ असा होता की पुण्यातील कॉंग्रेसमधल्या गटबाजीच्या वार्ता लिहून लिहून वार्ताहरांची बोटं दुखून येत. वाचून वाचकांना वीट येई. \"पक्षातील गटबाजी म्हणजे कॉंग्रेसमधील' अशीच समजूत कार्यकर्त्यांपासनं ते पुणेकर मतदारांपर्यंतच्या सर्वांची होती. कारण शिवाजीनगरच्या कॉंग्रेस भवनमधून त्यावेळी सोन्याचा धूर निघत असे. आधीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष त्याकाळी लिंबू-टिंबू म्हणून ओळखला जाई. काही पेठांपुरतीच तर होती त्या पक्षाची मिरास गटबाजी करायला आधी पक्षात माणसं असायला लागतात. त्यामुळं फारफार तर अण्णा जोशी आणि अरविंद लेले यांनीच काही असलेली डोकी आपल्याकडं ओढायचा प्रयत्न केला तरच. म्हणजेच गटबाजी ही कॉंग्रेसमधलीच असा पुणेकरांचा समज होता.\nविठ्ठलराव गाडगीळ मंत्री-खासदार असताना त्यांना आव्हान देण्याचा पुण्यात प्रयत्न झाला. सुरेश कलमाडी हे तेव्हा शरद पवार समर्थक होते आणि त्यांनी गटबाजीने आपल्याच पक्षाच्या गाडगीळ यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत आस्मान दाखवले. परिणामी पुण्यात अण्णा जोशी यांच्या रूपाने पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला. त्यानंतर गाडगीळ गटाचे खच्चीकरण करत कलमाडीच पुण्याचे सर्वेसर्वा झाले आणि गाडगीळ समर्थक प्रकाश ढेरे हे त्यांचे पक्षातील प्रमुख प्रतिस्पर्धी बनले. कलमाडी विरोधातील गटात बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अनंत गाडगीळ आदींची नावं घेतली जायची, मात्र कलमाडी या सगळ्यांना गुंडाळून ठेवत. त्यांचं नेतृत्व एका दशकभर अबाधित राहिलं.\nपुढं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय झाला आणि \"एकच वादा, अजित दादा' असं म्हणत दादांकडंच पक्षाची सूत्रं राहिली. महापालिकेच्या दोन निवडणुका दादांचा बोलबाला होता. त्यांना कलमाडींएवढा विरोध नव्हता...\nहे सगळ आज आठवायचं कारण म्हणजे पुणेकरांनी भाजपकडं एकहाती सत्ता सोपवली तेव्हा त्यांची वेगळीच अपेक्षा होती. पुण्यातला कुठलाही निर्णय करायला दुसऱ्या कोणत्याच पक्षाची गरज त्या पक्षाला भासणार नाही, एवढं जवळपास \"शंभर नंबरी' बहुमत त्या पक्षाला मिळालं होतं. त्यातच मुंबई दरबारची सत्ताही भाजपच्याच हाती आली अन दिल्लीचीही. त्यामुळं केवळ \"हे करायचं' असं ठरवायचा अवकाश, त्याला मान्यता मिळणारच, याची खात्री त्या पक्षाला होती.\nपण... हाय दैवा, काय झाले एवढं मजबूत बहुमत त्या पक्षाला पेलवतच नसल्याचं दिसून येऊ लागलयं. गटबाजीची लागण या पक्षाला एवढ्या लवकर लागेल, असं वाटल नव्हतं. आता जनहिताचे निर्णय भराभरा होतील, ही आपली अपेक्षा \"बावळट'पणाची ठरेल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं...\nआता भाजपचा भगवा पुणे महापालिकेवर चढल्यानंतरच्या अवघ्या पाच महिन्यांत गटबाजीनं पक्ष पोखरला जाऊ लागल्याचं चित्र दिसू लागलयं. पुण्याचे नवे कारभारी म्हणून गिरीश बापट यांचं नावं पहिल्यांदा घेण्यात येऊ लागलं होतं आणि बापटच आता आपल्या पक्षाचे कलमाडी अन अजितदादा होणार असा होरा बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात बापट यांच्या एकमुखी कारभाराच्या कल्पनेला सुरूंग लागू लागला तो महापालिकेच्या निवडणुकीआधीपासनंच.\nपक्षाचा \"बहुजन चेहरा' असं ज्यांच वर्णन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं त्या खासदार संजय काकडे यांच्या रूपानं बापटांना आव्हान मिळणार, हे स्पष्ट झालचं होतं. अगदी तिकीटवाटपापासनंच काकड्यांनी बापटांचा वारू रोखायला सुरवात केली. \"आपली माणसं' तिकिटांच्या यादीत कशी बसतील, ते काकडे पाहू लागले. काकडे म्हणजे केवळ \"पैसा फेको अन तमाशा देखो,' पद्धतीचं नेतृत्व नाही, हे पक्षजनांना समजायला थोडा वेळ लागला. आता प्रत्यक्ष कारभार सुरू झाल्यावर ते आपले मोहरे खेळू लागलेत.\nसमान पाणीपुरवठा योजनेच्या निमित्तानं कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणंच आपल्यालाही जनहित वगैरेंचं काहीही देणंघेणं नाही, देणंघेणं असेल तर फक्त देण्याघेण्याचं हे भाजपनं दाखवून दिलयं. एक तर या योजनेच्या फायद्यातोट्यापेक्षा \"त्यात कोणकोणत्या कंपन्यांनी भाग घ्���ावा, कोणकोणत्या कंपन्यांना भाग घेता येऊ नये, प्रत्यक्ष खर्चापेक्षा किती पटीने टेंडर फुगले पाहिजे', याकडंच पक्षजनांचं लक्ष लागून राहिलं. निविदा रद्द करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचा फुसका दावा करण्यात आला असला तरी या निविदांकडं दिल्लीपासनं गल्लीपर्यंत अन नागपूरपासून पुण्यापर्यंतच्या सर्व भाऊ-दादा-नाना-अण्णांचं लक्ष लागून लागून राहिलं होतं.\nकोणत्या कंपनीला नागपूरमधून बॅकिंग तर कोणत्या कंपनीला मुंबईतून याची चर्चा रंगू लागली. काही मोजक्‍याच कंपन्या रिंगणात उरतील आणि ज्या उरतील त्यांची रिग म्हणजे मिलीभगत कशी होईल, यासाठी खूप कौशल्य वापरण्यात आलं. (कौशल्यविकासाकडं मोदीसाहेबांचं लक्ष आहेच म्हणा...) त्यातनं काहींच्या कंपन्या गळाल्यानं ते टेंडर उधळायच्या मागं लागले. अखेरीस काय ) त्यातनं काहींच्या कंपन्या गळाल्यानं ते टेंडर उधळायच्या मागं लागले. अखेरीस काय तर तुझी कंपनी का माझी तर तुझी कंपनी का माझी यांवरच सगळ गणित उरलं.\nपुण्याच्या कारभाऱ्यांना थेट मुख्यमंत्र्यांकडनं ब्रेक लावला जातोय... काय कारण असेल लोक बरचं काही बोलतात. असं म्हणतात, \"वर्षा'स्थित नेत्यांचा राष्ट्रवादीच्या दादांशी छत्तिसाचा आकडायं. अन पीएमपीच्या ठेकेदारांचा प्रश्‍न असो का पाणीयोजनेचा, कारभारी आतनं दादांबरोबर आहेत. अन नेमकं हेच मुंबईच्या फडणवीस नानांना आवडत नाहीये. म्हणूनच नाकापेक्षा जड होणारा मोती बाजूला ठेवण्यासाठी त्यांनीच पुण्याच्या नानांना पुढं केलयं...\n आपण म्हणत होतो... उडदामाजी काळेगोरे काय निवडावे राजकारणातले उडीद काळे ते काळेच. ते कोणत्याही पक्षाचे असोत आणि कधीच्याही काळच्या सत्तेचे असोत... कोळशातल्या खाणीतील कामगारांसारखेच राजकारणातले उडीद काळे ते काळेच. ते कोणत्याही पक्षाचे असोत आणि कधीच्याही काळच्या सत्तेचे असोत... कोळशातल्या खाणीतील कामगारांसारखेच\nसरकारनामावरील राजकीय घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा :\nधनगर आरक्षणावर भाजप खासदार चिडीचूप \nIAS केंद्रेकर : मला \"माननीय' म्हणू नका \nशरद पवार यमाच्या दाराला कुलूप लावणारा नेता - हसन मुश्रीफ​\nविरोधकांकडून मेहता यांचे आणखी तीन घोटाळे उघडकीस\nपुणे शहराचे अध्यक्ष कोण ठरविणार काँग्रेस पक्ष की सोशल मिडियावरचा 'पोल'​\nगडकरींचा तोतया ओएसडी नागपूरमध्ये अटकेत​\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nस्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्‍कर'\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nमराठा आरक्षण कोर्टात टिकणे कठीण : आठवले\nखोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय पाहता, संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58862", "date_download": "2018-12-10T00:21:25Z", "digest": "sha1:44J7EPQJ2J7Q2QWUBIYBQDA7YP72SOIR", "length": 23608, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती\nभारतीय परराष्ट्र धोर���ाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती\n\"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.\nअशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यातली ३ जहाजे - भा.नौ.पो. दिल्ली, तर्कष आणि दीपक मुंबईहून पर्शियाच्या आखाताकडे धाडली होती. मेच्या पहिल्या आठवड्यात महिन्याभराच्या तैनातीसाठी या जहाजांनी मुंबईतील आपला तळ सोडला होता. जगातील सर्वाधिक तणावग्रस्त आणि सामरिकदृष्ट्याही अतिशय संवेदनशील असलेल्या पर्शियाच्या आखातात भारताचे हितसंबंध मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत. म्हणूनच त्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी भारताला आपल्या युद्धनौका आणि हवाईदलाच्या विमानांनाही त्या प्रदेशांतील विविध तळांना नियमित भेटीसाठी पाठविणे आवश्यक वाटत आहे. म्हणूनच या मोहिमेतही नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग करण्यात येत आहे. यंदाच्या मोहिमेचे नेतृत्व नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रियर ॲडमिरल रवनीत सिंग, नौसेना मेडल, यांनी केले होते.\nमहिन्याभराच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदलाच्या जहाजांचे हे पथक ७ ते १० मे दरम्यान दुबईच्या तळावर विसावले होते. यूएईबरोबरच संपूर्ण आखाती प्रदेशाशी भारताचे प्राचीन काळापासून संबंध आहेत. सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण हे या संबंधांचे मुख्य आधारस्तंभ राहिलेले आहेत. आजही भारत आणि यूएई यांचे आर्थिक संबंध अतिशय भक्कम आहेत. त्यामुळे भारताला संयुक्त अरब अमिरातीशी लष्करी क्षेत्रातही संबंध स्थापन करणे आवश्यक वाटत आहे. भारतीय युद्धनौकांच्या ताज्या भेटीने भारत-यूएई संबंधांना विशेष गती देण्याचा प्रयत्न झालेला आहे.\nयूएईतील दौरा मुक्काम आटपून या ३ भारतीय युद्धनौका पुढच्या प्रवासाला निघाल्या आणि मजल-दरमजल करत १२ मेला ४ दिवसांच्या मुक्कामासाठी कुवेतला पोहोचल्या. १५ मेपर्यंत तेथे थांबून या युद्धनौका आणि त्यावरील अधिकाऱ्यांनी कुवेतच्या नौदलाशी विचारविनिमय आणि युद्दसरावही केले. हा मुक्काम १५ मेला हलवून दिल्ली, तर्कष आणि दीपक बहरिनकडे निघाल्या.\nमनामात बहरिनच्या नौदलाबरोबरचे संवाद, चर्चा, युद्धसराव संपल्यावर दिल्ली, तर्कष आणि दीपक आपल्या तैनातीतील शेवटच्या मुक्कामाला मस्कतच्या दिशेने निघाल्या. भारताचे ओमानशी प्राचीन काळापासून अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आजही दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्वाबरोबरच नौदल आणि हवाईदलांमध्ये सातत्याने सहकार्य होत असते. या तैनातीत २१ ते २४ मेदरम्यान या भारतीय नौदलाच्या युद्धनौका/जहाजे मस्कतमध्ये होत्या. या संपूर्ण तैनातीत या ठिकाणच्या मुक्कामाला विस्तृत स्थान होते. भारताच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या ठिकाणी भारतीय युद्धनौकांच्या मुक्कामाचे महत्त्व आणखीनच वाढत असते.\nआवडीमुळे भारतीय युद्धनौकांच्या या प्रवासाच्या बातम्यांकडे लक्ष ठेऊन असतानाच एक बातमी आली. २४ मेला भारतीय युद्धनौका आपल्या मुंबईच्या तळावर यायला निघाल्या. मुंबईजवळ आपल्या सागरी हद्दीत प्रवेश केल्यावर विनाशिका भा.नौ.पो. (म्हणजेच आय एन एस) दिल्ली आणि भा.नौ.पो. दीपक पुढे निघून गेल्या. पण भा.नौ.पो. तर्कषने थोडे मागे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात थांबून आसपासच्या परिसराचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तेव्हा दोन पाकिस्तानी युद्धनौका भारतीय युद्धनौकांचा पाठलाग करत असल्याचे तर्कषला दिसले आणि तर्कष आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात आल्यावर त्या पाकिस्तानी युद्धनौकांनी मार्ग बदलून पळ काढला.\nभारतीय नौदलाच्या या तैनातीच्या काळात प्रत्येक बंदरावर भारतीय युद्धनौकांचे आणि त्यांच्यावरील अधिकारी-नौसैनिकांचे संबंधित देशांच्या नौदलांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. यातून हिंदी महासागरावर आपले प्रभुत्व निर्माण करून शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने केलेला आहे. त्याबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टपूर्तीतही मोलाचे योगदान नौदल अशा तैनातीद्वारे देत आहे. हाच प्रदेश लक्षावधी भारतीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे, हे विशेष उल्लेखनीय.\nया तैनातीच्यावेळी भारतीय नौदलाने यूएई, कुवेत, बहरिन आणि ओमानच्या नौदलांबरोबर सागरी सुरक्षा, सागरी दहशतवाद, चाचेगिरी या मुद्द्यांवर विचारविनिमय केला. त्याचबरोबर त्या-त्या देशांच्या नौसैनिकांबरोबर समन्वय आणि परस्पर विश्वास वाढविण्याच्या हेतूने क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.\nनेहमी मुंबईच्या गल्लीबोळातल्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम घडवणाऱ्या असल्याच्या स्वरुपात सादर करणाऱ्या आमच्या मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना भारतीय नौदलाच्या या महत्त्वाच्या तैनातीची दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण त्यांचा दृष्टिकोनच असा झाला आहे की, बातमी म्हणजे गल्लीबोळातले पॉलिटिक्स, क्राईम, क्रिकेट, सिनेमा आणि असाच उथळपणा. त्यांच्या मते, सामान्य माणसाला नौदलाच्या अशा तैनातीत काही देणेघेणे नसते. मग अशा बातम्या काय महत्त्वाच्या त्या कशासाठी म्हणून द्यायच्या त्या कशासाठी म्हणून द्यायच्या एरवी छोट्या-छोट्या गोष्टींचा इश्यू करून त्यावर एकाच तालासूरात दिवसभर खुर्च्या धरून बडबडण्यात तोंडातून वाफ काढायला त्यांच्याकडे प्रचंड वेळ असतो, पण भारतीय लष्कराच्या अशा कार्याकडे पाहण्यासाठी फूरसत नसते. कारण त्याचे महत्त्व त्यांनाच कळालेले नसते. तेवढी त्यांची क्षमताही नसते. आणि एरवी हेच सारे जगात आमच्याइतके सर्वज्ञानी कुणीही नाही अशा आर्विभावात समाजात वावरत असतात. म्हणूनच भारताच्या आखाती देशांच्या संबंधांना आणि हिंदी महासागरातील सुरक्षेला बळ देत महिन्याभराने मुंबईत भारतीय युद्धनौका परतल्या तरीही ती घटना त्याच्या दृष्टीने दखलपात्र ठरलेली नाही.\nछान माहिती. मला वाटतं,\nछान माहिती. मला वाटतं, वर्तमानपत्रांनीही याची बातमी दिली नव्हती.\nधन्यवाद ह्या (ही) लेखा करता\nधन्यवाद ह्या (ही) लेखा करता +१\nया संदर्भातली ' टाइम्स ऑफ ओमान' मधली २३ मे ची बातमी खालच्या लिंक वरः-\nशेवटचा परिच्छेद म्हणजे मिडियाला दिलेली चपराक आहे... कुठे तरी बारिकशी बातमी येऊनही गेली असेल पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे तितकी नक्कीच आलेली नाही.. आणि ओमान सारख्या देशातील मिडिया ह्या गोष्टींची दखल घेते पण आपला मिडिया नाही..\nकारण त्यांचा दृष्टिकोनच .................. तरीही ती घटना त्याच्या दृष्टीने दखलपात्र ठरलेली नाही.\nछान माहिती पराग . मीडियाच्या\nछान माहिती पराग . मीडियाच्या उदासिनतेबाबत सहमत.\nयोगायोग म्हणजे हा लेख वाचण्यापुर्वी मी आमच्या शेजारच्या काकांबरोबर जे माझगाव गोदीत पाणबुडी प्रकल्पामध्ये सद्या कार्यरत आहेत त्यांच्या बरोबर नौदलात आता होत असलेल्या सुधारणे विषयी चर्चा करत होतो.\n आपण करीत असलेले कार्य अन लेखन उत्तम आहे ह्याने लोकांना एरवी कमी माहीती असलेल्या क्षेत्रांबद्दल नवी माहीती मिळेल\nरेड फ्लॅग युद्धसराव असोत की\nरेड फ्लॅग युद्धसराव असोत की अशा प्रकारची तैनाती जगभरातील प्रसारमाध्यमांचे भारतीय लष्कराच्या या हालचालींकडे लक्ष असते. आपल्याकडेही इंग्लिश/हिंदी वृत्तपत्रांनी याच्या बातम्या दिल्या. पण नेहमीप्रमाणे मराठीबाणा जपणाऱ्यांचे तिकडे लक्षही गेले नाही.\nवा पराग...... पुन्हा एकदा\nवा पराग...... पुन्हा एकदा अतिशय हटके विषयावरील उत्तम लेख....\nशेवटचा परिच्छेद म्हणजे मिडियाला दिलेली चपराक आहे... कुठे तरी बारिकशी बातमी येऊनही गेली असेल पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे तितकी नक्कीच आलेली नाही.. आणि ओमान सारख्या देशातील मिडिया ह्या गोष्टींची दखल घेते पण आपला मिडिया नाही.. >>>>>>>> +१११११११११\nलेख फोटो आवडले. चांगली माहिती\nलेख फोटो आवडले. चांगली माहिती मिळाली.\nसर्वांनाच धन्यवाद या प्रतिक्रियांसाठी. असे विषय सतत लोकांच्यासमोर येत राहणे आवश्यक आहेच - देशासाठी आणि समाजासाठीही.\nपराग, उत्तम माहिती आम्हाला\nउत्तम माहिती आम्हाला देत आहात. धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2018-12-10T00:24:09Z", "digest": "sha1:PYUAZQZVRKAA45ETGZBZMIOTUAR2CN7E", "length": 12588, "nlines": 152, "source_domain": "marathimotivation.in", "title": "आणि जागतिक इतिहास बदलला एका क्षणात - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome special आणि जागतिक इतिहास बदलला एका क्षणात\nआणि जागतिक इतिहास बदलला एका क्षणात\nनील आर्मस्ट्राँग …. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव पण तुम्हा ठाऊक आहे,\nNASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं अनेकांना हे ठाऊक नाही…. मला ही माहीत नव्हतं \nती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट… तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.\nनील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता…. त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.\nजेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , “Pilot First”.\n“काय होईल पुढे “,\n“मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे…..”\nहा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा…\nमधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला,\nक्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले … आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला … आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला … मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला…\nहा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात ….\nएडविन कडे जरी गुणवत्ता होती. त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती , परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही …\nजग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं. हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं.\nजेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा …\nक्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं…\nआपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा … घाबरण्याचा … संकोचाचा … लाजाळुपणाचा … तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो …\nअनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील ….\nजर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो… अडखळलो… घाबरलो… , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत नाही का …\nसोर्स:- WhatsApp वर viral झालेला अप्रतिम लेख\nअश्या सुंदर लेख मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा\nPrevious articleबॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला खलनायक गब्बरसिंग साकारणारे अभिनेते अमजद खान\nNext articleध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/personality-development/?filter_by=popular", "date_download": "2018-12-10T01:00:21Z", "digest": "sha1:WDCPO255I6RKX3URQEML5GQ52G5TD2Q3", "length": 6562, "nlines": 124, "source_domain": "marathimotivation.in", "title": "Personality development Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया विभागात तुम्हाला व्यक्तिमत्व विकास (Personality development ) यासाठी खास मराठी लेख वाचायला मिळतील.\nप्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण\nधेयप्राप्ती साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित ध्येय\nया वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://srinagar.wedding.net/mr/venues/429127/", "date_download": "2018-12-10T00:46:32Z", "digest": "sha1:NND3LO665YJ4ZUPMZ3NZRTBKI6YFMUYG", "length": 1688, "nlines": 31, "source_domain": "srinagar.wedding.net", "title": "Hotel Highlands Park - लग्नाचे ठिकाण, श्रीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल, शहराबाहेरील कॉम्प्लेक्स, करमणूक केंद्र, समर एरिया, गार्डन\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,69,184 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-farmer-high-court-frp-maharashtra-9295", "date_download": "2018-12-10T00:40:42Z", "digest": "sha1:CPK7OG7LKJ5F7PWG4DKYK3W2QJJ3AUDO", "length": 15202, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, farmer in high court for FRP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एफआरपी’साठी शेतकरी मुंबई उच्च न्यायालयात\n‘एफआरपी’साठी शेतकरी मुंबई उच्च न्यायालयात\nशुक्रवार, 15 जून 2018\nसोलापूर ः राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिल दिले नसल्याने आणि सरकारही या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधताना न्यायासाठी सांगोल्यातील शेतकरी गोरख घाडगे व मंगळवेढ्यातील शेतकरी सुनील बिराजदार यांनी थेट जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.\nसोलापूर ः राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिल दिले नसल्याने आणि सरकारही या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधताना न्यायासाठी सांगोल्यातील शेतकरी गोरख घाडगे व मंगळवेढ्यातील शेतकरी सुनील बिराजदार यांनी थेट जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.\nयंदाच्या हंगामात १८�� पैकी केवळ ६१ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार ऊस बिले दिली आहेत. उर्वरित कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गोरख घाडगे व सुनील बिराजदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिद्धापूर येथील शेतकरी सुनील बिराजदार यांच्यासह ११ शेतकऱ्यांनी आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याला २२०० टन ऊस दिला होता.\nपरंतु त्या कारखान्याने एफआरपीनुसार प्रतिटन २३०० रुपये ऊसबिल दिले नाही. तसेच उसाचा हिशेबही दिला नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले. तरीही एफआरपीनुसार ऊस बिल दिले नाही. बिराजदार यांनी पुण्याच्या साखर आयुक्तांकडे तक्रार केली. त्यावर दोनवेळा आयुक्तांसमोर सुनावणी झाली. तेथे लेखी आश्वासन दिले. एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांना नोटीस काढण्यात आली.\nतीन कारखान्यांवर जिल्हाधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमले. तरीही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. नियम पायदळी तुडवणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावीच, पण कायद्यानुसार ऊसबिले देऊ न शकलेल्या कारखान्यांकडून १५ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांची बिले द्यावीत, अशी ही मागणी याचिकेत केली आहे.\nसोलापूर साखर एफआरपी ऊस उच्च न्यायालय मुंबई व्याजदर\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्��ा...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-465247-2/", "date_download": "2018-12-10T00:30:16Z", "digest": "sha1:AUCI5RY7VQI7J4LYSWBN4WZRLBYD3UPA", "length": 8224, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रोवर व रुबेला लसीकरण मोहीमेच्या जनजागृतीसाठी फेरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रोवर व रुबेला लसीकरण मोहीमेच्या जनजागृतीसाठी फेरी\nश्रीरामपूर – ग्रोवर व रुबेला लसीकरण मोहीमेच्या जनजागृतीसाठी शहरातून शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. केंद्र व राज्य सरकार, आर���ग्य विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचे आयोजन दि. 31 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने शहरातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.\nमेनरोड, गांधी पुतळा, शिवाजी चौक, नगरपालिका अशी फेरी काढण्यात आली. या फेरीत आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे, आरोग्य विभागाचे रमेश अपिल आदी सहभागी झाले होते.\nनगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड यांनी फेरीला शुभेच्छा दिल्या. फेरीत नगरपालिका शाळा, खटोड कन्या विद्यालय व सोमैय्या विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहसूल शंका समाधान\nNext articleमदतपथकातच आम्हाला आपद्प्रसंगी दिसला देव\nलुटमारीत तपोवनवरील दोघा युवकांना अटक\nमोबाईल चोरणारा भिंगारमधील युवक अटकेत\nएकरकमी पंचवीसशे भाव देणार – आशुतोष काळे\nनिळवंडे कालव्यांसाठी केंद्रीय निधीची उपलब्धता करावी- आ. कोल्हे\nपाथर्डी तालुक्‍यात चोरांचा धुमाकूळ\nनगरपालिकेच्या खतास हरित कंपोस्ट प्रमाणपत्र\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nसत्ताधाऱ्यांनी राममंदिराबाबतच्या जनभावना ओळखाव्यात : भैय्याजी जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-12-10T00:29:24Z", "digest": "sha1:CATX46MEQXYD3SUSOJUTPD3725GZSXST", "length": 14512, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मतदानकेंद्रे बळकावण्याची शक्यता – मुख्य निवडणूक आयुक्त | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आण�� पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल ला���ले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मतदानकेंद्रे बळकावण्याची शक्यता – मुख्य निवडणूक आयुक्त\nमतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मतदानकेंद्रे बळकावण्याची शक्यता – मुख्य निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आगामी निवडणुकीमध्ये इव्हीएमवर मतदान घेण्यापेक्षा मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी केली. त्यावर मतपत्रिकेवर मतदान घेणे योग्य ठरणार नाही. कारण पुन्हा मतदानकेंद्र बळकावली जाण्याचे सत्र सुरू होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सांगितले.\nPrevious articleमतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मतदानकेंद्रे बळकावण्याची शक्यता – मुख्य निवडणूक आयुक्त\nNext articleरक्षाबंधनासाठी माहेरी जाऊ न दिल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nधक्कादायक; चिखलीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नी पोहोचली पोलिस कोठडीत\nइंद्रायणीनगर येथील शासकीय वसतीगृह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थी जखमी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमेगा नोकभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी आरक्षण आणि नंतरच मेगा नोकरभरतीची...\nपिंपरी-चिंचवडमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/sanskar-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-12-10T00:16:43Z", "digest": "sha1:AB4I7OTMRXLEV42WV2WY6AOTAUGLRPDG", "length": 18219, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): संस्कार --- पु.लं. देशपांडे Sanskar by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nसंस्कारांचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रुढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कॄत असे सोयिस्कर ग्णित मांडले जाते.\nलहान मुलांच्यावर संस्कार म्हटले की, मराठी मध्यमवर्गिय किंवा उच्च मध्यमवर्गिय लोकांच्या डोळ्यांपुढे प्रथम 'शुभं करोति कल्याणमय', मुजं, देवाची प्राथना अशा प्रकारचीच चित्रे उभी राहतात. या देशातल्या अपार दारिद्र्याशी टक्कर घेत जगणार्‍या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार करणे वगैरै परवडतच नाह��. रस्त्याकाठी गवत वाढते तशी मुले वाढतात पण जो सुस्थित समाज मानला जातो, तिथेही 'संस्कार' या शब्दामागे हिंदूचे सोळा संस्कार याहून फारशी निराळी कल्पना नसते. अमेरिकेत स्थायिक होऊन तिथली जगण्याची पध्द्त पाळणारे आईबापदेखील इथे येऊन आपल्या मुलाची 'मुंज' लावतात आणि मुलावर भारतीय येतात आणि होमहवनाच्या संस्कारात आपला लग्नसमारंभ पार पाडून बायकोसकट परततात. 'अमेरिकेत राहिला तरी आपले संस्कार विसरला नाही हो-' हे वर कौतुक. (या संस्कारात हुंडा घेणे, वस्तु पाहावी तशी मुलगी पाहणे वगैरै सर्व काही बसते,)\nसंस्काराचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रूढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयेस्कर गणित मांडले जाते. आपल्या घरातला केरकचरा शेजारच्या वाडीत टाकणे, खिडकीतून पान खाऊन थुंकणे अगर केसांची गुंतवळ टाकणे हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही.\nवरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वगैरै वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यतं लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाकडेही गप्पांचा अड्डा जमवायला जाणे आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवरही न जाणे, लोकांना तिष्ठत ठेवणे- असली वागणूक के एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे हे फारसे कुणाला पटलेले दिसत नाही.\nजे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत, त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिध्द होते ती खरी संस्कृतीः ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्याइअतकाच दुसर्‍याही माणसाला निर्वेधपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यत आपण मानत नाही, तोपर्यतं आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून स्वतःचे आणि ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाचे जीवन आपल्या वागण्याने अधिक दुःखमय होणार नाही, अशा दक्षतेने जगण्याची जाणीव मुलांच्यात लहानपणापासूण निर्माण करणारे संस्कार कुठले याचा विचार सतत व्हायला हवा.\nजी सुस्थित माणसे आहेत त्यांच्यावर तर अशा त-हेच्या चांगल्या सामाजिक जाणिवा जागृत करून मुलांना वाढविण्याची अधिक जबाबादारी आहे. कारण त्यांच्या वागण्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्या घरातल्या मुलांना, दुर्बल परिस्थितल्या मुलांना आधाराचे हात देण्याची सवय अधिक कटक्षाने लावावी लागते. मुलांमध्ये वास्तविक ही सहानभूती उपजत असते. श्रीमंत आईबापच त्यांच्यात नकळत गरीब मुलांविषयी तीटकारा उत्पन्न करत असतात. माझ्या मित्राची मुलगी एकदा आपल्या आईला रोजच्या डब्यातून गोड पदार्थ पाठवू नकोस. नुसती पोळभाजी पाठव, असे सांगू लागली. वास्तविक या पोरीला गोडाची आवड. त्या मुलीने आईला सांगितले, की तिच्या वर्गातल्या तिच्या ज्या आवडत्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पालकांना मुलीच्या डब्यातून गोड पाठवणे परवडत नाही. त्यामुळे हिला एकटीला गोड खाणे आवडत नाही. सहा-सात वर्षाच्या मुलीला हे कळू शकते. मुलीच्या मनातल्या सहानभूतीचा आईलाही खूप अभिमान वाटत होता. तो रास्तच होता.\nमी एकदा चांगल्या श्रिमंतांच्या मुलांच्या म्हणता येईल, अशा एका शाळेत समारंभाचा पाहुणा म्हणुन गेलो होतो. कुठल्याही शाळेचे चारित्र्य तिथे विद्यार्थ्यासाठी असणार्‍या मुत्र्या आणि पायखान्यांच्या अवस्थेवरून ध्यानात येते, असे माझे मत आहे. त्या शाळेची इमारत मोठी होत.\n\"तिथं नको. वर मुखाध्यापकांच्या खोलीत स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. तिथं आपण चला - \" कुणीतरी लगबगीने म्हणाले.\n\"असू दे - इथं काय वाईट आहे \" असे म्हणून मी त्या दिशेला गेलो. सार्वजनीक म्युनिसिपाल्टीच्या किंवा एस.टी स्टँडवरच्या मुतार्‍या इतकीच ही शाळेची मुतारी गलिच्छ होती. मुलांनी सर्वत्र शौच करुन ठेवलेले होते. जीचघेणी दुर्गंधी होती. मी काहीही न बोलता परत फिरलो. शिक्षकांच्या लक्षात आले. \"मुलं ऎकत नाहीत...\" अशासारखे ते काहीतरी पुटपुटले.\nमी विचारले, \"संडास कसा वापरावा याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का\"संडास आणि संस्कार हे दोन शब्द मी एका वाक्यात आणलेलेही त्या 'सरां' ना रूचले नसावे. चहापानाच्या वेळी काही पावलांची गाठ पडली. त्यापैकी तिथले संडास स्वच्छ असतात की नाही, तिथे पिण्याची भांडी निट घासलेली असतात किंवा नाही, आपली मुले डब्यातील पोळीभाजी कुठे बसून खातात, त्यांचे खाणे झाल्यावर मुलांनी हात पुसले की नाही हे पाहणारे कुनी असते की नाही. यापैकी कशाचीही चौकशी केलेली नव्हती. किंबहुना मी 'शैक्षणिक समस्या'. 'आकृतीबंध' यांसारख्या विषयांवर न बोलता 'शालेय संडास' हा विषय सुरू केल्याची नाखुशीच त्या शिक्षाकांच्या आणि पालकांच्या चेहर्‍यावर दिसत होती.\nजरा वय ���ाढले की त्यांना मित्रमैत्रिणीत रमायला आवडते, तरीही आईबापांचा सहवास त्यांना हवाच असतो. आपल्या मित्रमैत्रिणींचे गैरहजेरी जाणवावी असेही वाटते. शक्य असल्यास आपल्या एखाद्या गरीब मित्राला आर्थिक साहाय्य करण्यात आईवडिलांनी पुढाकार घ्यावा अशी एखाद्या मुलाची इच्छा असते. अशा प्रकारच्या संस्कारांतून आईवडिलांनी मुलाचास्वतःविषयीचा विश्वास वाढवत वाढवत त्याला स्वातंत्र्याचा आनदं मिळवायला पात्र करायला हवा. त्यासाठी मुलांशी सतत आनंदाच्या वातावरणात संवाद हवा. तो नसतो म्हणून तर जनरेशन गॅप पडते. वाढत्या वयातल्या मुलामुलींचे आणि पालकांचे संबंध बिघडण्याचे महत्वाचे कारण या पालकांनी मुलांसाठी आपल्या आयूष्यातला वेळेच खर्च केलेला नसतो हे त्यांच्यावर लादायचे. आपल्या देशात गुलामी वृत्तीची जोपासना केवळ बाप असल्यामुळे सर्वांनी आपले पाहीजे आणि आपण म्हणतो तेच खरे अशा वृत्तीने संसार चालवण्यार्‍या कुटंबप्रमुखांनीच केलेली आहे. मुलांनी काय व्ह्यायचे, मुलींनी कोणाशी लग्न करायचे, किती शिकायचे हे सारे या गृहस्थाने ठरवायचे.\nयालाच शिस्त, संस्कार,आज्ञाधारकता वगैरै मानण्यात येऊ लागले. माझे एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठ-नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, \"मुलाला गाण्याची आवड आहे वाटतं\" ते म्हणाले, \"नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वाच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज या गाण्याला यायंच का, असं विचारल आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला\" ते म्हणाले, \"नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वाच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज या गाण्याला यायंच का, असं विचारल आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला आयूष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो'.\" 'संस्कार' याचा अर्थ या बापाला कळला असे मला वाटते.\n('बियॉण्ड फ्रेंण्डशिप' च्या सौज्यनाने)पु.लं. देशपांडे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65392/by-subject", "date_download": "2018-12-10T00:04:14Z", "digest": "sha1:MDFBMU5QISDT7IBNLM642X4BSCLQOODX", "length": 3269, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ /सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ विषयवार यादी\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/kidney-failure-in-marathi/", "date_download": "2018-12-09T23:28:52Z", "digest": "sha1:B5LNEVIYV5RNGBZBVKLKVXRLM5CYYWLN", "length": 25922, "nlines": 202, "source_domain": "healthmarathi.com", "title": "किडनी निकामी होणे म्हणजे काय (Kidney Failure in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nकिडनीचे कार्य व किडनी निकामी होणे म्हणजे काय..\nकिडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.\nमात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.\nदोनपैकी एक किडनी निकामी झाल्यास किंवा अन्य कारणामुळे शरीरातील एक किडनी काढल्यास त्या स्थितीला किडनी फेल्युअर म्हणता येणा��� नाही. साधारणपणे जेव्हा रुग्णाची एक किडनी पुर्णपणे खराब होते तेव्हा दुसरी किडनी ही दोन्ही किडण्याचे काम करते. मात्र जेव्हा दोन्हीही किडन्या खराब होतात तेव्हा त्या स्थितीस किडनी फेल्युअर असे म्हणतात. किडनी आजाराविषयी मराठीत माहिती, किडनी फेल्युअर म्हणजे काय, किडनीचे कार्य, कशामुळे किडनी खराब होते, किडनी खराब होण्याची लक्षणे, किडनी टेस्ट, किडनी विकार उपचार जसे औषधे (medicine), किडनी बसवणे, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, डायलसीस म्हणजे काय व किडनी वाचवण्याचे उपाय, मधुमेह आणि किडनी, योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\nकिडनी फेल्युअर लक्षणे :\n• भूक कमी होणे.\n• ‎वारंवार लघवीस होणे.\n• ‎लघवी करताना त्रास होणे, लघवीस जळजळणे.\n• ‎मळमळणे, उलट्या होणे.\n• ‎चेहऱ्यावर सूज येणे.\n• ‎हाय ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढतो.\n• ‎रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे.\n• ‎पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.\nकिडनी फेल्युअरचे प्रकार :\nकिडनी फेल्युअरचे दोन मुख्य प्रकार आहेत.\n(1) ऍक्युट किडनी फेल्युअर\n(2) क्रोनिक किडनी फेल्युअर\n(1) ऍक्युट किडनी फेल्युअर\nया प्रकारास Acute Renal Failure (ARF) असेही म्हणतात. कोणत्याही इतर आजाराच्या दुष्परिणामांमुळे, जेंव्हा किडन्या काही काळ काम करीत नाहीत तेंव्हा त्या स्थितीला ऍक्युट किडनी फेल्युअर असे म्हणतात.\nत्या संबंधित आजारावर उपचार केल्यास, शरीरातील किडन्या पूर्वीप्रमाणे आपले काम करु लागतात आणि रुग्णास किडनीचे कार्य सुधारण्यासाठी पुढे कोणतीही विशेष औषधे घेण्याची आवश्यकता नसते.\nतर काही रुग्णांना ऍक्युट किडनी फेल्युअरमध्ये काही काळ डायलिसिस घेण्याचीही आवश्यकता पडू शकते.\n(2) क्रोनिक किडनी फेल्युअर\nया प्रकारास Chronic Kidney Disease (CKD) किंवा Chronic Renal Failure (CRF) असेही म्हणतात. क्रोनिक किडनी फेल्युअर अनेक प्रकारच्या रोगांमुळे किडणीची कार्यक्षमता क्रमशः महिन्यात किंवा वर्षामध्ये कमी होऊ लागते आणि दोन्ही कीडन्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात. क्रोनिक किडनी फेल्युअर ठीक करण्यासाठी, किडनीचे कार्य सुधारण्यासाठी कोणतेही ओंषध उपलब्ध नाही. क्रोनिक किडनी फेल्युअरमध्ये स्थिती गंभीर झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करण्याचा मार्ग निवडावा लागतो.\nक्रोनिक किडनी फेल्युअरची कारणे :\nक्रॉनिक किडनी फेल्युअर होण्यास��ठी मधुमेह (डायबेटीस) आणि हाय ब्लडप्रेशर ही दोन प्रमुख कारणे ठरत आहेत.\n• मधुमेह आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास क्रोनिक किडनी फेल्युअर होण्याचा धोका जास्त असतो.\n• ‎किडणीतील मूतखड्यामुळेही किडनी फेल्युअर होऊ शकते. मूतखड्यामुळे मूत्राच्या मार्गात अडसर निर्माण होतो व त्यामुळे किडन्या फुगतात, किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. मूतखड्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्याच्या त्रासावर उपचारासाठी येथे क्लिक करा.\n• ‎क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचा आजार असल्यास. यामध्ये चेहरा आणि हातांवर सूज येते दोन्ही कीडन्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात.\n• ‎रासायनिक खते, किटकनाशके युक्त आहार, अन्नभेसळ, आहारात वापरली जाणारी रंगे यांमुळे आपल्या किडनीवर घातक परिणाम होतो.\n• ‎मद्यपान, धुम्रपान व्यसन करणाऱ्यांनाही किडनी फेल होण्याचा धोका अधिक असतो.\n• ‎खूप काळ वेदनाशामक ओंषधे (पेनकिलर्स) घेत राहिल्यास किडनी फेल्युअर होण्याचा धोका असतो.\nकिडनी निकामी झाल्याचे कसे निदान करतात..\nकिडनी फेल्युअरसंबंधित लक्षणे दिसून आल्यास किडनीचे कार्य तपासण्यासाठी आपले डॉक्टर खालील तपासण्या करायला सांगतील.\nब्लड टेस्ट – रक्त तपासणी करून रक्तातील क्रिएटिनिन आणि यूरियाचे प्रमाण तपासले जाते.\nCreatinineची नॉर्मल लेव्हल ही 0.6 mg/dl ते 1.2 mg/dl पर्यंत आहे तर Serum Ureaची नॉर्मल लेव्हल 15 ते 40 mg/dl पर्यंत असते. क्रिएटिनिन आणि यूरियाचे प्रमाण ह्यापेक्षा जास्त असल्यास किडनी फेल्युअरचे निदान होते.\nयाशिवाय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासणे, लघवीची तपासणी, किडणीची सोनोग्राफी तपासणी केली जाते.\nक्रोनिक किडनी फेल्युअर उपचार आणि उपाययोजना :\n• उच्च रक्तदाब किंवा मधुमेहामुळे किडनी फेल्युअर झाले असल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना केली जाते.\n• ‎किडनी फेल्युअरच्या रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक असते. त्यांना आहारातील सोडियम (मीठ), पोटॅशियम आणि प्रोटीनचे प्रमाण कमी करावे लागते.\n• ‎क्रोनिक किडणी फेल्योरच्या रुग्णांमध्ये नियमित डायलिसिस करावे लागते. जेव्हा दोन्ही किडण्या निकामी होतात अशा वेळी रक्तात आणि शरीरात साठलेल्या अनावश्यक विषारी घटकांना मशीनद्वारे कृत्रिमरित्या शरीरातून बाहेर टाकले जाते या पध्द्तीला डायलिसिस असे म्हणतात.\n• ‎दोन्ही किडन्या निकामी झाल्यास आणि औषधांचा उपयोग होत नसल्यास तसेच नियमित डायलिसिसची (Dialysis) गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी किडणी प्रत्यारोपण केले जाते. किडणी प्रत्यारोपण (Kidney Transplant) म्हणजे कुटुंबातील अन्य सदस्याची किंवा मृत व्यक्तितील एक किडनी रुग्णामध्ये ऑपरेशनद्वारे बसवली जाते.\nकिडणी प्रत्यारोपण केल्यावर रुग्ण तसेच किडनी देणारी व्यक्तीही निरोगी आयुष्य जगू शकते. रुग्णास डायलिसिस करण्याची गरज राहत नाही.\nकिडनी फेल्युअर होऊ नये म्हणून ह्या करा उपाययोजना..\n• भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक.\n• ‎लघवीला झाल्यास त्वरित लघवीस जावे. लघवीला होऊनही लघवी थांबवुन ठेवल्याने मुत्राशय, किडनीवर प्रचंड ताण येतो. याचा वाईट परिणाम किडणीच्या कार्यावर होतो.\n• ‎किडनीचा आजार टाळण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचे आहे.\n• ‎उच्च रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवा. क्रोनिक किडनी फेल्युअरच्या कारणापैकी मधुमेह व हाय ब्लडप्रेशर हे प्रमुख कारण ठरत आहेत. किडनी फेल्युअरच्या शंभर रुग्णांमध्ये सुमारे 40 व्यक्ती ह्या मधुमेही रुग्ण असतात.\n• ‎पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. कुळथीचे कढण प्या, शहाळाचे पाणी प्या.\n• ‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. दररोज 4 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका. आहारातील मिठावर लक्ष ठेवाचं शिवाय वेफर्स, स्नॅक्स, बिस्किटे, वडापाव यातील मिठावर (सोडिअमवर) लक्षसुद्धा ठेवा.\n• ‎सेंद्रिय शेतीतून पिकलेला भाजीपाला खाण्यास प्राधान्य द्या. कोबी, फ्लॉवर खाणे टाळा. फळे-भाजीपाला स्वच्छ धुवूुनचं मग खावीत. कारण ह्यांवर भरपूर प्रमाणात किटकनाशके फवारतात.\n• ‎डॉक्टरांच्या सल्याशिवाय परस्पर वेदनाशामक अौषधे (पेनकिलर्स) घेणे टाळा.\n• ‎आणि हेल्थ चेकअप वेळी आपल्या किडनीचीही तपासणी करून घ्या.\nकिडनी विकारासंबंधीत खालील उपयुक्त माहितीसुद्धा वाचा..\n• किडनी स्टोन्स किंवा मुतखड्याचा त्रास व उपाय\n• मधुमेह (डायबेटीस) मराठीत माहिती\n• हाय ब्लडप्रेशर कारणे, लक्षणे आणि उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nमहिलांचे आरोग्य समस्या मराठीत माहिती (Women Health in Marathi)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nयकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहार (Healthy Liver)\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nपित्ताशयातील खडे – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Gallstones in Marathi)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-xii-standard-result-decleared-pune-maharashtra-8762", "date_download": "2018-12-10T00:46:54Z", "digest": "sha1:GBIB23RRGUAM7J5F7CFIAHJLG2SCG4W7", "length": 16870, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, XII standard result decleared, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य��साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा 88.41 टक्के निकाल\nबारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा 88.41 टक्के निकाल\nबुधवार, 30 मे 2018\nपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर करण्यात आला असून, निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे.\nपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर करण्यात आला असून, निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे.\nराज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मारली बाजी मारल्याचे चित्र आहे. सर्व विभागातून ९२.३६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, ८५.२३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्के घट झाली आहे. राज्यात यंदा १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. तर, नाशिक विभागाचा सर्वांत कमी म्हणजे ८६.१३ टक्के निकाल लागला आहे. पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे.\nकोकण विभाग - ९४.८५ टक्के\nकोल्हापूर - ९१ टक्के\nपुणे - ८९.५८ टक्के\n- विज्ञान शाखा - ९५.८५ टक्के\n- कला शाखा - ७८.९३ टक्के\n- वाणिज्य शाखा - ८९.५० टक्के\n- व्यवसाय अभ्यासक्रम ८८.१८ टक्के\n- निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. - गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी ३१ मे ते ११ जूनपर्यंत अर्ज करता येईल.\n- उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करावा\n- विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसाधर योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्‍च प्रविष्ट होण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०१८ आणि फेब्रुवारी-मार्च २०१९ या दोनच संधी राहतील.\n- बारावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्��े देता येईल.\nविद्यार्थ्यांना बारावीचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.maharashtra.gov.in वर ऑनलाइन पाहता येणार आहे.\nअसा पाहा निकाल -\n- mahresult.nic.in वर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल २०१८\n- त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.\n- ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येऊ शकते.\n- बारावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHHSCSEAT NO त्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल समजू शकणार आहे.\nपुणे विभाग कोकण नाशिक महाराष्ट्र\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर���त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/what-ayushman-bharat-scheme-2262", "date_download": "2018-12-10T00:49:29Z", "digest": "sha1:Y2JG5UENPYZXNQNQ6GJNMM5KQDYWGH2F", "length": 6955, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 'आयुष्मान भारत' योजना आहे तरी काय ? वाचा हे ४ मुद्दे !!", "raw_content": "\nसर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 'आयुष्मान भारत' योजना आहे तरी काय वाचा हे ४ मुद्दे \nमंडळी, \"आयुष्मान भारत\" नावाची नवी योजना २५ सप्टेंबर रोजी पदार्पण करत आहे. तुम्हांला माहित आहे नक्की काय आहे ही योजना नाही ना म्हणूनच आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलोय योजनेची माहिती आणि वैशिष्ट्ये...\nलोकहो, या योजनेद्वारे ५० कोटी भारतीयांना ५ लाखाच्या आरोग्य विम्याचं संरक्षण मोफत मिळणार आहे. हो, पण हे संरक्षण मोफत मिळणार आहे हे महत्वाचं नाही तर, या देशातल्या अनेक गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली राहणार्‍या जनतेचा जगण्यावर विश्वास वाढेल हे फारच महत्वाचं आहे. आणि यासोबतच आणखी महत्वाची असेल या योजनेची व्याप्ती आणि त्यातून मिळणाऱ्या अरोग्य सेवेचा दर्जा \nआता अशा वेळेला येते ती शंका आताही तुमच्या मनात असेलच. 'मोफत' वाल्यां��ा आणि 'पेड' वाल्यांना मिळणार्‍या सोयी वेगवेगळ्या असतील की सारख्याच तर, याबाबतीत एक मुद्दा सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलाय. ते म्हणतात की या योजनेत असा कोणताही भेद नसेल. इतकंच नव्हे तर इतर मेडीक्लेम (आरोग्य विमा योजना ) जे फायदे देत नाहीत, ते फायदेसुद्धा या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. उदाहरणार्थ समजा, एखाद्याला सध्या मधुमेह आहे, तर मेडीक्लेममध्ये त्या आजाराचे संरक्षण मिळणार नाही. जन्मजात व्यंग अथवा त्रुटी असेल तर विमा संरक्षण मिळणार नाही. मानसिक आजारांना मेडीक्लेम संरक्षण देत नाही. पण \"आयुष्मान भारत\" या योजनेत सर्वांना सारखंच संरक्षण मिळणार आहे.\nया आयुष्मान भारत योजनेत आणखीही काही खास सुविधा आहेत बरं...\n१. कुटुंबात किती व्यक्तिंना या योजनेमधून हे संरक्षण मिळेल यावर काही मर्यादा नाही. कितीही मोठे कुटुंब असले तरी सर्वांना संरक्षण मिळेल.\n२. नोंदणीकरण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक नाही. आधार कार्डचा नंबर पुरेसा आहे.\n३. आरोग्य सेवा देणार्‍या हॉस्पीटलचे जाळे पुरेसे मोठे असेल .\n४. नियोजित शस्त्रक्रीया असेल, तर आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे . परवानगी १२ तासात नाही आली, तर परवानगी मिळाली असे गृहीत धरण्याची सुविधा आहे.\nकाय मंडळी, वाटतंय ना अच्छे दिन आले म्हणून काही असो, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी करणारी एक चांगली योजना येऊ घातलीय. तिचा वेळ पडल्यास उपयोग करुन घ्या. कुणावर अशी वेळ येऊ नये ही सदिच्च्छा तर आहेच.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.php", "date_download": "2018-12-10T00:18:49Z", "digest": "sha1:R7DFLZLWUPVYSRMLUUJPM3IFIEVAABLQ", "length": 80394, "nlines": 1200, "source_domain": "tarunbharat.org", "title": "राममंदिराचा तिढा सुटणार? | Tarun Bharat", "raw_content": "\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nडॉ. सुब्रमण्यम स्वामी या���नी आरंभीपासूनच रघुराम राजन आणि अरविंद सुब्रमणियन यांना विरोध केला होता. यासाठी...\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nजेव्हा अमित शाह यांना तुरुंगात डांबले होते तेव्हा सुडाचे राजकारण नव्हते; परंतु, रॉबर्ट वढेराच्या कार्यालयांवर...\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nमानवी जीवनाची किंमत : इंग्लिस इष्टाईल\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\n९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस\nराममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्या��चा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nकरतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\n►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nनवी द��ल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\n►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nHome » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » राममंदिराचा तिढा सुटणार\n१९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विविध सत्र न्यायालयात तसेच दंडाधिकारी न्यायालयात रामजन्मभूमीबद्दलची दाखल सर्व प्रकरणे एकत्र केलीत आणि ती अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे वर्ग केलीत. यात अनेक पक्षकार होते. परंतु, मुख्य तीन होते. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामजन्मभूमी न्यास समिती. निर्मोही आखाडा आणि न्यास समितीचे म्हणणे होते की, अयोध्येत त्यांचे रामलला मंदिर होते. म्हणून ट्रस्टी या नात्याने ते आम्हाला देण्यात यावे. सुन्नी वक्फ बोर्डाने त्यांच्या याचिकेत मशिदीचा उल्लेखही केलेला नाही. त्यांचे म्हणणे होते की, बाबरने ही जागा ब��कावली आणि ‘अ‍ॅड्व्हर्स पझेशन’वरून ती जागा आम्हाला देण्यात यावी. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला. म्हणून त्याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले. तिकडे निर्मोही आखाडा आणि न्यास समितीलाही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश, की दोन घुमट (मधला व बाजूचा एक) हिंदूंना व एक घुमट मुसलमान समाजाला (सुन्नी वक्फ बोर्डाला) देण्यात यावा, मान्य नव्हता. या दोघांचे म्हणणे होते की, असे चालणार नाही. ही संपूर्ण जागा आमची म्हणजे हिंदूंची आहे. म्हणून हे दोघेही अपिलात सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर साडेसात वर्षे या प्रकरणी सुनावणीच झाली नाही.\nया काळात विहिंपचे अध्यक्ष अशोकजी सिंघल आजारी पडले, तेव्हा त्यांनी सुब्रमण्यम स्वामींना बोलावून, हे सर्व प्रकरण यापुढे तुम्ही सांभाळा म्हणून त्यांना सांगितले. आता या प्रकरणात स्वामींनी शिरायचे कसे ते तर मूळ पक्षकार नव्हते. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांनी म्हटले की, हे कोण आहेत ते तर मूळ पक्षकार नव्हते. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांनी म्हटले की, हे कोण आहेत यांना काय अधिकार असे म्हणून स्वामींचा दोघांनीही विरोध केला. म्हणून मग स्वामींनी विचार केला आणि नंतर ठरविले की, सर्वोच्च न्यायालयात एक रिट पिटीशन दाखल करायची. त्यात त्यांनी म्हटले की, माझी श्रद्धा सांगते की, राम या ठिकाणी जन्मले होते. आणि म्हणून मला घटनेच्या कलम ४५ नुसार तिथे पूजाअर्चा करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मला हा अधिकार वापरताना अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. सुन्नी वक्फ बोर्डाने मला मारण्याच्या धमक्याही दिल्या. म्हणून कृपया माझ्या या मूलभूत अधिकाराचे न्यायालयाने रक्षण करावे. तिथे पूजाअर्चा करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करावे व तिथे पूजाअर्चा करण्यासाठी राममंदिर बांधण्यास परवानगी द्यावी.\nअशा रीतीने स्वामींनी या खटल्याचा रोख जो जमिनीच्या मालकीकडे होता तो मूलभूत अधिकाराच्या खटल्याकडे वळवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितले की, तुमचा इतका चांगला युक्तिवाद आहे, तर तुम्ही रामजन्मभूमीचे जे मूळ अपील प्रकरण आहे, त्यात सहभागी का होत नाहीत स्वामी म्हणाले, हे पक्षकार मला शिरू देत नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, स्वामींची रिट पिटीशन ही मूळ खटल्या�� इन्टरव्हेंशन पिटीशन (हस्तक्षेप याचिका) म्हणून दाखल करण्यात यावी. अशा रीतीने स्वामींचा या मूळ अपील खटल्यात प्रवेश झाला. त्यानंतर स्वामींनी न्यायालयाला विनंती केली की, या प्रकरणी त्वरित सुनावणी घेण्यात यावी. सरन्यायाधीशांनी स्वामींना विरोध करणार्‍यांचे काहीएक न ऐकता, स्वामींची याचिका लिस्टेड केली. स्वामींना तरीही विरोध सुरूच होता. स्वामींना या खटल्यातून बाहेर करण्यासाठी डावपेच सुरू झाले. त्यासाठी मग सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी एक कल्पना काढली. जर तिथे पूजाअर्चा करण्याचा स्वामींना मूलभूत अधिकार आहे, तर आपणही (मुसलमानांनी) म्हणायचे की, मशिदीत नमाज पढणेदेखील मुसलमान म्हणून आमचा मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून बाबरी मशिदीत आम्हाला नमाज पढायला मिळावा.\nदरम्यान, अन्य एका खटल्यात १९९४ साली, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की, मशीद हा इस्लामचा एकात्म भाग नाही. मशीद तोडल्या जाऊ शकते किंवा दुसरीकडे स्थानांतरित करता येऊ शकते. असे अनेक मुस्लिम देशांत घडलेही आहे. या निर्णयावर मोठ्या घटनात्मक न्यायासनासमक्ष फेरविचार करावा, अशी याचिका सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केली. गेल्याच महिन्यात ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा रीतीने न्यायालयात दोन मूलभूत अधिकारांचा पेच निर्माण करायचा आणि न्यायालयाला ठरवू द्यायचे की, कुणाचा अधिकार मान्य करायचा, असा डाव सुन्नी वक्फ बोर्डाने टाकला होता.\nम्हणून सुन्नी वक्फ बोर्डाने अशी भूमिका घेतली की, या खटल्याला वेळ लागू शकतो म्हणून, सर्व हस्तक्षेप याचिका रद्द करण्यात याव्या. आश्‍चर्य म्हणजे याला भारताच्या सॉलिसिटर जनरलनेही पाठिंबा दिला. परंतु, स्वामींची हस्तक्षेप याचिका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आता सुब्रमण्यम स्वामींना आशा आहे की, या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होऊन, रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागेल. आता हे प्रकरण, मूलभूत अधिकाराचे झाले आहे. त्यामुळे जमिनीच्या मालकीचे प्रकरण गौण ठरणार. आता सर्वोच्च न्यायालयाला स्वामींच्या मूलभूत अधिकारावर आधी निर्णय द्यावा लागणार. तसेही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की, ही जमीन हिंदूंचीच आहे म्हणून. एवढेच नाही, तर नरसिंह राव पंतप्रधान असताना, या प्रकरणी १९९४ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सद���्यीय घटनात्मक न्यायासनाने केंद्र सरकारला विचारणा केली होती की, या प्रकरणी केंद्र सरकारकडे काय तोडगा आहे, तो शपथपत्रातून सादर करावा. तेव्हा नरसिंह राव सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. त्यात केंद्र सरकारने म्हटले होते- जर हे सिद्ध झाले की, या ठिकाणी मशिदीच्या आधी मंदिर होते, तर केंद्र सरकार ही जागा मंदिर बांधण्यासाठी हिंदूंना देईल. (कारण ही जागा बाबरी मशीद पडल्यापासून केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे). या शपथपत्राच्या आधारावरच, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते की, बाबरी मशीदीच्या आधी तिथे एखादे मंदिर (अवशेषांच्या रूपातही का होई ना) आहे का, याचा शोध घ्या. आणि नंतरचा इतिहास सर्वांना माहीत आहे.\nभारतीय पुरातत्त्व विभागाच्या दोन अत्यंत हुशार व प्रामाणिक शास्त्रज्ञांनी सर्व अत्याधुनिक पद्धती वापरून, बाबरी मशिदीखाली प्रचंड मंदिर असल्याचे सिद्ध केले होते. असो. त्यामुळे आता रामजन्मभूमीची मालकी कुणाची हा मुद्दा मागे पडून, स्वामींचा एक हिंदू म्हणून असलेला पूजेचा मूलभूत अधिकार भारी पडला आहे. तिथे मंदिर होते हे सिद्ध झाले आहे आणि केंद्र सरकारच्या शपथपत्राप्रमाणे ही जागा आता हिंदूंना द्यावी लागेल. तिथे स्वामींना पूजाअर्चा करायची आहे म्हणून आधी भव्य मंदिराचे निर्माण करावे लागेल. सुब्रमण्यम स्वामींचे हे प्रतिपादन, ही आशा खरी ठरते का हे बघायचे…\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nFiled under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप ��ोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (283) आंतरराष्ट्रीय (429) अमेरिका (155) आफ्रिका (12) आशिया (227) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,862) अर्थ (83) कृषी (27) नागरी (827) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) संरक्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रु���िरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (202 of 1401 articles)\nनिवडणुकी खरोखरीच जवळ आल्या आहेत बहुतेक कारण त्या जिंकण्यासाठीची धडपड अगदीच नीच पातळीवर जाऊन करण्याचे राजकारण, सत्तेसाठी हपापलेल्या काही ना-लायकांकडून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65392/members", "date_download": "2018-12-10T00:04:25Z", "digest": "sha1:5RDH2QOJPU6Z77QTBQ62UX4Q3KCF36TO", "length": 3222, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ /सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ members\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.rdhsir.com/2014/01/gandhi-jayanti-va-fatakemukta-diwali_7.html", "date_download": "2018-12-10T00:48:00Z", "digest": "sha1:VJWXXZVWWFE3S46P5LNVSTKCQKYT7HCS", "length": 11918, "nlines": 163, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh", "raw_content": "\nपत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 2)\nराजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 2)\nमाझ्या \"मनातल्या मनात\" ह्या पत्र मालिकेतील हे पत्र काही कारणास्तव उशीरा म्हणजे आता पोस्ट करतोय...\nगांधी जयंती (2/01) व फटाकेमुक्त दिवाळी विशेष\nप्रिय डायरी नं 1..\nकाल तु मला पत्राद्वारे माझा 1 ऑक्टोबर 2009 रोजीचा पहिला संदेश पोचवलीस.. खरंच मी तुमचं बारसं करायचं विसरलोच होतो बघ.. पण झालं ते एकदाचं...\nतु मला गांधी जयंतीबद्दल तुला सांगितलेलं पत्राद्वारे पाठवणार होतीस.. पण म्हटलं ते तर मला माहिती आहे तर मग आपणच ते सर्व तुला परत सांगून देउनच टाकूयात ना सरप्राईज..\nआज 3 ऑक्टोबर 2009. काल 2 ऑक्टोबर 09.. 2 ऑक्टोबर म्हणजे म. गांधी तसेच लाल-बहाद्दूर शास्त्री यांची जयंती. काल म. गांधी जयंतीची सुटी होती व आज शनिवार 'हाफ डे' असल्याने आमचा कॉलेज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेवर लागला.\nआमच्या कॉलेजात 2 ऑक्टो. ला सरकारी सुटी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम आज दि. 3/10/09 ला घेण्यात आला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन डी.एड. चे विद्यार्थीच करतात त्याप्रमाणे डी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याँनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, प्रमूख वक्ता तसेच सुत्रसंचालन व स्वागत ही द्वितीय वर्ष डी.एड. चे विद्यार्थीच होते. या कार्यक्रमात मी माझा स्वलिखित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर केला व मला छान टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमातील स्वप्नील नागदेवे चा स्वलिखित गीत मला सुद्धा आवडला व त्या गीताबद्दल सरांनी (प्राचार्य मनिष कोल्हे) त्याला पेन गिफ्ट केली. व कार्यक्रमात गीत, भाषण, भजन सादर झाले तसेच बी.एड.च्या विद्यार्थीनीने संस्कृत मध्ये आभार प्रदर्शन केले.\nनंतर आम्हाला मॅडमनी कार्यक्रमात झालेल्या चूका विचारुन पुढील कार्यक्रम आयोजित आम्हाला करायचा असल्याची सुचना दिली व पहिल्याच कार्यक्रमात आम्ही प्रथम वर्षाचे नविन विद्यार्थी असून सहभागी झाल्याने डोँगरे मॅडमनी माझी व स्वप्निलची भरभरुन स्तुती केली. तत्पूर्वी रामटेके सरांनी शारीरिक शिक्षणाबद्दल माहिती सांगितली.\nव मी आज मेसच्या पैशांसाठी आमगाव ला जात आहे.\nतर ��्रिय रोजनिशी.. त्यादिवशी तुला मी वरील गोष्ट सांगितली होती.. अर्थात आता परत तुला ते पत्र पाठवण्याची गरज नसल्याने बुधवारी मला थेट यापुढील पत्र पाठव..\nअगं मी हा पत्र आज पाठवत असलो तरी हे 4 नोव्हेँबर 2013 लाच लिहिलं होतं.. काय ते वाच..\n\"नेरवा धनत्रयोदशी.. आता विचारशील काय खरेदी केलं पण खरं सांगू.. काय सोनं.. पण खरं सांगू.. काय सोनं.. तुला माहित आहेत का काय भाव आहेत सोन्याचे.. 30 हजाराच्या जवळ गेलाय प्रतीतोळा.. हो ना \"सोन्याचेही भाव वाढलेत आजकाल... तुला माहित आहेत का काय भाव आहेत सोन्याचे.. 30 हजाराच्या जवळ गेलाय प्रतीतोळा.. हो ना \"सोन्याचेही भाव वाढलेत आजकाल...\" मग काय.. सर्वांनी पुर्वीच कपडे खरेदी केले होते.. म्हणून मग मी धनतेरसला दोन जोडी कपडे खरेदी केले.. परवा होती नरक चतुर्दशी.. त्याचा मला इतिहास माहित नाही.. माझी आई जाणते बघ हिँदू धर्मातील सगळा पोथीपुरान.. तिला विचारुन सांगितलं तर पुस्तक तयार होईल या एकाच दिवसावर.. काल लक्ष्मीपुजन.. आज बलिप्रतिपदा व उद्या भाऊबीज.. लक्ष्मीपुजेपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते बघ..\nटिप- हेच पत्र पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न) आसाराम\nमी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक ...\nमी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक ...\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/homemade-food-in-europe/articleshow/64942731.cms", "date_download": "2018-12-10T01:09:45Z", "digest": "sha1:BESE4ADZ5ZWMLZFWMF5GWHKR4Y5VEHEJ", "length": 8349, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shraddha Kapoor: 'homemade food' in europe - युरोपमध्ये ‘घर का खाना’ | Maharashtra Times", "raw_content": "\nयुरोपमध्ये ‘घर का खाना’\nयुरोपमध्ये 'घर का खाना'परदेशात फिरायला गेलं की काहींना इथे काय खावं असा प्रश्न पडतो घरचं खाणं हवं असणाऱ्यांना तर हा प्रश्न सतावतोच...\nयुरोपमध्ये ‘घर का खाना’\nपरदेशात फिरायला गेलं की काहींना इथे काय खावं असा प्रश्न पडतो. घरचं खाणं हवं असणाऱ्यांना तर हा ���्रश्न सतावतोच. अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सहकुटुंब युरोपला फिरायला गेलीय. तिला 'घर का खाना'च लागत असल्यानं तिनं त्याची व्यवस्था स्वत:च केलीय. एक बॅग भरुन ठेपले आणि खाकरे तिनं नेले आहेत. त्यामुळे बाहेरच्या खाण्यापेक्षा भारतीय पदार्थ खातच ती ही ट्रिप पूर्ण करणार आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nयुरोपमध्ये ‘घर का खाना’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-12-09T23:27:07Z", "digest": "sha1:CSSCCP27Y7A3HL553ERNRYMLPO4VMPRX", "length": 4093, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६५४ मधील मृत्यू\n\"इ.स. १६५४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ichalkaranji-news-fire-55765", "date_download": "2018-12-10T00:36:34Z", "digest": "sha1:2K247HRJDN2C2Y2TTV4TXHTZDMSFW2DZ", "length": 12754, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ichalkaranji news fire इचलकरंजीत टेक्‍स्टाईलला भीषण आग | eSakal", "raw_content": "\nइचलकरंजीत टेक्‍स्टाईलला भीषण आग\nबुधवार, 28 जून 2017\nइचलकरंजी - येथील गंगानगरमधील साई टेक्‍स्टाईल कारखान्याला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. आगीत 12 लूम मशिनसह एक हजार कापडाचे तागे, पाच टन सूत जळून सुमारे 90 लाखांचे नुकसान झाले. पंचगंगा कारखाना व इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत तब्बल पाच तासांच्या कालावधीनंतर आग आटोक्‍यात आणली.\nइचलकरंजी - येथील गंगानगरमधील साई टेक्‍स्टाईल कारखान्याला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. आगीत 12 लूम मशिनसह एक हजार कापडाचे तागे, पाच टन सूत जळून सुमारे 90 लाखांचे नुकसान झाले. पंचगंगा कारखाना व इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत तब्बल पाच तासांच्या कालावधीनंतर आग आटोक्‍यात आणली.\nयेथील उद्योजक अमित आनंदा इंगळे यांनी स्टेशन रोडवरील गंगानगर परिसरात पाच वर्षांपूर्वी साई टेक्‍स्टाईल कारखाना उभारला आहे. त्यांनी कारखान्यामध्ये अत्याधुनिक लूम बसविले आहेत. कारखान्यास पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याचे शेजारील रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती उद्योजक श्री. इंगळे यांच्यासह पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलासह नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. या दोन्ही अग्निशामक दलाचे पाण्याचे बंब घटनास्थळी आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून कारखान्याला घेरले. अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दहाहून अधिक पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने पाच तासांनंतर आग आटोक्‍यात आणण्यास यश मिळविले; पण संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कारखान्यातील 12 लूम मशिनसह एक हजार कापडाचे तागे, पाच टन सूत असे सुमारे 90 लाखांचे साहित्य जळून खाक झाले.\nसाई टेक्‍स्टाईल कारखान्याशेजारी ऑईलची चार बॅरेल ठेवली होती. ही बॅरेल नागरिकांनी त्वरित हलविले. त्यामुळे अनर्थ टळला.\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाल��� आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nपुण्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग\nपुणे : नारायण पेठेतील काही खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग लागण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A4-2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-1-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T00:52:33Z", "digest": "sha1:MBULPXFQEAL7OVVEZSOKLWWAYPNRH7BX", "length": 8321, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सहकार महर्षी’त 2 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“सहकार महर्षी’त 2 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन\n33 मेगावट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून 1 कोटी वीज विक्री\nअकलूज- शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 2 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक रावसाहेब पराडे-पाटील यांच्या हस्ते, तसेच बगॅसवर आधारित 33 मेगावट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून आत्तापर्यंत एक्‍स्पोर्ट केलेल्या 1 कोटी वी��� युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक भारत फुले यांच्या हस्ते करण्यात आले.\nकारखान्याचा सिझन 2018-19 चा ऊस गळीत हंगाम दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 रोजी सुरू झाला असून, दिनांक 20/11/2018 अखेर 2 लाख 19 हजार 632 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 18 हजार 250 साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून, सरासरी साखर उतारा 11.01 टक्के आणि आजचा साखर उतारा 10.22 टक्के आहे. सध्या प्रति दिन 8 हजार मे. टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होत आहे.\nको-जनरेशन प्रकल्पामध्ये दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 पासून आजपर्यंत 1 कोटी 78 लाख\n87 हजार 564 युनीट वीज निर्माण होऊन 1 कोटी 3 लाख 46 हजार 692 युनीट वीज विक्री केलेली आहे. चालू हंगामामध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीमध्ये दिनांक 15 लाख 19 हजार 711 लिटर्स रेक्‍टिफाईड स्पिरीट उत्पादन झाले आहे. सिटिक ऍसिड प्रकल्पामध्ये 165 मे. टन ऑसिटाल्डिहाईड आणि 236 मे. टन ऑसिटिक ऍसिडची निर्मिती झाली आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.\nसाखर पोती आणि वीज युनिट पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे विद्यमान संचालक, लक्ष्मण शिंदे, विजय माने-देशमुख, इतर मान्यवर विनायक केचे, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, नितीनराजे निंबाळकर, चंद्रशेखर दुरापे, मारुती घोडके, कारखान्याचे सभासद, सर्व विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेळाडुंना मदत करणार\nNext articleकुरूळी हद्दीतून पाचजणी बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/teaser-upcoming-movie-manikarnika-2341", "date_download": "2018-12-09T23:47:17Z", "digest": "sha1:HOPFA3M3SBSORFOWDNTMVLIVPFLYQ7IR", "length": 5436, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "'खूब लड़ी मर्दानी' : झाशीच्या राणीची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर....टीझर पाहून घ्या !!", "raw_content": "\n'खूब लड़ी मर्दानी' : झाशीच्या राणीची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर....टीझर पाहून घ्या \n‘मनिकर्णिका’ म्हणजे आपल्याला सर्वांना माहित असलेली ‘झाशीची राणी लक्ष्मी बाई’. १८५७ च्या युद्धात पुरुषांनाही लाजवेल अशा शौर्याने लढलेली. शेवटी लढतालढता देशा��ाठी प्राणार्पण करणारी रणरागिणी.\nया भारताच्या वीरांगनेवर एक भव्यदिव्य सिनेमा येतोय. ज्याचं नाव आहे ‘मनिकर्णिका – दि क्वीन ऑफ झांसी’. कंगना राणावत झाशीच्या राणीच्या भूमिकेत आहे. कंगना राणावत मुख्य भूमिकेत म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सिनेमाच्या टीझर वरून तरी सिनेमा तितका वाईट नसेल असंच दिसतंय.\nऐतिहासिक सिनेमा म्हटलं की चित्रपटात एक व्यक्ती हमखास असते - “अमिताभ बच्चन”. गंभीर आवाजात प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेत प्रवेश करून द्यायला अमिताभ तात्यांपेक्षा बेष्ट कोण असेल लगानची सुरुवात आठवा भौ. मनिकर्णिकाच्या टीझरची सुरुवात त्यांच्याच आवाजात होते.\nआता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या ओपनिंगचा कंटाळा आला असला तरी बाकी टीझर अफलातून वाटतो. आपल्यातील अनेकांना अंगावर काटा येण्याचा ‘फील’ देखील येईल राव. आणखी बारकाईने बघितलं तर काही दृश्य हे चक्क भंसाली छाप वाटू शकतात. VFX चा बऱ्यापैकी वापर केलाय. हा आता कंगना तोतरी बोलते हे इथेही आहेच. हरहर महादेवचा ‘हलहल महादेव’ झालाय. पण तिने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत प्रत्येक सीन मध्ये दिसून येते.\nएकंदरीत ऐतिहासिक चित्रपटांच्या रांगेत आपलं भक्कम स्थान मिळवण्यापुरती जादू चित्रपटात नक्कीच असेल असं आपण म्हणू शकतो.\nचला तर आता टीझरवर तुमची प्रतिक्रिया द्या.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/strato%C2%ADlaunch-world%E2%80%99s-largest-plane-2235", "date_download": "2018-12-09T23:28:31Z", "digest": "sha1:7I5LOWFPT2L2C2LZFSKZDCSBAXOELPY5", "length": 6153, "nlines": 44, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हे आहे जगातलं सर्वात मोठं विमान, सायफाय सिनेमातल्या सारखंच.. काय काय आहे या विमानात ?", "raw_content": "\nहे आहे जगातलं सर्वात मोठं विमान, सायफाय सिनेमातल्या सारखंच.. काय काय आहे या विमानात \nमंडळी, जगातील सर्वात मोठं विमान तयार झालं आहे. वरती फोटोत या विमानाला तुम्ही पाहू शकता. आजवर फक्त चमत्कारीत विज्ञान कथांमध्ये किंवा साय-फाय सिनेमांमध्ये अशा प्रकारचं विमान पाहण्यात आलं होतं. पण ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. भविष्यात असे विमान असतील म्हणता म्हणता खरोखरच भविष्याच्या आपण जवळ पोहोचलोय.\nचला तर आज जाणून घेऊया जगातील सर्वात मोठ्या विमानाच्या काही खास गोष्टी.\n१. या विमानाचं नाव आहे ‘स्ट्रॅटोलाँच’. दोन भागांना एकत्र करून हे विमान तयार करण्यात आलंय. या दोन्ही भागांच्या पंखांची लांबी ही तब्बल ३८५ फुट एवढी मोठी आहे. हे अंतर चक्क फुटबॉल मैदानापेक्षा जास्त आहे राव.\n२. ‘स्ट्रॅटोलाँच’ला तब्बल २८ चाकं असून २ कॉकपिट आणि ६ इंजिन जोडण्यात आलेत. ६ इंजिन असलेलं हे जगातलं एकमेव विमान आहे.\n३. या विमानाचा वापर रॉकेट किंवा उपग्रह प्रक्षेपणासाठी करण्यात येणार आहे. त्याचं काय आहे ना, जमिनीवरून रॉकेट लाँच करणं हे खर्चिक असतं. त्यापेक्षा स्ट्रॅटोलाँचने रॉकेट सोडल्यास उड्डाणासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होईल. या पद्धतीला ‘एअर लाँच टू ऑर्बिट’ म्हटलं जातं.\n४. स्ट्रॅटोलाँच’चा वेग बघून छातीत धडकी बसेल राव. ८५३ किलोमीटर प्रती तासाच्या गतीने स्ट्रॅटोलाँच उडू शकतो.\n५. मायक्रोसॉफ्ट आणि स्ट्रॅटोलाँचा खूप जवळचा संबंध आहे कारण मायक्रोसॉफ्टचे सहनिर्माते पॉल एलन यांनीच स्ट्रॅटोलाँची निर्मिती केली आहे. निर्मिती त्यांची असली तरी या अचंबित करणाऱ्या डिझाईनच्या पाठी नॉर्थरॉप गृमन कॉर्पोरेशनच्या स्किल्ड कम्पोझीट या कंपनीची डोक्यालिटी आहे.\nमंडळी, स्ट्रॅटोलाँच विमानाला अजून अनेक चाचण्यांमधून जावं लागणार आहे. २०१९ पर्यंत या चाचण्या पूर्ण होतील आणि अखेर तो आकाशात झेपावणार आहे. तूर्तास या अवाढव्य विमानाचा व्हिडीओ पाहून घ्या राव.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-04-09-13-21/", "date_download": "2018-12-10T00:30:26Z", "digest": "sha1:D5KS2CUGEWWLMEDU4WRHIVIGCP3AJKRL", "length": 6413, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-04-09.13.21 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nप्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)\nनवजात बाळाची काळजी कशी घ्यावी मराठीत माहिती (Baby care in Marathi)\nबाळाचा आहार कसा असावा मराठीत माहिती (Baby Diet chart in Marathi)\nबाळाला होणारे आईच्या दुधाचे फायदे (Benefits of Breastfeeding)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nगोवर आजाराची मराठीत माहिती (Measles in Marathi)\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-09T23:41:07Z", "digest": "sha1:SNL6GYGS2HKZI6427GPG5PI6RUAXDNH3", "length": 14209, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता ���ाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pune आरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल\nआरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल\nपुणे, दि. ११ (पीसीबी) – आरओव्ही-दक्ष हा बॉम्ब निकामी करणारा अत्याधुनिक रोबो पुणे पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आरओव्ही- दक्ष रिमोटवर चालणारा रोबो असून त्याद्वारे बॉम्ब निकामी करता येणार आहे.\nपुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉम्ब स्फोटाची प्रकरणे समोर आल्याने पुणे पोलिसांना हा रोबो एक वरदान ठरणार आहे. डिआरडीओने आरओव्ही – दक्ष हा रोबो भारतीय सेनेसाठी विकसीत केला होता. हा रोबो पुढील सहा महिने पुणे पोलिसांकडे असणार असल्याने त्याचा मोठा फायदा पुणे पोलिसांना होणार आहे.\nआरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल\nPrevious articleसंभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारूची बॉटल भेट\nNext articleगंगा नदी वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले प्राध्यापक जी.डी.अग्रवाल यांचे निधन\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत ना��ी, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nआगामी निवडणुकीत शिवसेना भाजपचा ‘हा’ फार्म्युला वापरणार\nअशोक चव्हाण खोटारडे, आघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा नाही – इम्तियाज जलील\nकणकवलीत शरद पवार, नारायण राणे भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण\nपुण्यातील पतीने महाबळेश्वरमध्ये पत्नीचा गळा चिरुन स्वत:ही केली आत्महत्या\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी १८५ जण ताब्यात\nब्राह्मण संघटनांमध्येच आरक्षणासंदर्भात मतभेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yadnya.in/home.php", "date_download": "2018-12-10T00:50:16Z", "digest": "sha1:UNB32G7EEEVKXGZENTOBXEH23J3ZW6UX", "length": 5885, "nlines": 92, "source_domain": "yadnya.in", "title": "Yadnya", "raw_content": "आगामी कार्यक्रम | Audio & Video | संपर्क\n\"गुरुभक्ताकडे स्वार्थावर संयम साधण्याची पराकोटीची क्षमता हवी.\"\nपरमपूज्य सदगुरु संक्षिप्त परिचय\n२१ वर्ष संकल्प पूर्ती अहवाल\nयज्ञ संकल्प व इतिहास\n१३ ते १५ ऑगस्ट २०१७\n|| नमो गुरवे वासुदेवाय || साधना\nप.प. श्रीमत वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज\nनमो गुरवे वासुदेवाय मंत्र साधना\nप्रचार व प्रसार कार्यक्रम\nप्रचार व प्रसार कार्यक्रम संकल्पना\nयज्ञ म्हणजे निर्मितीचे ज्ञान आहे; कर्म, भक्ती व ज्ञान यांचा समन्वय सांधणारा दुवा आहे; अति स्वार्थाचा त्याग करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र कल्याण साधता साधता विश्वकल्याणाचा संदेश देणारा ज्ञानदीप आहे आणि विज्ञान व निसर्ग नियम ही दोन्ही तत्त्वे एकच आहेत अशी शिकवण देणारा उपक्रम आहे. श्रीसद्‍गुरु प्रेरणेने आजवर घेण्यात आलेल्या विविध यज्ञ उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे\nपरमहं सपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी माहाराजांच्या नामाचं अधिष्ठान असलेली मंत्र व यंत्र साधना\nसंरक्षित अधिकार / अटि व तत्सम बाबी\nआगामी कार्यक्रम | Audio & Video | संपर्क\nसर्व माहिती अधिकार © २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-09T23:43:22Z", "digest": "sha1:5M75CSAXGEDXTDZSHERY2HAZN7FZ47GV", "length": 15812, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार ? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh गौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार \nगौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार \nनवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – भारताचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या लांब आहे. मात्र, गंभीर आपली नवीन इनिंग राजकीय पीचवरून सुरु करण्याच्या विचारात आहे. तो भाजपमध्ये प्रवेश करून आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली भाजप गौतम गंभीरला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे, असेही बोलले जात आहे.\nदिल्लीत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजप एका चांगल्या चेहऱ्याच्या शोधात आहे. दिल्ली भाजपमध्ये निरूत्साह वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये पक्षाला सावरण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांची गरज आहे. त्यासाठी गौतम गंभीर करत असलेल्या कामाचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपनेही गौतमला पक्षात येण्यासाठी पायघड्या घातल्या आहेत.\n२०१६ मध्ये कसोटी सामन्यात गौतम गंभीर अखेरचा खेळला होता. २०१२ नंतर गौतम गंभीर भारताकडून एकही मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नाही. यंदाच्या आयपीएल मोसमातही त्याला आपल्या लौकीकाला साजेशा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे त्याला बाहेर बसावे लागले होते. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या वृत्तावर गौतम गंभीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे आता तो नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nNext articleगौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार \nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपिंपरीत कत्तलीसाठी गाय आणि वासराला घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक\nमराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका; तर राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nआळंदीत कोयत्याने वार करुन पेंटरला लुटले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली आहे – शरद पवार\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-10T00:23:50Z", "digest": "sha1:FCOMCVSOYWP5A2LA3D2QZYZVCXM6C4G2", "length": 15837, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "निवडणूक प्रक्रियेतील सोशल मीडियाचा हस्तक्षेप रोखणार – रविशंकर प्रसाद | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यां���ी वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh निवडणूक प्रक्रियेतील सोशल मीडियाचा हस्तक्षेप रोखणार – रविशंकर प्रसाद\nनिवडणूक प्रक्रियेतील सोशल मीडियाचा हस्तक्षेप रोखणार – रविशंकर प्रसाद\nनवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा दुरुपयोग करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात आहे. याची गंभीर दखल घेत अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मना किंवा तत्सम गोष्टींना कधीही परवानगी दिली जाणार नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.\nअर्जेंटिनातील सलटा येथील जी-२० डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअलच्या बैठकीत बोलताना रविशंकर म्हणाले की, भारतातील लोकशाही प्रक्रियेच्या शुद्धतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळे आणणाऱ्यांना कडक शासन केले जाईल, असे मी वचन देतो.\nसोशल मीडियातील माहितीचा निवडणूक प्रक्रियेमध्ये दुरुपयोग होत आहे. त्यामुळे अशा सोशल मीडियातील माध्यमांना कधीही परवानगी दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे याचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.\nPrevious articleचिंचवड येथे पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात साजरा\nNext articleदेश सोडण्यापूर्वी विजय मल्ल्या भाजप नेत्यांना ��ेटला होता – राहुल गांधी\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकाळेवाडीत भांडणाचा जाब विचारला म्हणून टोळक्यांकडून पती-पत्नीस जबर मारहाण करुन घरातील...\n“आंबा खाल्याने मुलगा होतो”, खटल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर\nचिंचवडमध्ये घरात घुसून टोळक्यांनी केली कुटुंबाला जबरमारहाण; महिला जखमी\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआगामी लोकसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे – अमर्त्य सेन\nदलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80-4/?date=2019-1-14&t=mini", "date_download": "2018-12-10T00:01:57Z", "digest": "sha1:YVC4BE6MM6O3KPZJGU5BQYFXLJSJYRQH", "length": 7590, "nlines": 146, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छ��ा विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) खरेदी करण्यात येणार आहेत.\nआपले कमीत कमी दराचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/diabetes-diet-chart-in-marathi/", "date_download": "2018-12-09T23:35:40Z", "digest": "sha1:33GZ2LYKBJGKD53EA72DWKJ3BK43DJSY", "length": 14783, "nlines": 167, "source_domain": "healthmarathi.com", "title": "मधुमेहींसाठी योग्य आहार (Diabetes diet chart in in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमधुमेह आणि आहार :\nमधुमेहामध्ये आहाराचे अत्यंत महत्व आहे. योग्य आहारामुळे मधुमेही तसेच टाईप 2 प्रकारातील म्हणजेच Pre-Diabetes रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवली जाते. तसेच वजन योग्य प्रमाणात राखण्यासही सम्यक आहारामुळे शक्य होते. आपल्या प्रकृतीनुसार, मधुमेहाच्या प्रकारानुसार आहाराचे स्वरुप असते यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार आहाराची योजना करावी. यासाठी मधुमेहींसाठी योग्य आहार कोणता, डायबेटी��� रुग्णांनी काय खावे काय खाऊ नयेत, मधुमेह आहार तक्ता मराठीत माहिती खाली दिली आहे.\nमधुमेहींसाठी योग्य आहार –\n• पौष्टिक कर्बोदके –\nहिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणा, कमी पॉलीश केलेला तांदूळ, गहू इ. चा आहारात समावेश करावा.\n• तंतुमय पदार्थ –\nफायबर्सयुक्त पदार्थ मधुमेहींमध्ये अत्यंत हितकर असतात. यांमुळे रक्तातील साखर नियंत्रीत तर होतेच शिवाय रुग्णांमधील हृद्यविकाराचा धोकाही कमी होण्यास तंतुमय पदार्थांमुळे मदत होते.\n• हिरव्या पालेभाज्या, फळे, यांमध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असते. स्ट्रोबेरी, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब ही फळे खाऊ शकता.\nतर फळभाज्यामध्ये गवार, कारले, भेंडी, दुधी भोपळा यांचा समावेश करावा.\n• चांगले स्निग्धपदार्थ – आहारात मोनोअन्सॅच्युरेटेड (मूफा) आणि पॉलीअन्सॅच्युरेटेड (पूफा) फॅट्सचा प्रमाणात समावेश करावा. यांदोहोंच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.\nमधुमेही रुग्णांसाठी अयोग्य आहार –\nमधुमेहामध्ये खालील आहार घटकांचे सेवन करणे टाळणे गरजेचे असते. यांमध्ये,\n• सॅच्युरेटेड फॅट्स –\nउदा. पामतेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असल्याने वरील पदार्थ टाळावेत. यांच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते. यांमुळे हृद्यविकार, उच्चरक्तदाब, धमनीकाठिन्यतः, स्थुलता यासारखे विकार उत्पन्न होतात.\n• ट्रांस फॅट्स किंवा कृत्रिम स्निग्धपदार्थांचे मधुमेहामध्ये सेवन करु नये. उदा. वनस्पती तूप सारख्या पदार्थात ट्रांस फॅट्सचे प्रमाण असते.\n• गोड पदार्थ, विविध मिठाया, बेकरी पदार्थ यांपासून दूरच रहावे.\n• आहारात मीठाचे कमी प्रमाण ठेवावे.\n• तेलकट पदार्थ टाळावित.\n• केळी, चिकू, सीताफळ, आंबा ही फळे शक्यतो टाळा. कंदमुळे, बटाटा, गाजर, वांगी ह्या फळभाज्या खाऊ नयेत. शिळे भोजन यांचे सेवन करु नये.\nमधुमेह म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, डायबेटीस टेस्ट, मधुमेहाचे दुष्परिणाम, उपलब्ध उपचार आणि डायबेटीस रुग्णांनी घ्यावयाची काळजी या सर्वांची मराठीत माहीती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nहे सुद्धा वाचा :\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nकिडनी फेल होऊ नये यासाठीचे उपाय मराठीत (Kidney failure)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nलो ब्लडप्रेशर – रक्तदाब कमी होणे मराठीत माहिती (Low BP in...\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:02:47Z", "digest": "sha1:PPTZWT4FMU7GKO7JONY5HD5FKC6QTBP6", "length": 16900, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावेत- पी चिदंबरम | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले ���म्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक��षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावेत- पी चिदंबरम\nपेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावेत- पी चिदंबरम\nनवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ते नियंत्रणात आणण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत आणावेत असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यासंदर्भातले ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.\nपेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत. आत्ता असणारे कर कमी करून त्यावर जर जीएसटी लावण्यात आला तर दर नक्कीच कमी होतील आणि सामान्य जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे काँग्रेसची ही आग्रही मागणी आहे की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल हे तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावे.\nपेट्रोल किंवा डिझेल यांचे दर का वाढले असा प्रश्न विचारण्यात आला की केंद्र सरकार राज्यांकडे बोट दाखवते मात्र त्याला काहीही अर्थ नाही. देशात १९ राज्यांमध्ये भाजपाचेच सरकार आहे मग त्या राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का भडकल्या आहेत असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी उपस्थित केला. पेट्रोल ���णि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून त्यावर पर्याय काढला पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे.\nडॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती वाढल्याने महागाई वाढणार हे उघड आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर\nPrevious article‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये; केंद्र सरकारची सूचना\nNext articleपेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावेत- पी चिदंबरम\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे, तर उत्तम सेल्फीपटू – विजय शिवतारे\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…अन्यथा दोन महिन्यात जेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे\n…तर नितीश कुमार भाजपाची साथ सोडून स्वबळावर लढतील निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-12-09T23:28:11Z", "digest": "sha1:AYYG2WCMUOSOJ6UGLWZUOOK7Y22TL4E3", "length": 9431, "nlines": 182, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "श्टुटगार्ट", "raw_content": "\nक्षेत्रफळ २०७ चौ. किमी (८० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८०४ फूट (२४५ मी)\n- घनता २,८९४ /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल)\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही विकिपीडियाला मदत करु शकता.\nस्टुटगार्ट ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर आहे. युरोपातील एक महत्त्वाचे ऑद्योगिक केंद्र म्हणून या शहराची गणना होते. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टेकड्या आहेत.या शहराची लोकसंख्या ५९०४२९ (फेब्रुवारी २००८) इतकी आहे. या शहराला स्वायत्त शहराचा दर्जा आहे. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची राजधानी असल्याने येथे राज्याचे विधान भवन आहे.\nप्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक ख्रिश्चन धर्मांची प्रमुख चर्चे येथे बघायला मिळतात.\nयुरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.\nमर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे. चे संस्थापक श्री गोटलिब डाइमलर यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालय व पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालय स्टुटगार्टमध्ये आहे. तसेच बाँश, बेहेर, माह्-ले, या वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरू झाल्या. या प्रमुख उद्योगसमूहांच्या मुख्यालयांबरोबर त्यांचे उत्पादन करणारे कारखाने या शहराची शान वाढवतात.\nशहराचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठी पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-09T23:21:42Z", "digest": "sha1:H4LLJTKTMMKACPBIQTKXNYRDQHR4W2Q3", "length": 8320, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाणी समाजाचे मारुंजीत अधिवेशन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाणी समाजाचे मारुंजीत अधिवेशन\nपिंपरी – लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. 24 व 25) मारुंजी येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातून एैंशी हजारांहून जास्त सभासदांनी ऑनलाईन नोंदणी केली असून पन्नास हजारांहून जास्त समाज बांधव उपस्थित राहतील अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमारुंजी येथे शनिवारी (दि. 24) होणाऱ्या महाअधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी पावणे एक वाजता होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे.\nमार्गदर्शन सत्रात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (समाज उभारणीत युवा वर्गाचा सहभाग), मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश (करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन), पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे (आय. टी.क्षेत्र काल, आज आणि उद्या), ज्येष्ठ उद्योजक सतीश मगर, संजीव बजाज, अनुज पुरी (बांधकाम व विपणन व्यवसाय भविष्यातील संधी), मनिष गुप्ता (यशस्वी उद्योजक, स्वप्न व वेळेचे नियोजन), संजय पाटील, किशोर मासुरकर, सुरेश जाधव (औषध क्षेत्रात संधी व विकास) मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजकता संमेलनाचा समारोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.\nरविवारी (दि. 25) सकाळच्या सत्रात प. पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे (समाजाचे संस्कार व एकीचे बळ), बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (शेती व उद्योग व भविष्यातील संधी), भारतीय जैन संघटनेचे शांतीलालजी मुथा (एकीने समाजाचा विकास कसा साधाल) मार्गदर्शन करणार आहेत. महाअधिवेशनाचा समारोप दुपारी साडेचार वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वर्षांपासून बंद\nNext articleसीमाप्रश्नी मुंबई, दिल्लीत बैठक घेण्याचा निर्णय- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/celebrities-participate-in-natya-dindi-of-marathi-natya-sammelan/photoshow/64574974.cms", "date_download": "2018-12-10T01:06:21Z", "digest": "sha1:UNT4YKQWI4PUY6HIGP2DQXUNCQHNLSME", "length": 37127, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "celebrities participate in natya dindi of marathi natya sammelan- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात ग..\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा ..\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची ..\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दे..\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर र..\nउत्तराखंडः बागवाल उत्सवाची धूम\nख्रिसमसः जर्मन दूतावासात तयारी सुरू\n९८व्या मराठी नाट्यसंमेलनास नाट्यदिंडीने सुरुवात झाली. मुंबईत नाट्य संमेलन होत असल्याने नाट्यप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. कलाकारही यात मागे नव्हते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात ��वीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nनाट्यदिंडीत टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघे आसमंत दुमदुमले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअभिनेता सुयश टिळकने नाट्यदिंडीत ढोल वाजवून नटराजाला नमन केले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिह�� (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअभिनेते शरद पोंक्षे यांनीही नाट्यदिंडीत सहभाग घेतला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअभिनेता भरत जाधव व अभिनेत्री मधुरा वेलणकर सेल्फी काढताना...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रत���क्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T00:14:51Z", "digest": "sha1:YRRIF6F3LPPT74HHQQM5IVJWLXOZGCKW", "length": 8732, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंगावर गाडी घालून उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंगावर गाडी घालून उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न\nरहिमतपूर येथील घटना; मनससारखा तपास करत नसल्याने आरोपींचे कृत्य\nदाखल गुन्ह्याचा तपास मनासारखा करत नाही,म्हणून रहिमतपूर येथे पोलिस उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश बाळनाथ जगदाळे यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रणजित आप्पासाहेब क्षीरसागर,नितीन किसन भोसले (दोघे रा. धामनेर,ता.कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.\nयातील संशयीत आरोप हे पोलिस उपनिरीक्षक जगदाळे यांना एका गुन्ह्यात बेकायदेशीर काम करण्यास सांगत होते. मात्र त्या संबंधाने पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नसल्याने जगदाळे यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे आरोपी चिडले होते. त्याचाच राग मानात धरून संशयितांनी जगदाळे यांच्या अंगावर गाडी घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.\nजगदाळे हे कर्तव्यासाठी शनिवारी रात्री 9 वाजता रहिमतपूर पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील गेटजवळ आले असताना संशयितांनी जगदाळे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत जगदाळे गंभीर जखमी झाले.\nदरम्यान जगदाळे यांच्या मदतीला येणाऱ्या लोकांनाही संशयितांनी धमकावत दहशत निर्माण केली. तसेच जखमी उपनिरीक्षक जगदाळे यांना कर्तव्यावर जाण्यास विरोध केला. घटनेची माहिती मिळताच सहय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर शेख यांनी तपासाच्या योग्य सूचना करत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार नायकवडी करत आहेत.\nकाही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यावर आरोपीच्या नातेवाईकांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. अर्थात हा आरोप कारवाई केल्याच्या रागातून केला गेला होता. लोकशाहीत आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र मनासारखी कारवाई करावी म्हणून उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जरा अतिच होत आहे. पोलिसांवर उचलले जाणारे हात आता तरी रोखायलाच पाहिजेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजमिनीचे प्रस्ताव देणाऱ्यांची नावे साई संस्थानने जाहीर करावीत\nNext article6 महिन्यांत 6 हजार 149 गर्भपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-10T01:00:16Z", "digest": "sha1:YIUMM6DXFKM6YWXBMJR44HVMV64ZAMVV", "length": 9952, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर रस्त्यावरील सुधारीत मेट्रो मार्ग निश्‍चित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर रस्त्यावरील सुधारीत मेट्रो मार्ग निश्‍चित\nमहापालिकेची तत्त्वत: मान्यता : नवीन मार्गाने प्रकल्प खर्च वाढणार\nपुणे – पुणे मेट्रोचे नगर रस्त्यावरील सुधारीत मार्ग अखेर निश्‍चित झाले आहेत. या सुधारीत मार्गाच्या फेर रचनेत महापालिका आयुक्ता सौरभ राव यांनी नुकतीच तत्त्वता: मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हा नवीन मार्ग येरवड्यापासून नगर रस्त्याऐवजी मेट्रोचा मार्ग कल्याणीनगरच्या मागील बाजूने शिवणे-खराडी या प्रस्तावित नदीपात्रातील रस्त्याने पुढे गोल्ड अॅडलॅब्स सिनेमागृहासमोरून रामवाडीच्या दिशेने जाणार आहे.\nमहामेट्रोचा वनाज ते रामवाडी हा मार्ग येरवड्यापासून पुढे गुंजन चौक, शास्त्रीनगर ते रामवाडी असा जाणार होता. मात्र, या मार्गात असलेले आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने त्याच्या समोरील मेट्रो मार्गिकेच्या बांधकामास परवानगी नाकारली होती, त्यामुळे महामेट्रोसमोर पेच निर्माण झाला होता. या मार्गाऐवजी इतर पर्यायी मार्गांची चाचपणी महामेट्रोने केली होती. महापालिकेतर्फे विकसित केल्या जाणाऱ्या शिवणे-खराडी रस्त्यावरून कल्याणीनगरच्या मागील बाजूने गोल्ड अॅडलॅब्सवरून नगर रस्त्यापर्यंतचा मार्ग विविध दृष्टीने सर्वांत सोयीचा असल्याचे लक्षात आल्याने शिवाजीनगर ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेत बदल केला जाणार आहे. या नव्या मार्गामुळे मेट्रोचा मार्ग 0.92 किलोमीटरने वाढणार असून, त्याच्या खर्चातही वाढ होणार आहे. तसेच कल्याणीनगर येथील स्थानकही बदलणार आहे.\nनव्या मार्गामुळे नगर रस्त्यावरील कल्याणीनगर स्टेशनची जागा बदलावी लागणार आहे. या नव्या मार्गाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या सहमतीने या मार्गावरील काम प्राधान्याने सुरू करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या आहेत. या कामासाठी त्यांना महापालिकेची तत्त्वत: मान्यता आवश्‍यक होती. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ती देण्यात आली आहे.\n– सौरभ राव, महापालिका आयुक्त\nया बदललेल्या मार्गावर आम्ही सर्वांचे मत घेत आहोत. त्यानुसार, महापालिकेने आम्हाला तत्त्व: मान्यता दिलेली आहे. मात्र, त्यांच्या लेखी पत्राची वाट पाहात असून पत्र मिळताच पुढील काम सुरू केले जाईल. या वाढीव मार्गामुळे 1 किलोमीटरचे अंतर वाढणार असले तरी, खर्चात फारसा फरक पडत नाही.\n– ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहराला वाढीव पाणी मिळणार का\nNext articleविज्ञानविश्‍व: काखेत कळसा\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\nशासन अनुदान योजनेतून राज्यातील दूध संघ बाहेर \nजाहिरात फलकांची उंची “जमिनीवर’\n“लिज्जत’ने महिलांना स्वावलंबी बनविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyamprakashan.com/", "date_download": "2018-12-10T01:08:35Z", "digest": "sha1:LMJ7JFZMFVS2BB52ANGWIKMR7JR2AUTK", "length": 5070, "nlines": 45, "source_domain": "www.udyamprakashan.com", "title": "उद्यम प्रकाशन", "raw_content": "\nउद्यम प्रकाशन - रूपरेषा (मराठी)\nदेशी भाषांतून तंत्रविषयक पुस्तके आणि मासिके प्रकाशित करणे आणि त्याद्वारे सामान्य माणसांपर्यंत व्यावसायिक ज्ञान पोचवणे, हा उद्देश ठेवून ‘उद्यम प्रकाशन’ची स्थापना झाली आहे. भारतात सर्वदूर पसरलेले हजारो छोटे-मोठे इंजिनीअरिंग उद्योग आहेत. या क्षेत्रातला शॉपफ्लोअरवरचा बहुसंख्य कर्मचारीवर्ग इंग्रजी जाणत नाही. या वर्गाला तंत्रशिक्षण देऊन त्याची उत्पादकता वाढवायची असेल, तर प्रादेशिक भाषातून तंत्रशिक्षण देणे जरुरीचे आहे. यासाठी पुस्तके महत्वाची आहेतच, पण मासिकांचेही मोठे ��ाम आहे.\nनवी उत्पादनतंत्रे, आजूबाजूला चाललेले नवे प्रयोग, बाजारात नव्याने आलेली साधनयंत्रे, नवी हत्यारे अशी माहिती नियमितपणे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम व्यावसायिक मासिके करतात.याच कारणासाठी ‘उद्यम’ने पुस्तकांबरोबर मासिकेदेखील छापण्याचे ठरवले आहे. २०१७ या वर्षात मराठी ‘धातुकाम - यंत्र आणि तंत्र’ मासिकाची सुरुवात झाली आणि २०१८ या वर्षात हेच मासिक कानडी आणि हिंदी भाषांमध्ये सुरू करणे आणि नवी चार पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. पुढे वाचा\nधातुकाम मराठी अंक जून 2017 ते ऑक्टोबर 2018\nधातुकार्य - हिंदी नमूना अंक 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/pakistan-news-nawaz-sharif-and-brother-shahbaz-sharif-64433", "date_download": "2018-12-10T00:39:10Z", "digest": "sha1:ECYYXM22H7DZVB4SMRSYPLNNC36QOXOX", "length": 14872, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan news nawaz sharif and brother shahbaz sharif पंतप्रधानपद अब्बासी यांच्याकडेच राहणार? | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधानपद अब्बासी यांच्याकडेच राहणार\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nफेरविचारासाठी नवाज यांनी घेतली बैठक; आगामी निवडणुकीचे कारण\nलाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरच कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हंगामी पंतप्रधान म्हणून नुकताच कार्यभार हाती घेतलेले शाहीद खाकन अब्बासी हे सरकारचा उर्वरित दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.\nफेरविचारासाठी नवाज यांनी घेतली बैठक; आगामी निवडणुकीचे कारण\nलाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरच कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हंगामी पंतप्रधान म्हणून नुकताच कार्यभार हाती घेतलेले शाहीद खाकन अब्बासी हे सरकारचा उर्वरित दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.\nपनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) या पक्षाने पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले होते. ते संसदेवर निवडून येईपर्यंत 45 दिवसांसाठी अब्बासी ��ांना पंतप्रधान म्हणून उभे करण्यात आले आहे. हे नियोजन झाले असतानाही आज नवाज शरीफ यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक घेतली आणि या नियोजनाचा फेरविचार केला, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. पंजाब प्रांत हा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शाहबाज यांच्याऐवजी इतर कोणाकडेही सूत्रे दिल्यास पक्षाला तोटा होईल, त्यामुळे अब्बासी यांनाच उर्वरित दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा आणि शाहबाज यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवावे, अशी सूचना पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नवाज शरीफ यांना केली आहे. त्यामुळेच त्यांनी आज बैठकीत आपल्या निर्णयाचा आढावा घेतल्याचे संबंधित नेत्याने सांगितले.\nपंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी आपल्या जागी मुलगा हमजा याला नेमावे, ही शाहबाज यांची मागणी नवाज यांनी फेटाळून लावल्यामुळे शाहबाज यांनी आहे ते पद सोडण्यास नकार दिल्याचेही सूत्रांकडून समजते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही पदे कुटुंबातच राहावीत, अशी शाहबाज यांची इच्छा आहे. मात्र, नवाज यांची कन्या मरियम यांना मात्र मुख्यमंत्रिपदावर हमजा नको आहेत. तसेच, नवाज यांच्या निकट असलेल्या नेत्यांनाही शाहबाज केंद्रामध्ये नको आहेत. या सर्व घटनांमुळे अब्बासी हेच पुढील दहा महिने पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर राहण्याची दाट शक्‍यता आहे.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी...\nलालाजींच्या बलिदानामुळेच जन्मला क्रांतिकारक भगतसिंग\nमेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि...\nसिरियल किलरला पाकिस्तानात फाशी\nलाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात...\nनवाज शरीफ, अब्बासींची लाहोर न्यायालयात हजेरी\nलाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या...\n‘सर्जिकल’ उपाय आणि पाकचे दुखणे\nएकीकडे चर्चेचा ���व आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला...\nइस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-boxing-india-69103", "date_download": "2018-12-10T00:12:22Z", "digest": "sha1:JARYYAR4OF5CFQBGYIEX3U63V4BLHV2B", "length": 12333, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news boxing india जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत अमित उपांत्यपूर्व फेरीत | eSakal", "raw_content": "\nजागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत अमित उपांत्यपूर्व फेरीत\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nहॅम्बुर्ग - भारताच्या अमित फांगल याने जागतिक अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने इक्वेडोरच्या सातव्या मानांकित कार्लोस क्विपो याचा पराभव केला. स्पर्धेतील लाईट फ्लायवेटच्या ४९ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या २१ वर्षीय अमितने सुरेख पदलालित्य राखून क्विपोला जेरीस आणले. जागतिक क्रमवारीत वरचे मानांकन असणाऱ्या क्विपोने अनुभवाच्या जोरावर जोरदार सुरवात केली होती. मात्र, अमितने जोरदार प्रतिआक्रमण करून त्याला निष्प्रभ केले.\nहॅम्बुर्ग - भारताच्या अमित फांगल याने जागतिक अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने इक्वेडोरच्या सातव्या मानांकित कार्लोस क्विपो याचा पराभव केला. स्पर्धेतील लाईट फ्लायवेटच्या ४९ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या २१ वर्षीय अमितने सुरेख पदलालित्य राखून क्विपोला जेरीस आणले. जागतिक क्रमवारीत वरचे मानांकन असणाऱ्या क्विपोने अनुभवाच्या जोरावर जोरदार सुरवात केली होती. मात्र, अमितने जोरदार प्रतिआक्रमण करून त्याला निष्प्रभ केले. यामुळे अनुभवी क्विपो दडपणाखाली आली आणि त्याच्याकडून चुका होऊ लागल्या. पंचांनी त्याला चेहरा वर करण्यासाठी अनेकदा ताकीदही दिली. अमितने पदलालित्य सुरेख ठेवून क्विपोवर सरळ दिशेने मारलेले ठोसे निर्णायक ठरत होते. क्विपो पूर्ण लढतीत क्वचितच मानांकित खेळाडूसारखा खेळला. पूर्ण वर्चस्व अमितनेच राखले होते.\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशन��ंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://greenpoone.com/page/15942/", "date_download": "2018-12-10T00:16:17Z", "digest": "sha1:AW4DLEMCBIMDTJFRAOT66XCL6BZAUZ6J", "length": 82115, "nlines": 727, "source_domain": "greenpoone.com", "title": "GreenPoone | All about news views technology and sports | Page 15942", "raw_content": "\nपर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल\nमुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.\nसमृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nपर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल\nमुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन के���द्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.\nसमृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nमुंबई, Mumbai, पर्यावरण, Environment, इंधन, प्रदूषण, खत, Fertiliser, विकास, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, गॅस, Gas, नरेंद्र मोदी, Narendra Modi, समृद्धी महामार्ग, महामार्ग\n‘राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार’\nमुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nराज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला.\n'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'\nमुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nराज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला.\nगॅस, Gas, धर्मेंद्र प्रधान, Dharmendra Pradhan, मुख्यमंत्री, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली, Sangli, समृद्धी महामार्ग, महामार्ग, नागपूर, Nagpur, विदर्भ, Vidarbha, मंत्रालय, गुंतवणूक\nप्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या आयटी कंपनीवर कारवाई\nपिंपरी – नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्‍कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी “सकाळ’ला ही माहित�� दिली.\nपाच महिन्यांपूर्वी प्रसूतिपूर्व रजा नाकारल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत सुनावणी घेऊन यावर निर्णय घेण्यात आला. प्रसूतिपूर्व अर्जित रजा न देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आल्याचेही, वाळके यांनी सांगितले.\nप्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या कंपन्यांची कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये रेकॉर्ड रजिस्टर न ठेवणे, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे मॅटर्निटी रिटर्न न भरणे, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेचे फायदे न देणे असे प्रकार केल्याचे आढळून आले होते. कामगार कायद्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेसाठी देण्यात आलेले फायदे कंपन्यांनी देणे आवश्‍यक आहे. मात्र या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वाळके या वेळी म्हणाले.\nकामगार आयुक्‍तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक कंपन्यांना भेट देऊन त्याची माहिती जमा करतात. एखाद्या ठिकाणी यासंदर्भात कोणती तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचे, वाळके यांनी सांगितले.\nफायदे मिळत नसल्यास तक्रार करा\nकंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा देण्यासाठी किंवा त्याचे फायदे देण्यास कंपनी टाळाटाळ करत असेल तर त्यांनी थेट कामगार आयुक्‍त कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन वाळके यांनी केले आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल, त्यावर सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nप्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या आयटी कंपनीवर कारवाई\nपिंपरी – नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्‍कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी “सकाळ’ला ही माहिती दिली.\nपाच महिन्यांपूर्वी प्रसूतिपूर्व रजा नाकारल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत सुनावणी घेऊन यावर निर्णय घेण्यात आला. प्रसूतिपूर्व अर्जित रजा न देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आल्याचेही, वाळके यांनी सांगितले.\nप्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या कंपन्यांची कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये रेकॉर्ड रजिस्टर न ठेवणे, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे मॅटर्निटी रिटर्न न भरणे, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेचे फायदे न देणे असे प्रकार केल्याचे आढळून आले होते. कामगार कायद्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेसाठी देण्यात आलेले फायदे कंपन्यांनी देणे आवश्‍यक आहे. मात्र या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वाळके या वेळी म्हणाले.\nकामगार आयुक्‍तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक कंपन्यांना भेट देऊन त्याची माहिती जमा करतात. एखाद्या ठिकाणी यासंदर्भात कोणती तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचे, वाळके यांनी सांगितले.\nफायदे मिळत नसल्यास तक्रार करा\nकंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा देण्यासाठी किंवा त्याचे फायदे देण्यास कंपनी टाळाटाळ करत असेल तर त्यांनी थेट कामगार आयुक्‍त कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन वाळके यांनी केले आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल, त्यावर सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nपर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल\nमुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.\nसमृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nपर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल\nमुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.\nसमृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nमुंबई, Mumbai, पर्यावरण, Environment, इंधन, प्रदूषण, खत, Fertiliser, विकास, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, गॅस, Gas, नरेंद्र मोदी, Narendra Modi, समृद्धी महामार्ग, महामार्ग\n‘राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार’\nमुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nराज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला.\n'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'\nमुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nराज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला.\nगॅस, Gas, धर्मेंद्र प्रधान, Dharmendra Pradhan, मुख्यमंत्री, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली, Sangli, समृद्धी महामार्ग, महामार्ग, नागपूर, Nagpur, विदर्भ, Vidarbha, मंत्रालय, गुंतवणूक\nमारेकऱ्यांना अटक का नाही\nमुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले.\n“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nदाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन का���ीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली.\nगृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nकलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे.\nकर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली.\nमारेकऱ्यांना अटक का नाही\nमुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले.\n“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nदाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली.\nगृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nकलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे.\nकर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली.\nमुंबई, Mumbai, कर्नाटक, पत्रकार, गौरी लंकेश, Gauri Lankesh, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, सीबीआय, उच्च न्यायालय, लेखक, पोलिस, महाराष्ट्र, भारत\nमारेकऱ्यांना अटक का नाही\nमुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले.\n“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nदाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली.\nगृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nकलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे.\nकर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली.\nमारेकऱ्यांना अटक का नाही\nमुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राह��्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले.\n“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nदाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली.\nगृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nकलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे.\nकर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली.\nमुंबई, Mumbai, कर्नाटक, पत्रकार, गौरी लंकेश, Gauri Lankesh, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, सीबीआय, उच्च न्यायालय, लेखक, पोलिस, महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/poad-road-khad-dont/articleshow/64952887.cms", "date_download": "2018-12-10T01:11:46Z", "digest": "sha1:M4353QMDPG6KEYKFNJPFAFX5JD4C7V6H", "length": 7350, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: poad road khad dont - पौड रोड खड्ड्यांत | Maharashtra Times", "raw_content": "\nपौड रोडवरील पीएमपी डेपोच्या परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत...\nपौड रोडवरील पीएमपी डेपोच्या परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून, वाहतुकीचीही कोंडी होत आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nधारकरी होण्यापेक्षा वारकरी व्हाः भिडेंना सल्ला...\nजिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली...\nThailand cave rescue: 'किर्लोस्कर'चा मदतीचा हात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/video-tadoba-tiger-and-sloth-bear-fight-1789", "date_download": "2018-12-10T00:08:24Z", "digest": "sha1:2X2BRHZDPFIWSFDNFH4O73EKYQMNXDCS", "length": 4142, "nlines": 34, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हिडीओ: ताडोबाच्या जंगलात जेव्हा एक अस्वली आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी वाघाचा सामना करते..", "raw_content": "\nव्हिडीओ: ताडोबाच्या जंगलात जेव्हा एक अस्वली आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी वाघाचा सामना करते..\nमित्रांनो, जेव्हा आम्ही जंगल सफरीला जातो तेव्हा आम्हांला वाघ दिसणे तर दूरच, पण हरिणावरच समाधान मानावे लागते. पण बुधवारी दुपारी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये सफरीला गेलेल्या काही टुरिस्ट लोकांना एक भलताच अनुभव मिळाला. त्यांना चक्क एका अस्वलीची आणि वाघाची फाईट पाहायला मिळाली.\nया लोकांनी अर्थातच त्याचा व्हिडीओ केला नाही असं २०१८ मध्ये होणं तर शक्य नाही. तर मंडळी, हा व्हिडीओ दोन दिवस झाले व्हायरल होतोय. बांबू फॉरेस्ट सफारी लॉजच्या अक्षय कुमार यांनी हा व्हडिओ शेअर केलाय.\nव्हीडीओच्या सुरवातीला ७ वर्ष वय असलेला मटकासुर वाघ एका अस्वलीला हुसकावून लावतोय, पण अचानक ती वाघावर हल्ला करते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी तिने हा हल्ला केला आहे. वाघ तिला पकडून धरतो, ती सुटायचा खूप प्रयत्न करते. दोघांच्या या लढाईत काय घडते ते आता आम्ही सांगत बसण्यापेक्षा तुम्ही व्हिडीओ पाहाच.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pu-lanchi-utsfurtata-by-sudhir-gadgil.html", "date_download": "2018-12-10T00:13:56Z", "digest": "sha1:GGEO3AKZAMS3FBB5KLJ34QKTEUXVPX4K", "length": 5875, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): उत्स्फ़ूर्तता पुलंची!!! Pu Lanchi Utsfurtata by Sudhir Gadgil", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.\n\"तुम��हाला सांगतो...\"म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.\nमॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, \"केवढ्याला\nसेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,\n\"अरे, मग पाकीटात काय ठेवू\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/chiplun-news-professor-education-64020", "date_download": "2018-12-10T00:45:37Z", "digest": "sha1:MCTW4X6A535Z2FKZVOSMSH4VVM2NOTTZ", "length": 13447, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "chiplun news professor education प्राध्यापकांनी टाकला सुटकेचा निःश्वास | eSakal", "raw_content": "\nप्राध्यापकांनी टाकला सुटकेचा निःश्वास\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nचिपळूण - मुंबई विद्यापीठाचे २७ हजार ५४७ पेपर डीबीजे महाविद्यालयातील केंद्रावर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी संपल्यामुळे प्राध्यापकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. अध्यापनाचे काम सोडून गेली काही दिवस प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात गुंतले होते.\nचिपळूण - मुंबई विद्यापीठाचे २७ हजार ५४७ पेपर डीबीजे महाविद्यालयातील केंद्रावर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी संपल्यामुळे प्राध्यापकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. अध्यापनाचे काम सोडून गेली काही दिवस प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात गुंतले होते.\nमुंबई विद्यापीठाने यावर्षी प्रथमच ऑनलाईन पेपर तपासणीचा प्रयोग हाती घेतला होता. ऑनलाईनची निविदा प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे पेपर तपासणीला उशिरा झाला. ३१ जुलैपर्यंत पेपर तपासणी पूर्ण करण्याचा इशारा राज्यपालांनी विद्यापीठाला दिला होता. मात्र, वेळेत पेपर तपासणी झाली नाही. पेपर तपासणी झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम असल्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.\nविद्यापीठाचे पेपर ऑनलाईन तपासण्यामध्ये डीबीजे महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. ऑनलाईन पेपर तपासण्यासाठी २६ संगणकाची व्यवस्था केली होती. गुहागर तालुक्‍यातील खरे ढेरे महाविद्यालय व पाटपन्हाळे महाविद्यालय, चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे महाविद्यालय, मंदार कॉलेज, तात्यासाहेब नातू कॉलेज आणि खेड तालुक्‍यातील ज्ञानदीप कॉलेजचे प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासण्यासाठी डीबीजे महाविद्यालयाच्या केंद्रावर येत होते. ३१ जुलैपूर्वी कला आणि शास्त्र शाखेची पेपर तपासणी पूर्ण झाली होती. ३१ जुलैला सायंकाळपर्यंत २७ हजार ३४७ पेपर डीबीजे महाविद्यालयात ऑनलाईन तपासले. त्यामध्ये कला शाखेचे ८ हजार ८००, वाणिज्य शाखेचे १४ हजार ७४२ आणि शास्त्र शाखेचे ३ हजार ८०५ पेपर तपासण्यात आले. १ ऑगस्टला वाणिज्य शाखेचे २०० पेपर तपासण्यात आले. एकूण २७ हजार ५४७ पेपर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी पूर्ण झाल्यामुळे प्राध्यापकांनीही सुटकेचा श्‍वास घेतला.\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोल्ह���पूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\nभास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला\nचिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1208970/ticha-umbartha-and-sarpanch-bhagirath-movie-team-visited-at-chala-hawa-yeu-dya/", "date_download": "2018-12-10T00:05:38Z", "digest": "sha1:SEQ5YLRBMY6N5THA7VCX47722UUFP2LI", "length": 9095, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मोहन आगाशे, तेजस्विनी, सुयश.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मोहन आगाशे, तेजस्विनी, सुयश..\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मोहन आगाशे, तेजस्विनी, सुयश..\nझी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या या भागात सहभागी झाले आहेत ‘तिचा उंबरठा’ आणि ‘सरपंच भगीरथ’ चित्रपटातील कलाकार येणार आहेत.\nसोमवार आणि मंगळवारी (२९ फेब्रुवारी आणि १ मार्च) प्रसारित होणा-या भागात तिचा उंबरठामधील मुख्य अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला थुकरटवाडीच्या कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.\nतिचा उंबरठामधील मुख्य अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला थुकरटवाडीच्या कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. या कोर्टात येणारी धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळेल.\nश्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरेंनी सुरू केलेल्या प्रौढ साक्षरता ��ोहीमेत वयोवृद्ध महिला बनलेल्या भाऊ कदमने धम्माल उडवून दिली.\nवीणा जामकर, तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर.\n‘सरपंच भगीरथ’च्या टीममधून दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व इतर कलाकारांनी हजेरी लावली होती.\nज्योती चांदेकर आणि तेजस्विनी या मायलेकी एका गाण्यावर थिरकतानाही दिसतील.\nज्योती चांदेकर आणि सुयश टिळक\nमोहन आगाशे आणि वीणा जामकर.\nयेत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित होणार आहेत.\nयेत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित होणार आहेत.\nयावेळी प्रसिद्ध लोककलावंत मीरा उमप यांनी आपल्या लोककलेतील सादर केलेलं गाणंही बघायला मिळेल.\n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80520014209/view", "date_download": "2018-12-10T00:41:04Z", "digest": "sha1:FJ3PLFR3YPQUN3T2CHLAJYX2IHZ6WSBH", "length": 11864, "nlines": 225, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लिंबोळ्या - कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|\nकोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र\nदूर दूर कोठे दूर \nअहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे \nप्रभो मी करीन स्फूर्तीने कूजन\nकिती तू सुंदर असशील \nहवा देवराय, धाक तुझा \nघरातच माझ्या उभी होती सुखे \nतुझी का रे घाई माझ्यामागे \nतुझ्या गावचा मी इमानी पाटील \nदेव आसपास आहे तुझ्या \nदेवा, माझे पाप नको मानू हीन \nसर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर \nअपूर्णच ग्रंथ माझा राहो \nकळो वा न कळो तुझे ते गुपित \nदेवा, तूच माझा खरा धन्वंन्तरी \nनका करु मला कोणी उपदेश\nवाळवंटी आहे बाळ मी खेळत \nचिमुकले बाळ आहे मी अल्लड \nसुरेल वाजीव बन्सी पुन्हा \nकोण माझा घात करणार \nकेव्हाची मी तुझी पाहताहे वाट\nप्रभो, तुझ्या एका मंगल नामात\nकोण मला त्राता तुझ्यावीण \nकृतज्ञ ��ोऊन मान समाधान \nवल्हव वल्हव प्रभो, माझी होडी \nयापुढे मी नाही गाणार गार्‍हाणे\nआता भीत भीत तुला मी बाहत \nबाळ तुझे गेले भेदरुन भारी \nवसुंधरेवर खरा तू मानव \nभयाण काळोखी एक कृश मूर्ति \nपाउलापुरता नाही हा प्रकाश\nसांगायाचे होते सांगून टाकले\nउत्तम मानव वसुंधरेचा हा\nयुगायुगाचा तो जाहला महात्मा \n किती पाहिला मी अंत \nस्वातंत्र्य म्हणजे ईश्‍वराचे दान \nफार मोठी आम्हा लागलीसे भूक \nआक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी \nआता हवे बंड करावया \nकोटिकोटि आम्ही उभे अंधारात\nपरदेशातून प्रगट हो चंद्रा \nअरे कुलांगारा, करंटया कारटया \nआपुलेच आहे आता कुरुक्षेत्र \nतोच का आज ये सोन्याचा दिवस \nनांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात \nदोस्त हो, तुमची गोड भारी वाचा \nअसा तू प्रवासी विक्षिप्त रे \nरामराज्य मागे कधी झाले नाही\nमानवाचा आला पहिला नंबर \nजातीवर गेला मानव आपुल्या \nआरंभ उद्यान, शेवट स्मशान\nआता भोवतात तुमचे ते शाप \nयंत्रयुगात या आमुचे जीवित \nअपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी \nअसे आम्ही झालो आमुचे गुलाम \nमार्ग हा निघाला अनंतामधून\nकोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र\nजुनेच देईल तुज तांब्यादोरी\nमहात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये\nधन्य नरजन्म देऊनीया मला\nफार थोडे आहे आता चालायचे \nशिशिराचा मनी मानू नका राग\nआपुले मन तू मोठे करशील\nकुटुंब झाले माझे देव\nतुमच्या प्रेमाची हवी मला जोड \nनाही मज आशा उद्याच्या जगाची \nआता निरोपाचे बोलणे संपले\nलिंबोळ्या - कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nTags : g h patilpoemकविताकवीकाव्यग ह पाटीलगीत\nकोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र\nअगे धूलि, तुझे करितो लेपन\nहोऊ दे पावन भाळ माझे\nअसंख्य बीजांचे करिसी धारण\nगरीब, अनाथ, दीन, निराधार\nतुझ्यातून घेते जन्म जीवसृष्टी\nतुझ्यात शेवटी अंत पावे\nकोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र\nतुझे गाऊ स्तोत्र कसे किती \nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प���रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/atul-benneke-do-agitation-work-nashik-highway-126491", "date_download": "2018-12-10T00:07:08Z", "digest": "sha1:DVDVLPTLZXQSLPLKF6IOA5O7X2Z3QD7A", "length": 12806, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Atul Benneke to do the agitation for the work of Nashik highway नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी आंदोलन करणार : अतुल बेनके | eSakal", "raw_content": "\nनाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी आंदोलन करणार : अतुल बेनके\nबुधवार, 27 जून 2018\nजुन्नर - (दत्ता म्हसकर) नारायणगाव बायपाससह जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिला आहे.\nजुन्नर - (दत्ता म्हसकर) नारायणगाव बायपाससह जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिला आहे.\nपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.60 वरील जुन्नर तालुक्यातील काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. सध्या ठेकेदार कंपनी सुद्धा काम करत नसून, नारायणगाव बायपास, पिंपळवंडी ते आळेफाटा महामार्गाचे काम बंद आहे. तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका मात्र सुरू आहे. नारायणगाव बायपासचे काम रखडल्यामुळे नारायणगावमधून बिकट अवस्थेत वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. रुग्णास पुण्यात नेण्यासाठी जिकिरीचे झाले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या प्रश्नासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nनारायणगाव बायपास व महामार्गाचे काम येत्या १५ दिवसात सुरू झाले नाही तर चाळकवाडी येथील टोलनाका बंद पाडून आंदोलन करण्याचा इशारा अतुल बेनके व युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी दिला आहे.\nयावेळी NHAI नाशिक कार्यालय येथे प्रोजेक्ट डायरेक्टर कोडसकर यांना व आळेफाटा पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक डमाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रघुनाथ लेंडे, अतुल भांबेरे, अमोल भुजबळ, दिगंबर घोडेकर, इम्रान मणियार, ॠषीकेश गडगे, प्रितम काळे, विघ्नहर वाजगे, गौतम जांभळे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nलोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात\nपिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू...\nसंभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर\nनाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर...\nनाशिकमधे भाजपला दणका, हिरे कुटूंबिय राष्ट्रवादीत दाखल\nमुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/river-garbage-depo-125304", "date_download": "2018-12-10T00:46:58Z", "digest": "sha1:4DFUOVUFGSVC5RERJ3RV5T4C2G6W5OHI", "length": 12322, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "river garbage depo नदीला कचरा डेपोचे स्वरूप | eSakal", "raw_content": "\nनदीला कचरा डेपोचे स्वरूप\nशुक्रवार, 22 जून 2018\nमुंढवा - केशवनगर परिसरात नागरिकांकडून ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नदीपात्र सध्या कचऱ्याने भरून गेले आहे. यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. तसेच डासांची पैदास होऊन येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झा��ा आहे. महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.\nमुंढवा - केशवनगर परिसरात नागरिकांकडून ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नदीपात्र सध्या कचऱ्याने भरून गेले आहे. यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. तसेच डासांची पैदास होऊन येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.\nनदीपात्रात कचरा टाकल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या ठिकाणी दररोज सुमारे दोन गाड्या कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नदीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. नदीच्या परिसरात राहत असलेल्या रहिवाशांना यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डासांमुळे मलेरिया, हिवताप, अतिसार या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे साथी रोग फैलावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. झेड कॉर्नरजवळ रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.\nमहापालिका प्रशासनाने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच नदीपात्राच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.\nबारामतीत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजूरी\nबारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली....\nसकाळच्या बातमीनंतर बाळे स्मशानभूमीत स्वच्छता\nसोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला \"डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने...\nशहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा\nपिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...\n#PuneIssues फटाक्यांचा कचरा पालिकेच्या माथी\nकात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका शाळेच्या क्रीडांगणावर पडलेला फटाका स्टॉलचा कचरा उचलण्याची वेळ महापालिकेच्य�� कर्मचाऱ्यांवर आली आहे....\nकचरा जाळणे बंद, पण...\nपिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात होता. त्याचा...\nलातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-river-vadu-tractor-129055", "date_download": "2018-12-10T00:35:12Z", "digest": "sha1:ZLRW7NGNNFNJ4CTNY5F773AWYHJFRXQD", "length": 13908, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon river vadu tractor कुरंगी नदीपात्रातून तीन अवैद्ध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्येवाही | eSakal", "raw_content": "\nकुरंगी नदीपात्रातून तीन अवैद्ध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्येवाही\nरविवार, 8 जुलै 2018\nनांद्रा ता.(पाचोरा) : जळगाव जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी गिरणा काठावरील गावातील सरपंच,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या कमेटीला अवैद्ध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर कमेटी स्थापण करुण कार्येवाहीचे अधिकारी दिले. वाहन जमा करुन महसूलच्या ताब्यात देण्यासाठी लेखी आदेश दिले होते. त्या अनुसंघाने आज सकाळी कुरंगी गिरणा पात्रातुन वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती सरपंच यांना मिळाली असता. त्यांनी कमेटी व शेकडो ग्रामस्थांसह गिरणा पात्रात धडक दिली असता. तेथे तीन ट्रँक्टर भरलेले आढळून आले. त्यात ट्रँक्टर (क्र. एमएच.बी.जे.\nनांद्रा ता.(पाचोरा) : जळगाव जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी गिरणा काठावरील गावातील सरपंच,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या कमेटीला अवैद्ध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर कमेटी स्थापण करुण कार्येवाहीचे अधिकारी दिले. वाहन जमा करुन महसूलच्या ताब्यात देण्यासाठी लेखी आदेश दिले होते. त्या अनुसंघाने ���ज सकाळी कुरंगी गिरणा पात्रातुन वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती सरपंच यांना मिळाली असता. त्यांनी कमेटी व शेकडो ग्रामस्थांसह गिरणा पात्रात धडक दिली असता. तेथे तीन ट्रँक्टर भरलेले आढळून आले. त्यात ट्रँक्टर (क्र. एमएच.बी.जे. 8175), (एम.एच.19 बी.क्यू.1608) (एम.एच.बी.जी.7248) हे वाहने पकडून या बाबतीत सरपंच दिपक मोरे यांनी प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी अवैद्ध वाळू वाहतूकीची खबर दिली. प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी तात्काळ दखल घेत तहसिलदार बी. ए. कापसे यांना कुरंगी पाठवले. कापसे यांनी ग्रामथ्य व कमेटीचे ऐकून घेतले व वाहने ताब्यात घेऊन पाचोरा जमा केली. यावेळी पाचोरा येथील ट्रँक्टर मालक यांनी तहसिलदार कापसे यांना मी सिंचनच्या कमासाठी घेऊन जात असल्याचा बनाव केला मात्र घटना स्थळी आर.टी.आय. कार्येकर्ता गणेश पाटील यांनी तहसिलदार कापसे यांना रविवारची परवानगी दिली जाते का अशी विचारणा करुण संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केले. यावेळी सरपंच दिपक मोरे, तंटामुक्तचे अध्यक्ष नामदेव पाटील, ग्रा.प.सदस्य विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, विष्णू कोळी, आबा भोई, भगवान ठाकरे, राजू भोई यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nबनावट विडी विक्री करणाऱ्यांवर छापे\nजळगाव ः येथील शेरा चौकात असलेल्या एका पानमसाला दुकानावर एलसीबीच्या पथकाच्या साहाय्याने आयपी इन्वेस्टीगेशन डिटेक्‍टिव्ह प्रा.लि. या कंपनीच्या पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-school-yoga-and-court-65359", "date_download": "2018-12-10T00:46:45Z", "digest": "sha1:SFTH5FIX35F6IRJDM4KJGDC5JJ2SY7SA", "length": 13013, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news school yoga and court शाळेत योगसक्ती नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली | eSakal", "raw_content": "\nशाळेत योगसक्ती नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली : देशभरातील शाळेत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योगसक्ती करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायधीश एम. बी. लोकूर यांच्या पीठाने अशा मुद्द्यावर सरकार निर्णय घेऊ शकते, न्यायालय नाही, असे स्पष्ट केले. शाळेत काय शिकवावे, हे सांगणे आमचे काम नाही. आम्ही यासंदर्भात निर्देश कसे देऊ शकतो, असाही सवाल न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना उपस्थित केला आहे.\nनवी दिल्ली : देशभरातील शाळेत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योगसक्ती करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायधीश एम. बी. लोकूर यांच्या पीठाने अशा मुद्द्यावर सरकार निर्णय घेऊ शकते, न्यायालय नाही, असे स्पष्ट केले. शाळेत काय शिकवावे, हे सांगणे आमचे काम नाही. आम्ही यासंदर्भात निर्देश कसे देऊ शकतो, असाही सवाल न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना उपस्थित केला आहे.\nदिल्ली भाजपच्या प्रवक्‍त्या आणि वकील आश्‍विनी उपाध्याय आणि जे. सी. सेठ यांनी याचिका दाखल करत योगाभ्यास विषय अनिवार्य कर���्याची मागणी केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय, एनसीआरटीई, सीबीएसई मंडळाकडे शिक्षण आणि समानतासारख्या विभिन्न मूलभूत अधिकाऱ्यांचा भावना लक्षात घेता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी योग आणि आरोग्य शिक्षण नावाचे पुस्तक उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.\nराष्ट्रीय योग धोरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले, की शाळेत काय शिकवावे, याचा मूलभूत अधिकारात समावेश होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी केली होती. तेव्हा न्यायालयाने केंद्राला ही याचिका एखाद्या सल्ल्याप्रमाणे सुनावणी स्वीकारावी आणि त्यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले होते.\nराम मंदिरासाठी भीक मागत नाही, दिलेली वचनं पाळा : आरएसएस\nनवी दिल्ली : ''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. तर दिलेली वचनं पाळावीत. यासाठी सरकारने कायदा करावा आणि राम मंदिराची उभारणी करावी...\nविजय मल्ल्याचे लवकरच प्रत्यार्पण होणार\nनवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींपक्षा जास्त रकमेचे कर्ज थकित ठेऊन परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्लाचे लवकरच...\n‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nगोव्यात सरकारची सक्रीयता आणि विरोधकांचा कांगावा\nपणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार...\nदहशतवादी हल्ल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे अधिक मृत्यू : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news?start=54", "date_download": "2018-12-10T00:47:46Z", "digest": "sha1:UXDGPAKQBTD667PBNXWT4XOIF7NBUSEI", "length": 14013, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमधुरा देणार का प्रेमाची कबुली 'छत्रीवाली' मालिकेत येणार रोमॅण्टिक वळण\n‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं…’. छत्रीवाली अर्थात मधुराच्या आयुष्यातही प्रेमाची चाहूल लागलीय. विक्रमने आपल्या प्रेमाची कबुली मधुरासमोर दिलीय खरी पण आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या होकाराची. मधुरा विक्रमच्या प्रेमाचा स्वीकार करणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. पण मधुराच्या प्रेमाचा तिची आई स्वीकार करणार का हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट\nछत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याच काम झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मलिका यशस्वीरीत्या करत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचा ही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\nतो आला, त्यांनी पाहिलं, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला... आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणजेच आ���ल्या सगळ्यांचा लाडका 'लक्ष्या'. दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्‍या या विनोदाच्या बादशाहाची ची एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती. या कलाकाराला जाऊन तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. २६ ऑक्टोबर १९५४ मध्ये जन्माला आलेल्या आणि प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्‍या या विनोदातल्या अवलियाच्या जन्मतिथीनिमित्त आदरांजली म्हणून, या बादशाहाचे सिनेमे आठवडाभर सोनी मराठी या वाहिनीवरून दाखवले जाणार आहेत.\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\nराधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी होत असताना राधा आणि प्रेमचा जीव आता धोक्यात आहे. दीपिकाचा व्यवसाय आणि आयुष्य मार्गी लागण्यासाठी प्रेमचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे संगीता म्हणजेच लल्लनची बहीण प्रेमच्या घरी घेऊन त्याला लल्लन समजून बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला हे माहिती नाही कि, तो लल्लन नसून प्रेमच आहे. संगीताला लल्लनच्या आयुष्यामधून दीपिकाला कायमचे काढून टाकायचे आहे. याच दरम्यान राधाला एक वाईट स्वप्न पडते ज्यामध्ये प्रेमबरोबर काहीतरी वाईट होणार आहे असे संकेत तिला मिळतात. राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का राधा प्रेमला वाचवू शकेल का राधा प्रेमला वाचवू शकेल का अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. हे सगळ जाणून घेण्यासाठी बघत रहा राधा प्रेम रंगी रंगली सोम ते रवि. रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nमुलगी सासरी जाताना ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ असा आशिर्वाद दिला जातो. मुलीने नव्या घरात सुखाने राहावं, सासरच्या मंडळींना आपलंस करावं हा एकमेव हेतू या आशिर्वादामागे असतो. ‘लेक माझी लाडकी’ मधल्या मीराच्या आईला म्हणजेच इरावतीला मात्र हा आशिर्वाद बदलावा लागला आहे. दिल्या घरी तू सुखी रहा नाही तर ‘स्वत:च्या पायावर उभी रहा’ असा आत्मविश्वास इरावतीने मीराला दिलाय.\nकोकण कन्याने ���टकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\nसंगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद दिला. पर्व २ मध्ये कार्यक्रमाच्या रुपरेषेत काही बदल देखील करण्यात आले होते. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणली. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि संगीत सम्राट पर्व २चे विजेतेपद कोकण कन्या या टीमने पटकावले.\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:JNTata.jpg", "date_download": "2018-12-09T23:39:58Z", "digest": "sha1:XLKSWOAUA2LA2RVVSV5GVEKLKCQ2HWJ7", "length": 9341, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:JNTata.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nयापेक्षा मोठे चित्र उपलब्ध नाही.\nJNTata.jpg ‎(१८४ × १७९ पिक्सेल, संचिकेचा आकार: ८ कि.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nटाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी\nटाटा मूलभूत संशोधन संस्था\nताजमहाल हॉटेल - पॅलेस अँड टॉवर\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nताज होटल्स रिसॉर्ट्स एंड पैलेसेज\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-12-09T23:27:18Z", "digest": "sha1:OOQJZG444UUWRLILQUHJOBLZY5KTKSI6", "length": 16739, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ताथवडे येथील इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी झाले ‘एक दिवसाचे पोलीस’ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari ताथवडे येथील इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी झाले ‘एक दिवसाचे पोलीस’\nताथवडे येथील इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी झाले ‘एक दिवसाचे पोलीस’\nभोसरी, दि. ८ (पीसीबी) – ताथवडे येथील राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे विद्यार्थी भोसरी एमआयडीसी पोलिसांसोबत एक दिवसांसाठी पोलीस बनले. यावेळी विद्यार्थ्यांनी एफआयआर नोंदणीपासून ते शेवटपर्यंत चालणारे काम याबाबत पोलिसांची दिनचर्या जाणून घेतली.\nयावेळी भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे, कॉलेज कॅम्पस डायरेक्टर विटकर, प्रिन्सिपल डॉ. आर के जैन, डॉ. अमेय चौधरी, प्रा डॉ. मीनाक्षी दुगाल, प्रा. डॉ. विजयश्री मेहता, प्रा. दीपाली सुराणा, प्रा. आशा किरण , प्रा प्रमिला पारेख आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलीस खात्याकडून असणाऱ्या सुविधा, वा���तुकीचे धडे, एखाद्यावेळी अचानक पोलीसांना कॉल आला तर तातडीने मदत कशी केले जाते याबात सांगितले. तसेच इंटरनेट व व्हॉटसअप व फेसबुकमुळे होणारी फसवणूक याविषयीही माहिती दिली.\nपिंपरी-चिंचवडमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना राबवण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना प्रथमेश आंबेरकर व अनिकेत सोनवणे यांची होती हा कार्यक्रम पोलीस नागरिक मित्र संस्था व राहुल श्रीवास्तव यांच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत प्रधान यांनी केले. यावेळी कासारसाई येथील घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली.\nPrevious articleलांडेवाडीत पाण्याच्या मोटारीचा जबरदस्त शॉक लागून विवाहितेचा मृत्यू\nNext articleनिगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वज खरेदी प्रकिया निविदा पद्धतीने राबवण्याची मागणी\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक\nभोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपाकला जाणारे पाणी भारत अडवणार रावी नदीवरील धरणास मंजुरी\nअखेर ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, होर्डिंगचे रहस्य उलगडले\nराष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची १२ डिसेंबरनंतर घरवापसी – धनंजय मुंडे\nआजी-माजी आमदार, खासदारांविरोधातील खटल्यांवर तातडीने सुनावणी घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदिघीत कोयत्याचा धाक दाखवून कारचालकाला लुटले; सव्वा लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर...\nनाव विचारल्याने मोशी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून शिवदुर्ग संस्थेच्या सदस्याला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-09T23:48:09Z", "digest": "sha1:RSEJDTVRUKGLOZB4CHVSEGPLPWDHS4W4", "length": 8569, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा: ड्युक्‍स ऑफ हजार्ड, आऊट ऑन बेल संघांची आगेकुच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा: ड्युक्‍स ऑफ हजार्ड, आऊट ऑन बेल संघांची आगेकुच\nपुणे: गेट मेस्सी, शुगर केन, ड्युक्‍स ऑफ हजार्ड, विझार्ड ऑफ ओझील, झाल्टन ऑफ स्विंग व आऊट ऑन बेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी आगेकुच नोंदवली.\nपूना क्‍लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ब्रेंडोनने केलेल्या हॉट्रीकच्या जोरावर गेट मेस्सी संघाने सुआरेज बाईट्‌स संघाचा 7-1 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील मोठा विजय संपादन केला.\nतर, दुसऱ्या सामन्यात निर्भय मिश्राच्या दोन गोलांच्या जोरावर ड्युक्‍स ऑफ हजार्ड संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा 3-1 असा सहज पराभव करत विजयी आगेकुच नोंदवली. तर, तिसऱ्या सामन्यात शुगर केन संघाच्या अर्णव लुल्ला, वैभव पवार व माहित थदाने यांनी केलेल्या गोलच्या बळावर कोक इन कॅन संघाचा 1-3 असा सहज पराभव करत स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.\nशुगर केन -3 (अर्णव लुल्ला 6मी, वैभव पवार 8मी, माहित थदाने 12मी) वि.वि कोक इन कॅन – 1 (विशाल कनस्तीया 10मी), गेट मेस्सी -7 (ब्रेंडोन 3, 6, 14मी, शरण पुरी 8, 15मी, देवेश अगरवाल 13, 10मी) वि.वि सुआरेज बाईट्‌स- 1(आदित्य गांधी 4मी), ड्युक्‍स ऑफ हजार्ड – 3 (निर्भय मिश्रा 5, 11मी, विनय मुत्याल 15मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस- 1 (वेदांत मेहता 9मी), विझार्ड ऑफ ओझील – 3 (रजित परदेशी 7, 13मी, तुषार अस्वानी 10मी) वि.वि रोनाल्डो नट्‌स- 1 (कृष्णा जैन 12मी), झाल्टन ऑफ स्विंग – 3 (अखलाक पुनावाला 4, 9मी, खुष लुल्ला 13मी) वि.वि रॉनी ट्यून्स-1 (रोहित जाधव 6मी), आऊट ऑन बेल – 2 (अमित पोकर्णा 5मी, 14मी) वि.वि मार्क ओ पिर्लो- 0.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमतदार यंत्रांच्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे होते बंद\nNext articleनिवडणुका पुर्णपणे मुक्‍त निष्पक्ष होतील : सुनील अरोरा\n115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: बिहार आणि ओडिशामध्ये अंतिम लढत रंगणार\nश्री. शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nआर्यन एफसी, ग्रीन बॉक्‍स चेतक संघाची विजयी आगेकूच\nचेतेश्वर पुजाराच्या शतकाने डाव सावरला\nबॉक्‍सिंग डे कसोटीला पृथ्वी शॉ उपलब्ध\nशेवटी आम्ही खराब खेळ केला – मिचेल स्टार्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/t_1_back/", "date_download": "2018-12-10T00:38:13Z", "digest": "sha1:22RQUQJLB6U3ND23M43N3ZIBBIJVU6KP", "length": 6376, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "T_1_back - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nपॅप टेस्ट – सर्वायकल कँसरच्या निदानासाठी (Pap Test in Marathi)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d5300-dslr-camera-kit-lens-af-p-dx-nikkor-18-55-mm-vraf-p-dx-nikkor-70-300-mm-black-price-pnpOYX.html", "date_download": "2018-12-10T00:35:32Z", "digest": "sha1:MM6WDALATPY5FBHF335ZTTEJSS4FU2OM", "length": 15089, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक नवीनतम किंमत Oct 10, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 52,421)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1402 पुनरावलोकने )\n( 598 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 581 पुनरावलोकने )\n( 371 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\nनिकॉन द५३०० दसलर कॅमेरा किट लेन्स एफ P डक्स निक्कोर 18 55 मम वर एफ P डक्स निक्कोर 70 300 मम ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_4288.html", "date_download": "2018-12-10T00:16:41Z", "digest": "sha1:BB6XIKCNRY4ETA7RLOYC7YBC6IO3OKKY", "length": 4414, "nlines": 65, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आठवणीतले पु.ल. - पु ल देशपांडे यांच्या विषयी लिहिले गेलेले", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआठवणीतले पु.ल. - पु ल देशपांडे यांच्या विषयी लिहिले गेलेले\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.\"\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपु. ल. नावाचे गारुड\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nजे रम्य ते बघुनिया...\nआठवणींच पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nमी केलेली 'पुलं'ची हजामत\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-aadhar-card-and-supreme-court-69520", "date_download": "2018-12-10T00:23:28Z", "digest": "sha1:NNJIUEKMULSELINDCOH72OQHWS344POA", "length": 12948, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news aadhar card and supreme court 'आधार'सक्तीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवू | eSakal", "raw_content": "\n'आधार'सक्तीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवू\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nकेंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती; नोव्हेंबरमध्ये सुनावणी\nनवी दिल्ली: आधार कार्डशी संबंधित प्रकरणांवर दाखल याचिकांवर नोव्हेंबरमध्ये सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यापूर्वी लोककल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सादर करण्याची मुदत वाढवून 31 डिसेंबर करू, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले.\nकेंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती; नोव्हेंबरमध्ये सुनावणी\nनवी दिल्ली: आधार कार्डशी संबंधित प्रकरणांवर दाखल याचिकांवर नोव्हेंबरमध्ये सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यापूर्वी लोककल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सादर करण्याची मुदत वाढवून 31 डिसेंबर करू, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले.\nआधार सादर करण्याची सध्याची मुदत 30 सप्टेंबर आहे. मात्र, केंद्र सरकार त्यामध्ये वाढ करेल, असे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयात सांगितल्यानंतर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणीची आवश्‍यकता नसल्याचे नमूद केले.\nविविध याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करत असलेले ज्येष्ठ वकील श्‍याम दीवान यांनी हे प्रकरण खंडपीठासमोर ठेवले. या खंडपीठात न्यायाधीश अमित्वा रॉय आणि न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांचाही समावेश होता. दीवान यांनी याचिकांवर जलदगतीने सुनावणीची विनंती केली. या याचिकांमध्ये लोककल्याणा��्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.\nदीवान यांनी 30 सप्टेंबरच्या मुदतीचा हवाला दिला असता वेणुगोपाल यांनी सांगितले, की आम्ही (केंद्र) ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवू. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले.\nराम मंदिरासाठी भीक मागत नाही, दिलेली वचनं पाळा : आरएसएस\nनवी दिल्ली : ''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. तर दिलेली वचनं पाळावीत. यासाठी सरकारने कायदा करावा आणि राम मंदिराची उभारणी करावी...\nविजय मल्ल्याचे लवकरच प्रत्यार्पण होणार\nनवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींपक्षा जास्त रकमेचे कर्ज थकित ठेऊन परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्लाचे लवकरच...\n‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nगोव्यात सरकारची सक्रीयता आणि विरोधकांचा कांगावा\nपणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार...\nदहशतवादी हल्ल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे अधिक मृत्यू : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/youths-struggle-12926", "date_download": "2018-12-10T00:18:36Z", "digest": "sha1:UQWFVSLV57WKRRFNXS6CQ4F57QJL7PTB", "length": 14219, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "youths struggle उभारीसाठी तरुणांची धडपड | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nउस्मानाबाद- अवघ्या 42 सेकंदाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. आई-वडील, बहीण-भावांचे छत्र हरपलेले असतानाही दुःख गिळून परिस्थितीवर मात करीत स्वतःला सावरण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, ही भावना मनात घेऊन या भागातील तरुण धडपड करीत असल्याचे चित्र आहे. या धडपडीत अनेक तरुण यशस्वीही झाले आहेत.\nउस्मानाबाद- अवघ्या 42 सेकंदाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. आई-वडील, बहीण-भावांचे छत्र हरपलेले असतानाही दुःख गिळून परिस्थितीवर मात करीत स्वतःला सावरण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, ही भावना मनात घेऊन या भागातील तरुण धडपड करीत असल्याचे चित्र आहे. या धडपडीत अनेक तरुण यशस्वीही झाले आहेत.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील 30 सप्टेंबर 1993 च्या प्रलयकारी भूकंपाला 23 वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपामध्ये सर्वाधिक हानी उमरगा, लोहारा तालुक्‍यांतील गावांची झाली. भूकंपात काही कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला. काही कुटुंबातील मुले, मुली वाचल्या. अशी मुले, मुली दुःख दूर सारून आता स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. त्यापैकीच सूरज सुधीर हावळे (वय 26, रा. जेवळी, ता. लोहारा). भूकंप झाला त्या वेळी त्याचे वय तीन वर्षे होते. भूकंपाच्या वेळी तो आजोळी भोसगा येथे होता. भूकंपात सूरजचे आई, वडील, दोन भावांचा मृत्यू झाला. काय घडले हे कळण्याचे वय नसलेल्या सूरजला जसजशी समज येऊ लागली, तशी भूकंपाने दिलेल्या वेदनांची माहिती मिळत गेली. आजी, आजोबाने त्याचा सांभाळ केला. त्याने डीएड केले. सध्या खासगी क्‍लासेस घेऊन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.\nअसे अनेक तरुण आता दुःख सारून परिस्थितीशी झुंज देत यश मिळवित आहेत. सूरज हावळे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. भूकंपग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळत असल्याने काहींना सरकारी नोकरी मिळाली, काहींनी मोठ्या शहरात जाऊन व्यवसाय सुरू केला, काहींनी वडिलोपार्जित शेती करून अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा उजेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेती करणे, शिक्षण घेऊन नोकरी मिळविणे, व्यवसाय करणे, यावरच अनेकांनी भर देत मार्गक्रमण केले.\nभूकंपाच्या वेळी पाच ते 10 वयोगटातील मुले आता 28 ते 33 वर्षांची झाली आहेत. यातील काहींना नोकरी मिळाली, काहीजण नोकरीच्या शोधात, काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. परिस्थितीवर मात करीत पुढे जात असताना भूकंपाच्या त्या आठवणी मात्र अद्यापही या भागात ताज्याच असल्याचे चित्र आहे.\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nसोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती \"सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/asthma-information-marathi/", "date_download": "2018-12-10T00:15:44Z", "digest": "sha1:52GHC7RERLTP5SSTPP2JFDRDCI4AJIUX", "length": 21697, "nlines": 212, "source_domain": "healthmarathi.com", "title": "दमा (अस्थमा) मराठीत माहिती - Asthma information in Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nदमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो. दमा किंवा अस्थमा आजाराविषयी मराठीत माहिती, दमा म्हणजे काय, अस्थमाची कारणे, दम्याची लक्षणे, दमा उपचार जसे औषधे (medicine), आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थमा घरगुती उपाय माहिती, दमा होऊ नये म्हणून उपाययोजना, योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\n• खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.\n• ‎खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.\n• ‎श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.\n• ‎दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.\nदम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा अटॅक येणे म्हणजे काय..\nदम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतात त्याला अस्थमा अटॅक असेही म्हणतात. अनेकदा दमा रुग्णास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो.\nअस्थमा होण्याची कारणे :\nशरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते.\nखालिल कारणे ही दमा रुग्णांमध्ये अस्थमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.\n• ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आद्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक येतो,\n• ‎धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,\n• ‎सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूराम��ळे,\n• ‎शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे,\n• ‎ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,\n• ‎मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.\n• अस्थमा हा आजार संसर्गजन्य नाही. म्हणजे अस्थमा व्यक्तीची दुसऱ्यास लागण होत नाही.\n• ‎अस्थमा कोणालाही होऊ शकतो.\n• ‎अस्थमाकडे दुर्लक्ष करने जीवाला धोकादायक ठरू शकते, कधी कधी मृत्यूही ओढावू शकतो.\n• ‎दम्यावर नियंत्रण मिळवता येते. योग्य आहार, नियमित व्यायाम, योग्य औषधोपचार केल्यास आणि अस्थमा अटॅक आणणाऱ्या कारणांपासून दूर राहिल्यास दम्यावर नियंत्रण मिळवता येते.\n• ‎अस्थमा इन्हेलर वापरल्याने कोणतेही अपाय होत नाहीत.\nदम्याचे निदान कसे करतात..\nरुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे अस्थमाच्या निदानास सुरवात केली जाते.\nरुग्णाच्या परिवारामध्ये अन्य कोणास दमा आहे का, रुग्णास एलर्जिक रोग झालेला आहे का हे विचारले जाते.\nअस्थमा निदानासाठी आवश्यक वैद्यकिय चाचण्या –\n• लंग फंक्शन टेस्ट – आपले डॉक्टर आपल्या फुफ्फुसांच्या कार्याची तपासणी करण्यासाठी स्पायरोमेट्री नावाची चाचणी करतील.\n• ‎याशिवाय छातीचा एक्स-रे परिक्षण केला जातो, ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम) केले जाते.\n• ‎स्टेथिस्कोपद्वारे तपासणी – श्वासोच्छश्वासावेळी सीटी वाजवल्यासारखा आवाज येणे.\n• ‎कोणत्या घटकाची अलर्जी आहे ते तपासण्यासाठी अलर्जी टेस्ट केली जाईल.\n• ‎श्वसन वाहिन्यांची संवेदनशीलता तपासण्यासाठी ब्रोंको प्रोवोकेशन टेस्ट केली जाईल.\nदम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :\nदमा रोग उपचारांद्वारे पूर्णपणे बरा होत नाही मात्र दम्याची लक्षणे उद्भवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणे शक्य आहे. त्यामुळे दमा रुग्णांना वरचेवर येणारे अस्थमा अटॅक काही अंशी थांबवता येतील.\nअस्थमापासून कायमस्वरूपी सुटका मिळवणे शक्य नसले तरीही विशेष काळजी घेतल्यास दम्यासोबतही जीवन आनंदाने जगणे शक्य होते. अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.\n• योग्य आहार, विहार आणि औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,\n• ‎दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे,\n• ‎धुम्रपान करु नये,\n• ‎मानसिक ��ाणतनाव रहित रहावे,\n• ‎धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,\n• ‎दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,\n• ‎पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी,\n• ‎प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,\n• ‎थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये,\n• ‎मोकळ्या हवेत फिरावयास जावे,\n• ‎विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.\n• ‎डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे.\nइनहेलर थेरपी – इनहेलरच्या योग्य प्रकारे वापराने अस्थम्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रिलिव्हर्स आणि प्रीव्हेण्टर्स अशी दोन्ही प्रकारची औषधे इनहेलरमार्फत देता येतात. डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे. अस्थम्यामध्ये उपचाराकरिता इनहेलरवाटे औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. इनहेलरवाटे दिली जाणारी औषधे ही श्वासावाटे थेट फुफ्फुसामध्ये जातात ती रक्तामध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे शरीरावर त्या औषधांचा दुष्पपरिणाम होत नाही.\nअस्थमा संबंधित हे सुद्धा वाचा..\n• बालदमा म्हणजे काय व उपाय\n• डांग्या खोकला माहिती व उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleपुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स (Health tips for Men)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nप्रोस्टेटायटिस – प्रोस्टेटला सूज येणे मराठीत माहिती (Prostatitis in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त �� गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.rdhsir.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2018-12-10T00:16:03Z", "digest": "sha1:4GN4C2EKBET7DTMWNWRZHNZF7OQOWBV3", "length": 65093, "nlines": 281, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: मराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा", "raw_content": "\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी\nतीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भारतीय समता परिषदेतर्फे यावर्षीचा 'समता पुरस्कार' प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी साहित्यिक 'कोसला'कार श्री भालचंद्र नेमांडे यांना प्रदान करण्यात आला. रु.1लाख रोख, स्मृतीचिन्ह व महात्मा फुले यांची पगडी स्वरुप 'समता पुरस्कार' मिळाल्याबद्दल सर्वप्रथम भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन\nया पुरस्कार समारंभप्रसंगी नेमाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दोन वादग्रस्त विधाने केलीत (अर्थातच ती जास्तही असु शकतात पण माझ्या ऐकण्यात मात्र दोनच आलेत) आणि तसेही वादग्रस्त विधाने आणि भालचंद्र नेमाडे हे समीकरण आता काही नवं नसल्याने त्याविषयी न बोललेलच बरं कदाचित त्यामुळेच नेमाडेंवर जातीयवादी साहित्यिक, किँवा अचानक माध्यमांमध्ये प्रसिद्धीद्वारे वाचकांच्या प्रकाशझोतात येण्यासाठी नेमाडे संधी मिळेल तिथे वादग्रस्त विधाने करण्याची संधी कधी सोडत नाही असा त्यांच्यावर बहुतेकदा ठपका ठेवला जातो. अर्थातच वरील ��मज माझा वैयक्तिक नसून परवा आंतरजालवर वाचलेल्या त्यांच्याविरोधात टेक्नोसॅव्ही (Technosavy) वाचकांच्या प्रतिक्रिया आहेत.\nमला मात्र असे वाटत नाही. मला वाटतं की भालचंद्रजी नेमाडे जाणूनबुजून नवा वाद जन्माला घालत नाही. ते चांगल्या उद्देशानं काही चांगलंच बोलायला जातात पण त्यांच्या वाणीतून जे निघतं त्याची एक बाजू (शब्दश: अर्थाची) वादग्रस्त असते; जिला माध्यमे प्रसारीत करून प्रकाशझोतात आणतात मात्र त्यांच्या वक्तव्याची दुसरी बाजू (ते जे समाजहिताचं बोलू ईच्छितात ते) प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारीत होणाऱ्या एका बाजूच्या आक्रोशाच्या आवेशात दबून तिथेच विरळून जाते. नेमाडे जे म्हणू ईच्छितात ते प्रसारमाध्यमे सहसा दाखवत नाही आणि दाखवली तरी प्रकाशझोतात येईल अशा पद्धतीने नाही; आणि दाखवणारही कशाला . . . खरी टीआरपी (TRP) त्यांच्या वादात जी असते\nभालचंद्रजी नेमाडे यांनी या समारंभात दोन वादग्रस्त विधाने केली ती पुढीलप्रमाणे-\n\"साहित्य संमेलन हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. साहित्य संमेलन बंद व्हायला हवेत.\"\n\"मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मातृभाषा नीट आलीच पाहिजे. एवढेच नव्हे तर, आपल्याला स्वप्न सुद्धा मराठीत पडली पाहिजेत. आधी घरात मराठी ठीक करा. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात, पण मराठीसाठी काय करतात कनार्टकात नाही चालत असे. मग, महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला प्राधान्य का कनार्टकात नाही चालत असे. मग, महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला प्राधान्य का\" असा सवाल करीत नेमाडे यांनी \"इंग्रजी शाळा बंद कराव्यात,\" असे मत व्यक्त केले होते.\nपूर्वी कै. ना. सी. फडके यांनीही, \"साहित्य संमेलन म्हणजे तमाशाचा जलसा\" असा त्याचा उल्लेख केला होता पण वेळ आली तेव्हा त्याच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यामध्ये त्यांना काहीही संकोच वाटला नाही असे कै. आचार्य अत्रे यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे नेमाडेंच्या या वक्तव्याविषयी मी ईथे काही भाष्य करणार नाही.\nपण मला त्यांच्या \"इंग्रजी शाळा बंद कराव्यात,\" या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवाविशी वाटते. तशी पाहता पुढील प्रतिक्रीयेतील काही संदर्भ मी नेरवाच माझ्या ट्विटर वर व्यक्त केला होता मात्र मला वाटतं या विषयावर स्वतंत्र अनुदिनी लिहूनच मत प्रकटीकरण योग्य व सोईस्कर ठरेल.\nमला वाटतं की \"इ��ग्रजी शाळा बंद करण्यापेक्षा नव्या इंग्रजी शाळांना परवानगी नाकारुन शासनाने बेकायदेशीर इंग्रजी शाळांची मान्यता रद्द करायला हवी. मला वाटतं इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळातून दिलं जाणारं दर्जेदार शिक्षण प्रशिक्षित शिक्षकांद्वारे शासकीय शाळातूनही नक्कीच दिला जाऊ शकतो.\"\nआजकाल इंग्रजी माध्यमाच्या खाजगी 'सीबीएसई' शाळांची शहरात तर आहेच पण खेड्यांमध्येही अगदी ऊत (खैरात) पिकल्यासारखी परिस्थिती आहे. काही राजकीय नेतेमंडळी व फक्त पैशाने श्रीमंत ज्यांची पोहोच वर पर्यँत आहे असे संस्थाचालक जागोजागी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडतात. महाराष्ट्रात पुर्वीच्याच भरपूर इंग्रजी शाळा असताना शासन अशा नव्या शाळांच्या प्रस्तावांना कशी काय मंजूरी/मान्यता देते हा खरा न उमगण्यासारखा प्रश्न आहे, नाही तरी मान्यता नाही मिळाली अथवा रद्द झाली तरी संस्थाचालक शाळा बंद करतात कुठे माझ्या माहितीतील बहुतेक शाळांचे संस्थाचालक स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शासनाकडून मान्यता प्रमाणपत्र आणून शाळा चालवतात. खेड्याच्या ठिकाणी शाळा उघडणाऱ्या संस्थाचालकांची तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना आकर्षित करण्यासाठी एक मस्त डायलॉग असते- \"आम्ही शहराच्या तोडीच्या इंग्रजी शिक्षणाची संधी अत्यल्प शुल्कात ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्याँना देण्यासाठी खेडेगावी शाळा उघडल्यात. आमच्या शाळेतील शिक्षकांचा समूह हा शहराच्या ठिकाणाहून आहे. आमच्या शाळेचा विद्यार्थ्याचा सर्वाँगीण विकास हाच ध्यास आहे. उत्तम वाहतुक व्यवस्था आहे वगैरे... वगैरे...\"\nभोळे पालक सुद्धा बंद डोळ्यांनी संस्थाचालकांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून क्षणात अशा खाजगी इंग्रजी शाळांकडे आकर्षित होऊन आपल्या पाल्याला पण फक्त इंग्रजी शिक्षण मिळेल या भाबड्या आशेने अशा शाळांमध्ये प्रवेश करवून घेतात. माझा प्रश्न आहे की पालकांना दिलेली किती आश्वासने किती संस्थाचालक पुर्ण करतात. माझ्या तर निदर्शनात असे संस्थाचालक आढळले नाहीत आणि असतीलही तर अगदी बोटावर मोजण्याइतके... एकदा प्रवेश झाला कि शाळांची परिस्थिती जैसे थे\nवाहतुकीसाठी किती शाळांची 'स्कूल बस' ही शासनाने 'स्कूल बस' साठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करते बहुतेक शाळांच्या बसचा तर प्रमुख ओळख असलेला 'पिवळा' रंगच पिवळा नसून 'पांढरा' असतो ���हुतेक शाळांच्या बसचा तर प्रमुख ओळख असलेला 'पिवळा' रंगच पिवळा नसून 'पांढरा' असतो एका विद्यार्थ्याच्या जागेवर तीन-तीन विद्यार्थी बसवले जातात. स्कूल व्हॅन मध्ये विद्यार्थ्याँसोबत एक शिक्षक ठेवण्याचा नियम असताना शाळेच्या व्हॅन मध्ये प्रवास करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांद्वारे मानसिक त्रास दिला जातो (ते शक्यही कसं होईल म्हणा जेथे विद्यार्थ्यांसाठीच सोयीस्कर जागा नसेल तिथे). आणि (माझ्यासारख्या) एखाद्या प्रामाणिक प्राचार्याने नियमाचा आधार घेत शिक्षकांची बाजू घेतल्यास विरोध केला जातो (अर्थातच ही भुतकाळात घडलेली सत्यता आहे). मला हा ही प्रश्न पडतो कि पांढऱ्या रंगाच्या 'स्कूल व्हॅन्स' ना परवानगी नसतानाही रोडवर जागोजागी धावताना आढळत असताना वाहतूक पोलिस (RTO) च्या लक्षात कशी काय येत नाही, आणि आली तरी संबंधित शाळा व संस्थाचालकांविरुद्ध कारवाई का केली जात नाही. की वाहतुक पोलिस सुद्धा आपले खिसे गरम करून अशा निवडक संस्थाचालकांच्या काळ्या कारनाम्यात साथ देऊन स्वत:हून भ्रष्ट होऊ ईच्छितात एका विद्यार्थ्याच्या जागेवर तीन-तीन विद्यार्थी बसवले जातात. स्कूल व्हॅन मध्ये विद्यार्थ्याँसोबत एक शिक्षक ठेवण्याचा नियम असताना शाळेच्या व्हॅन मध्ये प्रवास करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांद्वारे मानसिक त्रास दिला जातो (ते शक्यही कसं होईल म्हणा जेथे विद्यार्थ्यांसाठीच सोयीस्कर जागा नसेल तिथे). आणि (माझ्यासारख्या) एखाद्या प्रामाणिक प्राचार्याने नियमाचा आधार घेत शिक्षकांची बाजू घेतल्यास विरोध केला जातो (अर्थातच ही भुतकाळात घडलेली सत्यता आहे). मला हा ही प्रश्न पडतो कि पांढऱ्या रंगाच्या 'स्कूल व्हॅन्स' ना परवानगी नसतानाही रोडवर जागोजागी धावताना आढळत असताना वाहतूक पोलिस (RTO) च्या लक्षात कशी काय येत नाही, आणि आली तरी संबंधित शाळा व संस्थाचालकांविरुद्ध कारवाई का केली जात नाही. की वाहतुक पोलिस सुद्धा आपले खिसे गरम करून अशा निवडक संस्थाचालकांच्या काळ्या कारनाम्यात साथ देऊन स्वत:हून भ्रष्ट होऊ ईच्छितात ज्यांच्या खांद्यावर सुरळीत वाहतुकीची जवाबदारी आहे असे भारतातील कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसच जर अशा संस्थाचालकांवर कारवाई करणार नसतील तर ईश्वर न करो पण भविष्यात अशा स्कूल व्हॅन एखाद्या घटनेत दुर्घटनाग्रस्त झाल्यास त्याला जवाबदार कोण राह��ल\nशाळेचे प्रवेश शुल्क इतर शाळांच्या तुलनेत थोडे कमी ठेवून शाळेच्या गणवेष व पाठ्यपुस्तक विक्रीमध्ये देखील पालकांची शाळेकडून लूटच केली जाते की परत पुढल्या वर्षीही परिस्थिती जैसे थे परत पुढल्या वर्षीही परिस्थिती जैसे थे अच्छा एखादा पालक पाल्याची शाळा बदली प्रमाणपत्र (TC) घेण्याकरिता शाळेत गेल्यास पालकाला ते देण्यात टाळाटाळ केली जाते. आणि तयार झालेच तर संपुर्ण वर्षाचे शाळा प्रवेश शुल्क भरण्यास सांगीतले जाते. हा विनाकारणचा आर्थिक व मानसिक त्रास नाही का\nहे सर्व घडत असताना या सर्व स्वयंअर्थसहाय्यित खाजगी इंग्रजी शाळा ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येतात ते शिक्षण खात्यातील अधिकारी काय करत असतात हा खरा संशोधनाचा विषय आहे.\n शासनाने शाळांमधील शिक्षक भरती संदर्भातही काही नियम आखून दिलेले आहेत. कोणत्याही शाळेत कार्यरत शिक्षक व्यावसायिक पात्रता (D.Ed./DTEd/B.Ed) धारक असणे बंधनकारक असून त्यासोबतच आता सीबीएसई शाळांमध्ये केँद्रशासनाची Central Teachers Eligibility Test (केँद्रीय शिक्षक पात्रता चाचणी- CTET) आणि राज्य शासनाच्या शाळात संबंधित राज्याची TET परीक्षा (महाराष्ट्रात MahaTET) उत्तीर्ण उमेदवार असणे अनिवार्य आहे. परंतू खाजगी शाळांमधील किती शिक्षक किँबहूना किमान व्यावसायिक पात्रताधारक (D.Ed./DTEd/B.Ed.) तरी असतात ते तर जाऊ द्या पण जे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाचे CBSE शिक्षण देऊ ईच्छितात त्या CBSE शाळांमधील शिक्षक तरी CBSE शिक्षणक्रमातून किमान 10वी, 12 वी तरी उत्तीर्ण असतात का ते तर जाऊ द्या पण जे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाचे CBSE शिक्षण देऊ ईच्छितात त्या CBSE शाळांमधील शिक्षक तरी CBSE शिक्षणक्रमातून किमान 10वी, 12 वी तरी उत्तीर्ण असतात का आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकवणारे किती शिक्षक (LSRW-Listening, Speaking, Reading and Writing) या किमान 4 भाषिक कौशल्यात तरी निपूण असतात आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकवणारे किती शिक्षक (LSRW-Listening, Speaking, Reading and Writing) या किमान 4 भाषिक कौशल्यात तरी निपूण असतात अर्थात किती शिक्षकांना खरंच व्यवस्थित इंग्रजी बोलता, वाचता व लिहिता येते\nमाझा 3 खाजगी इंग्रजी CBSE शाळांमध्ये माजी शिक्षक व एका स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळेत दोन महिने का होईना पण माजी प्राचार्य/मुख्याध्यापक म्हणून असा अनुभव आहे की तिथे बहुतेक शिक्षक राज्य शासनाचा अभ��यासक्रम शिक्षित (मी सुद्धा) व ते ही व्यावसायिक पात्रता (DTEd, BEd) नसलेले अर्थात अप्रशिक्षित असतात. (मी DTEd उत्तीर्ण आहे) मग असे शिक्षक जे स्वत:सुद्धा राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकलेत ते ही अधिकतर मराठी किँवा निवडक सेमीइंग्रजी माध्यमाच्या शाळातून ते संपूर्ण इंग्रजी माध्यमातून CBSE चा अधिक काठिण्यपातळीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याँना कसा शिकवू शकतील) व ते ही व्यावसायिक पात्रता (DTEd, BEd) नसलेले अर्थात अप्रशिक्षित असतात. (मी DTEd उत्तीर्ण आहे) मग असे शिक्षक जे स्वत:सुद्धा राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकलेत ते ही अधिकतर मराठी किँवा निवडक सेमीइंग्रजी माध्यमाच्या शाळातून ते संपूर्ण इंग्रजी माध्यमातून CBSE चा अधिक काठिण्यपातळीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याँना कसा शिकवू शकतील आणि त्यांनी शिकवलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्याँना कसा समजेल याविषयीची वास्तविकता साधी कल्पना करूनही लक्षात येईल. अशा शिक्षकांच्या अध्यापनातील काही त्रुटीँची तक्रार घेऊन आल्यास संस्थापकांमार्फत पालकांना त्यांचीच चूक असल्याचे सांगून चुका करणाऱ्या शिक्षकांचा पक्ष घेतला जातो आणि जेव्हा एखादा प्रामाणिक व आपल्या कार्यात निपूण शिक्षक/मुख्याध्यापक संस्थापकांना वारंवार चुका करत असलेल्या शिक्षकांबद्दल सुचित करतात तेव्हा त्या प्रामाणिक/कौशल्यसंपन्न शिक्षकांनाच संस्थापकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी खरी चुक कोणाची असते आणि त्यांनी शिकवलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्याँना कसा समजेल याविषयीची वास्तविकता साधी कल्पना करूनही लक्षात येईल. अशा शिक्षकांच्या अध्यापनातील काही त्रुटीँची तक्रार घेऊन आल्यास संस्थापकांमार्फत पालकांना त्यांचीच चूक असल्याचे सांगून चुका करणाऱ्या शिक्षकांचा पक्ष घेतला जातो आणि जेव्हा एखादा प्रामाणिक व आपल्या कार्यात निपूण शिक्षक/मुख्याध्यापक संस्थापकांना वारंवार चुका करत असलेल्या शिक्षकांबद्दल सुचित करतात तेव्हा त्या प्रामाणिक/कौशल्यसंपन्न शिक्षकांनाच संस्थापकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी खरी चुक कोणाची असते अशा बाबतीत संस्थापकांना दोष देऊन भागणार नाही कारण खरे जर चुकत असतील तर ते म्हणजे भोळे पालक अशा बाबतीत संस्थापकांना दोष देऊन भागणार नाही कारण खरे जर चुकत असतील तर ते म्हणजे भोळे पालक होय पालकच कारण अशा शाळा���मधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसे माध्यम माहिती असूनदेखील तेच तर आपल्या पाल्याला खोट्या आशेने अशा शाळेत पाठवतात. खरंतर ते शिक्षक ज्यांचा मी वर नकारार्थी उल्लेख केलाय ते प्रामाणिक प्रयत्न करतात मात्र जे स्वत: 12 वीपर्यँत राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकले त्यांच्याकडून मोठ्या चमत्काराची अपेक्षा बाळगणे हा शुद्ध मुर्खपणा नव्हे का\n याबरोबरच शासनाने प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी विशिष्ठ वेतनश्रेणी ठरवून दिलेली आहे. मी जाणतो की खाजगी शाळांमध्ये नोकरीसाठी काही वर्ष फुकटात काम करावे लागते. अन्यथा मग दहा-पंधरा-वीस लाख रुपये रोख किँवा टप्प्याटप्प्याने भरावे लागतात; त्यातही कोणी आपल्यापेक्षा जास्त देणारा उपलब्ध असल्यास आपला पत्ता कटून त्याची वर्णी लागते. मला पक्का मार्केट रेट माहीत नाही कारण माझ्यासारख्या बऱ्याच डीटीएड धारक बेरोजगारांची तितकी ऐपत नाही व मला फक्त एक रुपयाही हरामाचा घेऊन कोणी कायमस्वरुपी नोकरी देत असेल तरी मला ती नोकरी नको आहे. कारण एकीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात 77 वर्षाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णाजी हजारे उपोषणे व आंदोलने करत असताना माझ्यासारख्या त्याच 'हजारे' आडनावासह जन्माला आलेल्या तरुणानेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे कृत्य केल्यास ईश्वर मला कधी माफ करणार नाही. म्हणण्याचा अर्थ काय तर शिक्षण या पवित्र क्षेत्र व शिक्षकी या पवित्र व्यवसायाचे हे संस्थाचालक व काही राजकीय नेत्यांनी अगदी बाजारीकरण करून ठेवले आहे. तर असो\nपण स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर मान्यताप्राप्त शाळेत नोकरीसाठी असे डोनेशन भरावे लागत नाही. नोकरीसाठी एक प्रभावशील अध्यापनाचं सादरीकरण (डेमो) पुरेसा असतो. सोबत उमेदवाराचे माहितीपत्रक. परंतू त्या माहितीपत्रकातील माहिती बरोबर आहे की नाही याचीही शहानिशा केली जात नाही. जर तुमचं अध्यापन कौशल्यपुर्ण नसेल परंतू संस्थाचालकांशी 'चांगली' ओळख अथवा 'जवळचे' नातेसंबंध असतील तर मग तर शैक्षणिक पात्रता साधा शिपाई होण्याचीही नसेल तरी शिक्षक म्हणून शाळेत रुजू होणे कठीण नाही. शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रतेचा तर विचारच सोडा आता विनाडोनेशन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी दिल्यावर संबंधित शिक्षकांना स्वयंअर्थसहाय्यित खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दिवसभर रा��-राब राबवले जाते आणि मानधनाच्या नावावर शिक्षक व 'फक्त नावाच्या' मुख्याध्यापकांना पगाराच्या नावाखाली अगदी रु.1000 ते रु.6000 (मी खुप मोठा आकडा सांगतोय) असे नाममात्र भीक घातल्यासारखे मासिक मानधन दिले जाते. आणि बेरोजगारीला कंटाळून आमच्यासारखे सुशिक्षितही असे व्यवसाय खाली राहण्यापेक्षा बरं म्हणून असे काम स्विकारतातही हिच खरी शोकांतिका आहे; कारण यामुळेच तर अशा संस्थापकांना बळ मिळतं आता विनाडोनेशन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी दिल्यावर संबंधित शिक्षकांना स्वयंअर्थसहाय्यित खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दिवसभर राब-राब राबवले जाते आणि मानधनाच्या नावावर शिक्षक व 'फक्त नावाच्या' मुख्याध्यापकांना पगाराच्या नावाखाली अगदी रु.1000 ते रु.6000 (मी खुप मोठा आकडा सांगतोय) असे नाममात्र भीक घातल्यासारखे मासिक मानधन दिले जाते. आणि बेरोजगारीला कंटाळून आमच्यासारखे सुशिक्षितही असे व्यवसाय खाली राहण्यापेक्षा बरं म्हणून असे काम स्विकारतातही हिच खरी शोकांतिका आहे; कारण यामुळेच तर अशा संस्थापकांना बळ मिळतं (अर्थात काही खाजगी शाळांमध्येही शिक्षक-मुख्याध्यापकांना समाधानकारक वागणूक व मानधन दिलं जातं त्यासंबंधी माझा वाद नाही.) मी ही मान्य करतो की डोनेशन वगैरे भरलेला नसताना व शासकीय नोकरी नसलेल्या ठिकाणी अगदी पंधरा-वीस हजार रुपये मानधनाची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल मात्र शिक्षकी व्यवसायासाठी समाधानकारक मानधनाची अपेक्षा चुकीचीही तर नाही ना (अर्थात काही खाजगी शाळांमध्येही शिक्षक-मुख्याध्यापकांना समाधानकारक वागणूक व मानधन दिलं जातं त्यासंबंधी माझा वाद नाही.) मी ही मान्य करतो की डोनेशन वगैरे भरलेला नसताना व शासकीय नोकरी नसलेल्या ठिकाणी अगदी पंधरा-वीस हजार रुपये मानधनाची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल मात्र शिक्षकी व्यवसायासाठी समाधानकारक मानधनाची अपेक्षा चुकीचीही तर नाही ना शेवटी संस्थापक मंडळी सुद्धा त्याच 'स्वयंअर्थसहाय्यित'च्या नावाने पालकांकडून अगडबंब शुल्क गोळा करतातच की\nमाझा प्रश्न आहे की शासन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता देताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनश्रेणीसंबंधी काही नियम आखून देत नाही का आणि जर शासनामार्फत असे नियम आखून दिले जात असतील तर अशा शाळांमधील शिक्षक खरंच अध्यापनकार्यासाठी निर्धारित किमान शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करतात का आणि जर शासनामार्फत असे नियम आखून दिले जात असतील तर अशा शाळांमधील शिक्षक खरंच अध्यापनकार्यासाठी निर्धारित किमान शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करतात का ते करत असतील तर त्यांना निर्धारित वेतनश्रेणीतील वेतन/मानधन नियमित दिलं जातं का ते करत असतील तर त्यांना निर्धारित वेतनश्रेणीतील वेतन/मानधन नियमित दिलं जातं का याबाबत चौकशी/शहानिशा व खात्री करुन घेण्याची जवाबदारी कुणाची याबाबत चौकशी/शहानिशा व खात्री करुन घेण्याची जवाबदारी कुणाची ती प्रशासनात कार्यरत शैक्षणिक खात्यातील अधिकाऱ्यांची जवाबदारी नाही का ती प्रशासनात कार्यरत शैक्षणिक खात्यातील अधिकाऱ्यांची जवाबदारी नाही का आणि जर आहे तर ती जवाबदारी प्रशासकीय अधिकारी निष्ठेने पार पाडतात काय आणि जर आहे तर ती जवाबदारी प्रशासकीय अधिकारी निष्ठेने पार पाडतात काय माझा प्रशासनाविरुद्ध रोष यत्किँचितही नसून प्रशासनाच्या उदासिन व सर्व काही ज्ञात असून पैसे खाऊन यासंबंधी 'माहितच नसल्याचा' आव आणून गप्प बसलेल्या निवडक प्रशासकीय यंत्रणेबद्दलचा हा संताप आहे.\nम्हणूनच मला मनापासून वाटतं की नव्या खाजगी शाळांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यापेक्षा जून्या शासकीय मराठी शाळांतूनच किँवा नव्या 'शासकीय' इंग्रजी शाळा उघडून इंग्रजी माध्यमातूनही CBSE च्या पण शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देता येऊ शकतेच की काय हे शक्य नाही का काय हे शक्य नाही का असे केल्याने बऱ्याच गोष्टी एकत्रितपणे साधता येतील-\nअसे झाल्यास सध्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता विद्यार्थ्यांप्रतीचा पालकांचा कल पुनश्च शासकीय शाळांकडे वळेल.\nसाहजिकच जेथे आज शासकीय प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी भर ऊन्हात 6-14 (विशेषत: 6) वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शोधात (विशेषत: इ. 1ली च्या) प्रवेशासाठी भटकावे लागते तेथे पालकवर्ग स्वत:हून पाल्याचा प्रवेश शासकीय शाळांमध्ये करतील. परिहार्याने आपोआप शासकीय शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढेल.\nविद्यार्थीसंख्या वाढल्याने साहजिकच अधिक शिक्षकांची गरज भासेल. जेथे आज नोकरीतील शिक्षकच अतीरिक्त ठरत असल्याने समायोजन करण्याची गरज आहे असे तत्कालीन महाराष्ट्र शासनामार्फत सांगीतले जात होते, त्याच शासकीय शाळांमध्ये कित्येक मागील 4 वर्षापासून न झालेली शिक्षक भरतीची परिस्थिती बदलून प्राथमिक शाळांमध्ये नव्या शिक्षकांची गरज भासेल.\nआमच्यासारख्या सुशिक्षित डीटीएड/बीएड धारक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय, खाजगी किँवा कंत्राटी तत्त्वावर नोकरीत सामावून घेत समाधानकारक मानधन देऊन बेरोजगारमुक्त करता येईल.\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे खरंच इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिकवू ईच्छिणाऱ्या पालकांच्या पाल्यांना खरोखर प्रशिक्षित शिक्षकांमार्फत शिक्षणाचा लाभ घेता येईल.\nआपण जर मला विचारलं की मराठी शाळांच्या अशा केवीलवाण्या परिस्थित जवाबदार कोण आहे तर मी म्हणेन चतुर्थ पासून तर प्रथम श्रेणीचे शासकीय कर्मचारी आणि उच्चपदस्थ अधिकारी. होय मग ते शिपाई/शिक्षक कर्मचारी असोत किँवा पोलिस अधिक्षक वा माननीय जिल्हाधिकारी मग ते शिपाई/शिक्षक कर्मचारी असोत किँवा पोलिस अधिक्षक वा माननीय जिल्हाधिकारी होय हे शासकीय कर्मचारी/अधिकारी सुद्धा तितकेच मराठी शाळांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत. कसे होय हे शासकीय कर्मचारी/अधिकारी सुद्धा तितकेच मराठी शाळांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत. कसे कसे ते मला विचारण्यापेक्षा जर आपण वरील नमूद केलेल्यांपैकी कोणीही असाल अथवा नसाल तरी... जर आपले पाल्य प्राथमिक शिक्षण घेत असतील तर स्वत:ला विचारा कि ते शिकत असलेली शाळा कोणती कसे ते मला विचारण्यापेक्षा जर आपण वरील नमूद केलेल्यांपैकी कोणीही असाल अथवा नसाल तरी... जर आपले पाल्य प्राथमिक शिक्षण घेत असतील तर स्वत:ला विचारा कि ते शिकत असलेली शाळा कोणती अहो दातओठ काय चावताय मी सांगतो- आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर हे खाजगी शाळा असेच असेल.. मला वाटतं मी बरोबर आहे. कारण आम्ही शासनाकडून वेतन तर घेतो पण जेव्हा आपल्या मुलांच्या प्राथमिक प्रवेशाची वेळ येते तेव्हा त्यांना खाजगी शाळेत दाखल करुन घेतो. आम्ही शासकीय प्राथमिक शिक्षक काय करतो तर शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेशासाठी घरोघरी भेटी देतो परंतु आपल्या पाल्यांना मात्र खाजगी शाळेत पाठवतो. का अहो दातओठ काय चावताय मी सांगतो- आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर हे खाजगी शाळा असेच असेल.. मला वाटतं मी बरोबर आहे. कारण आम्ही शासनाकडून वेतन तर घेतो पण जेव्हा आपल्या मुलांच्या प्राथमिक प्रवेशा��ी वेळ येते तेव्हा त्यांना खाजगी शाळेत दाखल करुन घेतो. आम्ही शासकीय प्राथमिक शिक्षक काय करतो तर शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेशासाठी घरोघरी भेटी देतो परंतु आपल्या पाल्यांना मात्र खाजगी शाळेत पाठवतो. का कारण आमच्याकडे पैसा आहे. आणि हा पैसा कुठून आला कारण आमच्याकडे पैसा आहे. आणि हा पैसा कुठून आला तर शासकीय नोकरी करून. परंतू त्याच शासकीय शाळांच्या दयनीय परिस्थितीची जाणीव असूनदेखील ती परिस्थीती सुधारण्यासाठी आमचे शासकीय कर्मचारी/अधिकारी म्हणून योगदान काय तर शासकीय नोकरी करून. परंतू त्याच शासकीय शाळांच्या दयनीय परिस्थितीची जाणीव असूनदेखील ती परिस्थीती सुधारण्यासाठी आमचे शासकीय कर्मचारी/अधिकारी म्हणून योगदान काय तर शून्य आमचे ही मराठी शाळांची दयनीय परिस्थिती बदलून सुजलाम् सुफलाम् करणे हे कर्तव्य वा उत्तरदायित्व नाही का\nतसं पाहता आता मी जी मागणी करतोय ती बरेच जणांनीही यापुर्वी केलेली आहेच. किँबहूना आजच फेसबुक या सामाजिक संकेतस्थावर 'मराठी कविता समूह' या गृपच्या भिँतीवर (वॉल) कुण्या भाविना राउत नावाच्या तरुणीनं हेच विचार हिंदीतून व्यक्त केलेले वाचलेत.\nराज्य व केँद्र शासनाने असा कायदाच करायला हवा की शासकीय नोकरी करणाऱ्या कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यँत सर्व श्रेणीचे कर्मचारी (मग ते शिपाई, लिपिक, असोत की जिल्हाधिकाऱ्यांसारखे उच्चपदस्थ अधिकारी) सर्वाँनी आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना सरकारी शाळेतच किमान प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते आठवी) पुर्ण होईपर्यँत दाखल करुन घ्यावे. आणि जे कर्मचारी व/वा अधिकारी या कायद्याचे पालन करणार नाही अशा कर्मचारी व/वा अधिकाऱ्यांनी त्वरीत आपल्या शासकीय नोकरीच्या पदावरून राजीनामा द्यावा अथवा तसे न केल्याच्या शासनाच्या निदर्शनास आल्यास अशा कर्मचारी/अधिकाऱ्यांना अनुक्रमे अधिकारी/शासनाने शासकीय सेवेतून निलंबित करावे. (किँबहूना तशी तरतूद त्या कायद्यातच असावी.)\nआता आपण म्हणाल की हे जरा अतीच होतय. पण हे अती नसून योग्यच आहे. कारण पुर्वीतरी कोठे होत्या अशा गावोगावी इंग्रजी शाळा तरी तुमचं-आमचं शिक्षण योग्यरितीने झालच ना तरी तुमचं-आमचं शिक्षण योग्यरितीने झालच ना ज्या मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांना आज आम्ही कमी लेखतो त्याच मराठी शाळांमधून प्राथमिक शिक्षण घेऊनही पोहोचलातच ना आपण तितक्या मोठ्या पदावर ज्या मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांना आज आम्ही कमी लेखतो त्याच मराठी शाळांमधून प्राथमिक शिक्षण घेऊनही पोहोचलातच ना आपण तितक्या मोठ्या पदावर घातलीच ना तुम्ही तितत्या मोठ्या पदाला गवसणी घातलीच ना तुम्ही तितत्या मोठ्या पदाला गवसणी आपणास तर मराठी शाळेतील शिक्षण कधी यशाच्या आड अडथळा म्हणून आलं असेल असं मला तरी वाटत नाही. जे माध्यम व शाळा आपल्या यशाच्या मध्ये आड आले नाहीत त्याच माध्यम व शाळांना मग आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या वेळी इतकं हीन दर्जाचं कसं काय समजू शकतो आपणास तर मराठी शाळेतील शिक्षण कधी यशाच्या आड अडथळा म्हणून आलं असेल असं मला तरी वाटत नाही. जे माध्यम व शाळा आपल्या यशाच्या मध्ये आड आले नाहीत त्याच माध्यम व शाळांना मग आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या वेळी इतकं हीन दर्जाचं कसं काय समजू शकतो म्हणूनच मला मनापासून वाटतं की शासकीय कर्मचारी व/वा अधिकाऱ्यांनी आपल्या पाल्यांना शासकीय मराठी शाळांतच टाकावं असा कायदा बनायला हवा कारण आज त्याची नित्तांत आवश्यकता आहे. आणि समजा जर असा कायदा आला नाही तरी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली नैतिक जवाबदारी समजून आपल्या पाल्यांना शासकीय मराठी शाळातच दाखल करायला हवे.\nआता आपण म्हणाल की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हाचा काळ वेगळा होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. स्पर्धा नव्हती. आम्हाला अशी संधी नव्हती. तरी तुमचं भागलंच ना आणि आता तुमची आर्थिक परिस्थिती बदलवून देणारी शाळा कोणती आणि आता तुमची आर्थिक परिस्थिती बदलवून देणारी शाळा कोणती तेव्हा मराठी शाळांना खरंतर पर्यायच नव्हता. आणि आज पर्याय झालेल्या इंग्रजी शाळांमध्ये राज्याची मातृभाषा मराठीची अवस्था काय आहे. तर तिथे एक मराठी विषय शिकवला जातो तोही अनिवार्य आहे म्हणून तेव्हा मराठी शाळांना खरंतर पर्यायच नव्हता. आणि आज पर्याय झालेल्या इंग्रजी शाळांमध्ये राज्याची मातृभाषा मराठीची अवस्था काय आहे. तर तिथे एक मराठी विषय शिकवला जातो तोही अनिवार्य आहे म्हणून त्या मराठी विषयाला पण इतका सोपा समजला जातो कि तो विषय कोणीही शिक्षक शिकवून घेईल. इतर विषयांप्रमाणे मराठीवर प्रभुत्वसंपन्न शिक्षकाची स्वतंत्र नेमणूक केलेली मी आजवर एकाही खाजगी इंग्रजी शाळेत पाहिलेली नाही. इतकच काय तर मी तर काही शाळ���ंमध्ये हा ही अनुभव घेतलाय की तिथे मराठीच्या तासिकेव्यतीरिक्त शिक्षकांनी आपापसात मराठीतून वार्तालाप करणे सुद्धा वर्ज्य असते. (काही शाळेत तर हे दंडनीय आहे त्या मराठी विषयाला पण इतका सोपा समजला जातो कि तो विषय कोणीही शिक्षक शिकवून घेईल. इतर विषयांप्रमाणे मराठीवर प्रभुत्वसंपन्न शिक्षकाची स्वतंत्र नेमणूक केलेली मी आजवर एकाही खाजगी इंग्रजी शाळेत पाहिलेली नाही. इतकच काय तर मी तर काही शाळांमध्ये हा ही अनुभव घेतलाय की तिथे मराठीच्या तासिकेव्यतीरिक्त शिक्षकांनी आपापसात मराठीतून वार्तालाप करणे सुद्धा वर्ज्य असते. (काही शाळेत तर हे दंडनीय आहे) इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजीचा प्रसार मी ही समजू शकतो मात्र राज्याची मातृभाषा मराठीची याच महाराष्ट्रात हेटाळणी व तिरस्कार कशासाठी) इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजीचा प्रसार मी ही समजू शकतो मात्र राज्याची मातृभाषा मराठीची याच महाराष्ट्रात हेटाळणी व तिरस्कार कशासाठी आज अशा मराठी शाळांना इंग्रजी शाळेचा पर्याय असल्यामुळेच मराठी भाषेची इतकी दयनीय अवस्था झाली. आणि म्हणूनच मराठीची अशी केवीलवाणी अवस्था पाहून भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने आक्रोशातून \"इंग्रजी शाळा बंद करा\" असे विधान केले तर त्यांचं चुकलं तरी कोठे आज अशा मराठी शाळांना इंग्रजी शाळेचा पर्याय असल्यामुळेच मराठी भाषेची इतकी दयनीय अवस्था झाली. आणि म्हणूनच मराठीची अशी केवीलवाणी अवस्था पाहून भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने आक्रोशातून \"इंग्रजी शाळा बंद करा\" असे विधान केले तर त्यांचं चुकलं तरी कोठे अर्थातच त्यांचा रोष इंग्रजी भाषेवर नसून इंग्रजी शाळांवर होता. नेमाडेँनी 'इंग्रजी शाळा बंद' करण्याची मागणी केली पण 'इंग्रजी बंद' करण्याची नाही हेही माध्यमांनी त्यांच्या विधानावर चर्चा करत असताना परिसंवादात लक्षात घ्यायला हवे.\nमी आपल्या म्हणण्याशी पुर्णपणे सहमत आहे. मी जाणतो की सध्या शासकीय मराठी शाळांचीही परिस्थिती काही खुप चांगली नाही. होय सध्या काही शासकीय शिक्षक आपल्या कर्तव्याप्रती उदासीन असतीलही पण सर्व शिक्षकांना दोष देऊन चालणार नाही कारण चांगले व आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक शिक्षक देखील समाजात आहेत. आणि निवडक शिक्षकांच्या उदासिनतेला हे ही एक कारण आहे की आजचे पालकच शा��कीय शाळांप्रती उदासीन आहेत.\nआपणास कदाचित वाटत असेल की मी स्वत:चा उल्लेख वर माजी शिक्षक व प्राचार्य असा केल्याने ज्येष्ठ व्यक्ती अथवा येथे इंग्रजी भाषा, खाजगी इंग्रजी शाळा, संस्थापक, प्रशासन व शासनाच्या विरुद्ध जरा तिखट भाषेत लिहिल्यामुळे या सर्वाँचा खुप मोठा विरोधक आहे वगैरे--- तर जरा थांबा आपण ईथे गैरसमज करून घेताय. माझा कोणत्याही शाळा, संस्थापक, शिक्षक, अथवा शासन, प्रशासन वा तेथील अधिकारी/राजकीय नेत्याला वैयक्तिक विरोध नाही. तरी जर कोणाच्या भावना माझ्या लिखाणामुळे दुखावल्या असतील तर दुरूनच व विरोधात्मक प्रतिक्रिया येण्यापुर्वीच मी क्षमाही मागतो. मात्र आपण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. मी कोणी पत्रकार वा खुप मोठा विचारवंत सुद्धा नाही. या लेखाला नेमाडेंचे विधान हेच एक निमित्त आहे एवढेच\nइंग्रजी भाषेला माझाही शंका घेण्याईतपतसुद्धा विरोध नाही. किँबहूना तो कसा काय असू शकेल. कारण या लेखात मी स्वत: जरी इंग्रजी शाळांवर टिप्पणी केलेली असली तरी माझा स्वत:चासुद्धा सर्वात आवडता अभ्यासक्रमीय विषय 'इंग्रजी'च आहे तो ही इयत्ता. दुसरीपासून.\nमी स्वत: फक्त 22वर्षीय अविवाहित तरुण आहे. माझं स्वत:चं बालवाडीपासून तर दहावी पर्यँतचं शिक्षण संपुर्णत: मराठी माध्यमातुन झालं. त्यातही इयत्ता सातवी पर्यँत शासनाच्या अनुक्रमे गोँदिया (तत्कालीन भंडारा) (इ.1-2री ½), जालना (इ. 2री ½-इ. 3री ½), गोँदिया (इ. 3री ½- इ. 6वी) व परत जालना (इ. 7वी) असे जिल्हा परिषद (तत्कालीन भंडारा व आताच्या गोँदिया) तील तिरोडा पं.स. अंतर्गत जि.प. पुर्व माध्यमिक शाळा इंदोरा खुर्द (निमगाव) व जिल्हा परिषद जालना तील अंबड पं.स. अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा दोदडगाव येथे शिकलो. मला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळात शिक्षण घेतल्याचा अभीमान आहे व मला तरी मी कोठे किँबहूना इंग्रजीतही (इंग्रजी शाळेतून शिक्षितांच्या तुलनेत) कमी आहे असं वाटत नाही. आज अविवाहित असतानाच मी हे ठामपणे सांगतोय की \"उद्याचालून भविष्यात माझी ऐपत मुलांच्या शिक्षणावर कितीही खर्च करण्याची झाली वा मी भविष्यात साधा शिपाई झालो अथवा कलेक्टर जरी झालो तरी भविष्यात विवाहबद्ध झाल्यानंतर मी आपल्या मुलांना कदापिही इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेँट व पब्लिक स्कुल सारख्या खाजगी शाळेत टाकून त्यांची 'एक ना धड भाराभर चिँध्या' (ना व्यवस्थित इंग्रजी ना व्यवस्थित मराठी) अशी फसगत अवस्था करणार नाही. मला बिल्कूलही पर्वा नाही भविष्यात लोकं काय म्हणतील त्याची मी हे फक्त म्हणून/लिहून दाखवत नसून भविष्यात कृतीत उतरवणार आहे.\" (अन्यथा असं न केल्यास तुम्हीच या ना हा लेख घेऊन माझ्याकडे मी हे फक्त म्हणून/लिहून दाखवत नसून भविष्यात कृतीत उतरवणार आहे.\" (अन्यथा असं न केल्यास तुम्हीच या ना हा लेख घेऊन माझ्याकडे) म्हणूनच मला मनापासून वाटतं की प्रत्येकच शासकीय कर्मचाऱ्याने आणि अधिकाऱ्याने आपल्या पाल्याला शासकीय शाळेत दाखल करायला हवं\nजर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले शासकीय शाळांमध्ये शिकतील तर साहजिकच अध्यापनासंबंधी उदासीन व अकर्तव्यदक्ष शिक्षक सजगतेने प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करु लागतील. जेव्हा शासकीय कर्मचारी व अधिकारी आपल्या मुलांना शासकीय शाळेत दाखल करतील तेव्हा सामान्य जनता साहजिक त्यांच्या कृतीने प्रभावित होऊन आपली मुले पण शासकीय शाळेतच दाखल करतील.\nथोडक्यात काय तर शासनाच्या अशा एका कायद्यामुळे शासकीय शाळांकडे बघण्याचा विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा दृष्टिकोण ही सुधारेल व शासकीय शाळांना खऱ्या अर्थाने पुनर्संजीवनी लाभून आदर्श नागरीक निर्मितीच्या मोलाच्या कार्यात सतत अग्रेसर राहता येईल. अर्थात हे सर्व होऊ शकतं पण फक्त आणि फक्त राज्य व केँद्र शासनाने ठरवलं तर आणि म्हणूनच मला वाटतं की मराठी भाषेच्या हितार्थ ज्येष्ठ साहित्यिक श्री भालचंद्र नेमाडे यांच्या शब्दांकडे लक्ष न देता त्यांचा उद्देश समजून घेऊन त्यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्रात आदर व्हायला हवा.\nटिप:- ईथे शासकीय चा अर्थ फक्त सरकारी नसून शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व शैक्षणिक शाळा व शैक्षणिक संस्था असा अर्थ अभिप्रेत आहे.\nताजा कलम:- हा लेख 30 नोव्हेँबर व 01 डिसेँबर 2014 रोजी लिहिलेला आहे.\n-राजेश डी. हजारे (RDH)\n(लेखक 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' च्या गोँदिया जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आहेत.)\nत्याच बरोबर शौचालय बी पाहिजे .....राजेश भाऊ.\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न) आसाराम\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/david-shepherd-and-superstition-nelson-1633", "date_download": "2018-12-09T23:44:59Z", "digest": "sha1:PFFY2ACLQL22EPKPYRKSQIIY7NUNBYTV", "length": 5160, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "क्रिकेट सामन्याच्या दरम्यान हा अम्पायर उड्या का मारायचा? कारण वाचून चक्कर येईल राव!!", "raw_content": "\nक्रिकेट सामन्याच्या दरम्यान हा अम्पायर उड्या का मारायचा कारण वाचून चक्कर येईल राव\nमनात भीती असेल तर त्याचं अंधश्रद्धेत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. आता हे ताजं उदाहरण बघा ना राव. क्रिकेटचे नावाजलेले अम्पायर ‘डेव्हिड शेफर्ड’ यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगण्यात येते, ती अशी कि जेव्हा जेव्हा क्रिकेट सामन्यात १११, २२२ किंवा ३३३ असा स्कोर व्हायचा, तेव्हा-तेव्हा ते उड्या मारायचे. उड्या मारण्यामागचं कारण थोडं गमतीशीर आहे.\nआधी तर आपण समजून घेऊया हे तीन आकडी स्कोर आहे तरी काय मंडळी, १११ किंवा २२२ या प्रकारच्या स्कोरला क्रिकेटच्या भाषेत ‘नेल्सन’ म्हटलं जातं. हा नेल्सन प्रकार ‘अनलकी’ मानला जातो. म्हणजे तुमचा ‘बॅडलक’ खराब असण्याचे चान्सेस असतात. तर यावर उपाय म्हणजे अशावेळी जमिनीशी आपला संपर्क नसला पाहिजे.\nजमिनीपासून संपर्क तोडायला आपण काही पक्षी नाही. आणि भर मैदानात खुर्ची टाकून बसताही येत नाही. मग अशावेळी हे डेव्हिडसाहेब उड्या मारायचे. म्हणजे काही सेकंदापुरतं तरी त्यांचं शरीर जमिनीच्या संपर्कापासून दूर राहील.\nया अंधश्रद्धेचा पगडा त्यांच्या मनावर त्यांच्या लहानपणापासून बसला असल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं आहे. लहानपण गेलं, पण ती अंधश्रद्धा छोट्या मैदानातून मोठ्या मैदानात आली.\n२७ डिसेंबर हा डेव्हिड शेफर्ड यांचा वाढदिवस. २००९ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानंतरही ते लक्षात राहिले ते त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सवयीमुळे.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्य��ची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1244/Mahaved", "date_download": "2018-12-10T00:28:15Z", "digest": "sha1:OIBSB67V7FN3QAY7PU4R5J6NZXZACOC6", "length": 11279, "nlines": 203, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\n१ महावेध प्रकल्प शासन निर्णय\n2 राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष यांचे पत्र\n3 कृषि आयुक��तालय पत्र\n4 स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी तक्ता\n5 कृषि आयुक्तालय पत्र\n6 महावेध प्रकल्पाकरिता जमीन उपलब्धतेबाबत\n7 दि.३० एप्रिल रोजी महावेध प्रकल्पाचे उद्घाटन.\n8 महसुल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी प्रकल्पाचे माहिती पत्रक\n9 स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी प्रकल्पासाठी महसुल मंडळनिहाय जागा निवडण्याबाबत शासन निर्णय\n10 महसुल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी अहवाल\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shailu010.blogspot.com/2009/01/blog-post_7106.html", "date_download": "2018-12-10T00:22:27Z", "digest": "sha1:U776TG3MEELPRYNJXQLSUXFTW2GZJ7ES", "length": 14484, "nlines": 86, "source_domain": "shailu010.blogspot.com", "title": "जाणता राजा: राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...", "raw_content": "\nअधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे\nमृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nसंतती छत्रपती संभाजीराजे भोसले,\n'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\n१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.\nराजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...\nइतिहास घडवणारी माणस इतिहास विसरु शकत नाही आणि इतिहास विसराणारी माणस इतिहास घडवू शकत नाही मराठयांचा इतिहास सुवर्ण अक्षरानी लिहून ठेवावा असा तेजस्विनी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे यापासून विलगच राहिले ही आमची शोकान्तिका आहे .असो.... इतिहास जाणुन घेण्यासाठी गोष्टिच्या माध्यमाने सांगायला आणि ऐकायला देखिल आवडेल अशी खात्री बाळगतो ....आणि आज तुम्हाला॥छत्रपति शिवाजी महाराजनबद्द्ल एक कथा सांगतो..\nशिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ॥मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलाव��� ... निष्ठा माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी \" आपल राज्य उभा करायचा \" मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती .... हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यानकडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली .....\nशिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, \" हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय.\" त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ,\" महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय....\" महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ... राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, \" हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय.\" त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ,\" महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय....\" महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...आणि हिरोंजी उत्तर देतात, \" राजे..आणि हिरोंजी उत्तर देतात, \" राजे.. ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल..\"राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...\nलिखाण क्षेत्र शिवकल्याण राजा\nगुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही\nहा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय\nका कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा\nहे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २\nहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर\nआमच्या या प्रयत्नाला मान्यवरांची दाद\nनम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार नाहित याची नोंद घ्यावी\nजगभरातुन वाचाकांनी दिलेल्या भेटी\nआम्हाला आवडलेले का��ि ब्लॉग\nबाजीराव पेशवे - सारांश.\nमहाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला\nमहाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार\nराजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...\nहिंदूपतपातशाहीतील संक्रांतिची भयाण आठवण\nजगभरातुन मिळणारा प्रतिसाद पाहा\nटिप:या ब्लॉगची मुख्य भाषा मराठी असल्यामुळे अचूक शोध घेण्याकरिता मराठी फॉन्टचाच वापर करावा.\nमराठी फॉन्ट इथून डाऊनलोड करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-vishnuda-bhave-theater-69897", "date_download": "2018-12-10T00:32:13Z", "digest": "sha1:OILUUGCH4B2R6P7SBX7QQWODZAIUWPLG", "length": 15237, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news vishnuda bhave Theater विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला सज्जड दम | eSakal", "raw_content": "\nविष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला सज्जड दम\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nतुर्भे - खाद्यपदार्थ जादा दराने विकून ग्राहकांची लूट केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नवी मुंबई महापालिकेने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला दिला आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचाही आदेश पालिकेने दिला आहे.\nतुर्भे - खाद्यपदार्थ जादा दराने विकून ग्राहकांची लूट केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम नवी मुंबई महापालिकेने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या कॅंटीनचालकाला दिला आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचाही आदेश पालिकेने दिला आहे.\nनवी मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी असलेले शहरातील वाशीतली एकमेव भावे नाट्यगृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नाट्यगृहात सोई-सुविधांची वानवा असतानाच तेथील उपाहारगृहचालकही खाद्यपदार्थ जादा दराने विकून प्रेक्षकांची आर्थिक लूट करत आहे. याबाबत सौरभ पांड्या यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पालिकेने नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.\nभावे नाट्यगृहात सुरुवातीच्या काळात आसनव्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, रंगभूमीवरील साऊंड, प्रकाशव्यवस्था दर्जेदार होती. त्यामुळे भावे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. मात्र गेल्या काही वर्षांत येथील सुविधांचा बोजवारा उडाला. नाट्यगृहाच्या कामांमधून टक्केवारी मिळत नसल्याने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याची दुरवस्था झाली, असे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात नवी मुंबई मनसेने आंदोलने केल्यानंतर पालिकेने दुरुस्तीची मलमपट्टी केली. त्यामुळे काही दिवसांतच येथील परिस्थिती जैसे थे झाली आहे. येथील तिकीट बुकिंगमध्येही मोठा भ्रष्टाचार होतो. सुट्टीच्या दिवशी बोगस शोसाठी जास्त पैसे उकळले जातात, असा आरोप वाशीतील रसिकांनी केला आहे. पहिल्या रांगेतील तिकीट ३०० ते ४०० रुपये असते. एवढे पैसे मोजून रसिकांना तुटक्‍या खुर्च्यांवर बसावे लागते. मच्छरांचा त्रास होतो. वातानुकूलित यंत्रणा बंद असते. त्यामुळे रसिकांनीही नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे नाटक, ऑर्केट्रा व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एकीकडे हा प्रकार सुरू असताना येथील कॅंटीनचालकानेही रसिकांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे कोपरखैरणे येथील सौरभ पांड्या यांनी याची तक्रार पालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापन उपायुक्तांकडे केली. त्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आणि सात दिवसांत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.\nविष्णुदास भावे नाट्यगृहातील समस्यांबाबत अनेकांना आंदोलने केली. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीची आश्‍वसने दिली. नंतर जुजबी कामे केली. परंतु या नाट्यगृहाच्या सर्व समस्या सोडवण्याकडे मात्र दुर्लक्षच केले आहे.\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\n'नवी मुंबईत पुढील पन्नास वर्षे पाणीकपात होणार नाही'\nऐरोली - \"\"महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास...\nनागरिकांच्या दिमतीसाठी पादचारी पूल व चकचकीत रस्ते\nनवी मुंबई - नेरूळ आणि तुर्भे भागात खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, जुईपाडा आणि बोनसरी येथे सुसज्ज गटारे व पावणे उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल अशा...\nअपंग, फेरीवाले, आदिवासींचा पालिकेवर मोर्चा\nतुर्भे - न��ी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या...\n९७ वर्षांच्या आजीचा अवयवदानाचा संकल्प\nप्रभादेवी - आयुष्यभर समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या राधाबाई सारंग यांनी ९७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1127/Overview", "date_download": "2018-12-10T00:37:23Z", "digest": "sha1:4J2NSMAUEEDHTXHYYJB6NF4O6EIXXHWR", "length": 15642, "nlines": 210, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फव���रताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nकृषि विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाविषयक केंद्र/राज्य पूरस्कृत विविध प्रकल्प/उपक्रम राबविले जातात. सदरच्या प्रकल्प अज्ञावालींच्या वापरासाठी आणि माहिती अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरापर्यंत संगणक साहित्याचा वापर करण्यात येत असून त्यासाठी इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध आहे.\nमाहिती तंत्रज्ञान वापराचे फायदे खालीलप्रमाणे –\nकामातील वारंवारिता टाळल्याने वेळेची बचत , एकाच ठिकाणी माहितीची उपलब्धता.\nनागरिकांना online/ SMS द्वारे माहिती मिळत असल्याने पाठपुरावा / प्रवासाच्या खर्चात बचत.\nइंटरनेट वापराद्वारे घरबसल्या/कोठेही माहितीची उपलब्धता.\nनिर्णयासाठी अद्यावत माहितीची उपलब्धता.\nलाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदान वितरणाची सुविधा.\nकृषि विभागामार्फत राबविल्या जाणा-या प्रकल्प/ उपक्रमाची माहिती खालीलप्रमाणे -\nप्रकल्प आज्ञावल्या उदा.ई-परवाना, ई-ठिबक, क्रॉपसॅप, हॉर्टसॅप, क्रॉपवॉच, online MIS आणि पर्जन्यमापन व विश्लेषण यामुळे शेतकरी व इतर भागधारकांना महत्वपूर्ण सेवा व माहिती मिळते.\nNeGPA अंतर्गत एकत्रित सेवा पुरविली जाते. ई-गव्हर्नन्स अंतर्गतचे प्रकल्प केंद्रीय कृषी पोर्टल व राज्य कृषि पोर्टल यामध्ये एकत्रित करण्याचे नियोजन आहे.\nमाहिती तंत्रज्ञान वापरासाठी कृषि विभागात मंडळ स्तरापर्यंत laptop तर तालुका स्तरापर्यंत संगणक प्रिंटर्स, स्कॅनर्स, kiosk यांचा वापर चालू आहे.\nमाहिती तंत्रज्ञान व ई-गव्हर्नन्सचे प्रशिक्षण- पायाभूत व उजळणी प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात ८ प्रशिक्षण केंद्रे(वनामती ,नागपूर +७ रामेती ) असून प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात २० संगणक व इंटरनेटची सुविधा उपल��्ध आहे.\nरु ३.०० लाखावरील खरेदी/क्षेत्रीय कामांसाठी ई-टेडरिंग प्रणालीचा अवलंब.\nकृषि विभागाचे संकेतस्थळ : www.mahaagri.gov.in\nकेंद्र पुरस्कृत किसान एसएमएस द्वारे शेतक-यांना मोफत सल्ला दिला जातो. यासाठी केंद्र शासनाचे www.mkisan.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.\nभारतीय संचार निगम लि. व कृषि विभाग यांचे समन्वयाने MKS CUG PLAN ही मोबाईल सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे शेतक-यांना अधिकारी /शास्त्रज्ञ,प्रगतीशील शेतकरी यांच्याशी थेट संपर्क साधून माहिती/ मार्गदर्शन मिळविता येते तसेच शंकानिरसन करता येते.\no इतर सुविधा पुरविण्याचे केंद्र म्हणून कृषि विज्ञान केंद्र(KVK), किसान कॉल सेंटर (१८००-१८०-१५५१), राज्य कृषि कॉल सेंटर (१८००-२३३- ४०००) व नियोजित महा–ई-सेवा केंद्र यांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nNeGPA अंतर्गत केंद्र कृषि पोर्टल व राज्य कृषि पोर्टल यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T00:24:19Z", "digest": "sha1:D6SCHCF5M7YABXO74M7TUXAINFTSNYHO", "length": 7916, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजय गवळीला दोघांनी जबरदस्तीने ऍसिड पाजल्याची बहिणीची तक्रार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअजय गवळीला दोघांनी जबरदस्तीने ऍसिड पाजल्याची बहिणीची तक्रार\nकराड – जुन्या भांडणाच्या कारणावरून अजय गवळी याला रवींद्र सोनावले व त्याच्या साथीदारांनी वारुंजी फाटा (ता. कराड) येथे जीवे मारण्याच्या हेतूने ऍसिड पाजले असल्याची फिर्याद अजय गवळी याची बहीण नीलम अमित बाबर (रा. शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी, लक्ष्मीनगर, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे.\nशिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी, लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या अजय गवळी याने झोपडपट्टीतीलच गौरी पिसाळ या युवतीवर दि. 3 नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर दि. 5 नोव्हेंबर रोजी अजय अत्यावस्थेत वारुंजी फाटा येथे आढळून आला होता. उपचारादरम्यान दि. 29 नोव्हेंबर रोजी अजय याचा मृत्यू झाला. रवींद्र सोनावले हा वरचेवर शैला पिसाळ यांच्या घरी येत होता.\nझोपडपट्टीतील गौरी पिसाळ हिने स्वतःवरच वार करून जखमी करून घेतले होते. जाणीवपूर्वक तिची आई शैला पिसाळ हिने अजयविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच येथील रुग्णालयात उपचार घेत असताना अजय याला बोलता येत नसल्याने त्याने जबाब दिला नव्हता. त्याने एका कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात रवींद्र सोनावले याने जबरदस्तीने ऍसिड पाजल्याचे नमूद केले होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून अजय गवळी याला जीवे मारण्याच्या हेतूने रवींद्र सोनावले आणि त्याच्या साथीदाराने जबरदस्तीने ऍसिड पाजल्याचे नीलम बाबर हिने फिर्यादीत म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळाची झळ अधिकाऱ्यांना कशी समजणार\nNext articleभीमाबाई पुरस्कार स्त्रियांच्या चळवळीचा गौरव : शिवूरकर\nकष्टातून सर्जेराव सस्तेनी फुलविली द्राक्षबाग\nशहरात सांडपाणी व्यवस्थापनाची तयारी सुरू\nसाताऱ्यात पेट्रोल 76, डिझेल 67 रूपयांवर\nबीग-बींचा यांचा आवाज जगणारे पंडित घोरपडे\nकोल्हापूर नाक्‍यावरचा आयलॅंड ठरतोय बिनकामाचा..\nपाचगणी फेस्टिव्हलचे दिमाखात उद्‌घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-online-lottery-67104", "date_download": "2018-12-10T01:00:17Z", "digest": "sha1:LKFLAB3PAVDL33E5MVKSF23T4LHJHCBE", "length": 12976, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news online lottery ऑन लाईन लॉटरीवर ही कारवाई करा | eSakal", "raw_content": "\nऑन लाईन लॉटरीवर ही कारवाई करा\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चालते, याचीही माहिती घ्या. गुंडा पथकाची तातडीने नेमणूक करा अशाही सूचना त्यानी अधिकाऱ्यांना दिल्या.\nकोल्हापूर - बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चालते, याचीही माहिती घ्या. गुंडा पथकाची तातडीने नेमणूक करा अशाही सूचना त्यानी अधिकाऱ्यांना दिल्या.\nमोहिते म्हणाले, \"\"मशिनमध्ये फेरफार करून जुगाराचा खेळ चालविणाऱ्या व्हिडिओ पार्लरवर नुकतीच पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारवाई केली. अशाच पद्धतीची कारवाई जिल्ह्यात येथून पुढे सुरू ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या आधारे जुगार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. बेकादेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने छापे टाकून कारवाई केली जाणार आहे. असे अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याचबरोबर शहर व परिसरात सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चाललेले असते, त्याचा गैरवापर केला जातो का, याचीही तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेशही पोलिस उपअधीक्षकांना देण्यात आले आहेत. शहरात गुंडगिरी वाढू नये, यासाठी गुंडा पथक कार्यरत होते; मात्र हे पथक कालांतराने बंद झाले; मात्र फक्त गुंडांवर वचक ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अशी पथके नेमण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. या पथकांकडून खास करून कोल्हापूर व इचलकरंजीवर विशेष लक्ष दिले जाईल.\nटीप देणाऱ्याचा शोध घ्या\nव्हिडिओ पार्लरवर छापे टाकताना अनेक पार्लर अचानक बंद झाली. याची टीप कोणी दिली, याचा शोध घ्या. त्याचबरोबर त्या पार्लरचीही तातडीने तपासणी करा असे आदेश आज पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले.\nखर्च महाराष्ट्राचा, पाण्यावर दावा कर्नाटकचा\nदेवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या...\nउडाण योजनेची सोलापूरला प्रतीक्षा\nसोलापूर - देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवासाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एप्रिल २०१७ मध्ये उडाण योजना सुरू झाली....\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे...\nअबब.. नऊशे किलोची कढई\nजळगाव - मराठी प्रतिष्ठानतर्फे सुमारे अडीच हजार किलोचे वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्‍वविक्रम शुक्रवारी (ता. २१) शहरातील सागर पार्क मैदानावर होणार आहे...\nग्रामीण पोलिस दलातून राधा, राणी निवृत्त\nलोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्य�� हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-police-van-accident-68917", "date_download": "2018-12-10T00:36:08Z", "digest": "sha1:OV36KQPTLGRUDIP6WCI4LDQVCSJIR3DQ", "length": 12428, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news police van accident सोलापूर: ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात | eSakal", "raw_content": "\nसोलापूर: ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nबार्शी शहर व परिसरात रविवारी दुपार पासून पाऊस पडत होता. या पावसाने रात्री सातपासून चांगलाच जोर पकडला होता. दुपारपासून मुसळधार पाऊस झाल्याने बार्शी-अगळगाव रस्त्यावर कॅन्सर रुग्णालयाजवळ असलेल्या ओढ्याला पाणी वाढले होते. रात्री १० नंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे दरोडा प्रतिबंधक पथक बार्शी-वैराग-पांगरी-वैराग भगत फिरते.\nबार्शी : रविवारी बार्शी शहर व परिसरात दुपारपासून सुरु असलेल्या पावसामुळे बार्शी-अगळगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरून पाणी वाहत होते. रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने सोलापूर ग्रामीण पोलिसांची व्हॅन ओढ्यावरून रस्त्याच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.\nबार्शी शहर व परिसरात रविवारी दुपार पासून पाऊस पडत होता. या पावसाने रात्री सातपासून चांगलाच जोर पकडला होता. दुपारपासून मुसळधार पाऊस झाल्याने बार्शी-अगळगाव रस्त्यावर कॅन्सर रुग्णालयाजवळ असलेल्या ओढ्याला पाणी वाढले होते. रात्री १० नंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे दरोडा प्रतिबंधक पथक बार्शी-वैराग-पांगरी-वैराग भगत फिरते. या पथकाची व्हॅन रात्री कॅन्सर रुग्णालया जवळील ओढ्यातून जात असताना चालकास पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात गेली.\nतात्काळ गाडीतील पोलीस कर्मचारी गाडी बाहेर पडले. तर व्हॅन मोठी असल्याने व काहीवेळात पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सकाळी पाण्याचा प्रवाह पूर्णतः कमी झाल्या नंतर पोलिस व्हॅन ओढ्यातून काढली असल्याची माहिती बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nआठ ते अकरा (अविनाश हळबे)\nदुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T00:26:26Z", "digest": "sha1:HCSZ6O2ALGEUEQGMQPKBGIDRIPNRMFYR", "length": 6690, "nlines": 150, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003\nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A7/", "date_download": "2018-12-09T23:36:07Z", "digest": "sha1:73EL5WMQUBT5XEEKSZAHRHVGXA3B4UCR", "length": 16225, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – माधव भांडारी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्��ाने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजे���ची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pune प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – माधव...\nप्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – माधव भांडारी\nपुणे, दि. १० (पीसीबी) – भाजप सत्तेवर आल्यास प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी नागरिकांच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिल्याच्या भाषणाची व्हिडोओ क्लिप दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले आहे. पुण्यात पत्रकारांशी भांडारी बोलत होते.\n२०१४ मध्ये सत्तेवर येण्याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे भाजपने भरपूर आश्वासने दिली, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. या विधानाबद्द्ल भांडारी यांना विचारले असता भांडारी यांनी सारवासारव करत निवडणूक प्रचारात एखादा मुद्दा उपस्थित केला म्हणजे त्याचे आश्वासन दिले, असे होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.\nगडकरी यांचे विधान मी प्रत्यक्ष ऐकलेले नाही, तरीसुद्धा ते ज्या कार्यक्रमात ते बोलले, तो बिगर राजकीय आणि अनौपचारिक गप्पा कार्यक्रम होता. त्यामुळे ते विधान हलक्याफुलक्या पद्धतीने केले जाते. त्यामुळे या विधानात राजकीय संदर्भ शोधण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. या विधानाचा अधिक खुलासा नितीन गडकरीच करू शकतील, असे ते म्हणाले.\nप्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख\nPrevious articleबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nNext article१५ लाखांच्या आश्वासनाबाबत काहीच बोललो नव्हतो; नितीन गडकरींचा खुलासा\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, ���वं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nराजू शेट्टी, सदाभाऊ खोत सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसले आहेत; रघुनाथदादांचा घणाघात\nसंभाजी भिडे –चंद्रकांत पाटील यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलोकांच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उचलला; शरद पवारांचा शिवसेना-भाजपवर...\nदहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.४१ टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-konkan-news-short-circuit-home-69021", "date_download": "2018-12-10T00:14:54Z", "digest": "sha1:DSV3YA5I475OJUSI4JFXJYMNRQBIXQCY", "length": 10602, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi konkan news short circuit in home सावंतवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nसावंतवाडी - निरवडे, भंडारवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे एक दुकान व अर्धे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटना घडली तेव्हा घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.\nसावंतवाडी - निरवडे, भंडारवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे एक दुकान व अर्धे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटना घडली तेव्हा घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.\nयेथील रहिवासी संजय बागवे व त्यांची पत्नी स्वप्ना हे दोघेही गणेशोत्सवानिमित्त फोंडा येथे गेले होते. ते काल (ता. 27) घरी आले. सकाळी साडेआठच्या सुमारास स्वप्ना या अंगणाच्या बाजूलाच कपडे धुवत होत्या. त्या वेळी घराबाहेर भिंतीवर असलेल्या मीटरमधून मोठा आवाज होऊन आग लागल्याचे त्यांना दिसले. बाजूलाच बंद असलेल्या दुकानात आगीचा भडका उडाल्यामुळे बरीच उपकरणे खाक झाली. त्यांची नवीन दुचाकी; तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत कलेले 40 हजार रुपयांची रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nपुण्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग\nपुणे : नारायण पेठेतील काही खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग लागण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/raju-shetty-talked-about-farmers-agitation-66422", "date_download": "2018-12-10T00:08:42Z", "digest": "sha1:ZGXF2BXIPZFTGDPKSE4F2IIT23BSHQY3", "length": 12271, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raju Shetty talked about farmers agitation स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदनाला विरोध करणार नाही : राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनी झेंडा वंदनाला विरोध करणार नाही : राजू शेट्टी\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nसुकाणु समितीच्या इतर सर्व आंदोलनात आम्ही सोबत आहोत पण 15 ऑगस्टच्या बाबतीत आमची भूमिका वेगळी आहे. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे. तो आनंदाने साजरा करतात. त्यात अडथळा आणू नये अशी आमची भूमिका आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. या आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.\nखामगाव : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्या मंजूर करुण घेण्यासाठी सुकाणु समितीकडून आज संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी रास्तारोखो करण्यात आला.\nत्याच पार्श्वभूमीवर आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात् रास्तरोखो करण्यात आला. तर खामगाव हे राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे होम टाउन असल्याने आंदोलन वेगळे वळण घेऊ नये. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.\nजवळपास चार तास या महमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर सुकानु समिति कडून उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या च्या झेंडा वंदन ला विरोध करण्याची जी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेशी सहमत नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यानी खामगावात बोलताना केली. सुकाणु समितीच्या इतर सर्व आंदोलनात आम्ही सोबत आहोत पण 15 ऑगस्टच्या बाबतीत आमची भूमिका वेगळी आहे. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे. तो आनंदाने साजरा करतात. त्यात अडथळा आणू नये अशी आमची भूमिका आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. या आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमस���) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rain-63482", "date_download": "2018-12-10T00:46:18Z", "digest": "sha1:LN22LBWULGKM24R6OPKK24L2MFX3V3HH", "length": 15659, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rain दहा जिल्ह्यांत पावसाची ओढ | eSakal", "raw_content": "\nदहा जिल्ह्यांत पावसाची ओढ\nसोमवार, 31 जुलै 2017\nमराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यांचा समावेश\nमराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यांचा समावेश\nपुणे - पाऊस सुरू होऊन दोन महिन्यांनंतरही राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नसल्याचे निरीक्षण हवामान खात्याने रविवारी नोंदविले. मराठवाड्यात बहुसंख्य जिल्ह्यांचा यात समावेश असून, त्या खालोखाल विदर्भाचा समावेश आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त पावसाची नोंद झाल्याचीही माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली.\nराज्यात आठ जूनला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल झाला. पावसाला सुरवात झाल्यानंतर काही दिवसांमध्ये तो मध्य महाराष्ट्रात रेंगाळला; पण पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने फक्�� ढगाळ वातावरण होते. प्रत्यक्ष पावसाची वाट पाहावी लागत होती. त्यानंतर जूनच्या शेवटी मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आणि राज्यात पावसाला सुरवात झाली. त्यामुळे जूनमध्ये राज्यात विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी गाठली होती. दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये पावसाने राज्याच्या बहुतांश भागात ओढ दिली. त्यामुळे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमी पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली.\nकोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली आहे, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20 ते 59 टक्के पावसाची नोंद झाली.\nपश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे, तर सांगली जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथे सरासरीपेक्षा -30 पाऊस पडला आहे.\nउत्तर महाराष्ट्रातही चारपैकी नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली आहे, तर नाशिकमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे.\nदुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे निम्म्या मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. औरंगाबाद (-32), जालना (-25), परभणी (-37), हिंगोली (-21), नांदेड (-22) येथे पावसाने सरासरीही गाठली नाही. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत -19 ते 19 टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस पडल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nविदर्भात यंदा मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, त्यानंतर विदर्भातील 11 पैकी सात जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. पश्‍चिम विदर्भातील अमरावती (-23) आणि यवतमाळ (-24) तसेच पूर्व विदर्भातील भंडारा (-22) आणि गोंदिया (-25) पाऊस पडला. बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे सरासरी पावसाची नोंद झाली.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jalyukta-permission-date-extended-till-june-8179", "date_download": "2018-12-10T00:49:34Z", "digest": "sha1:44MTJIJAFLZL6GUKXD2EHHQSJYV2I25Q", "length": 14625, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Jalyukta permission date extended till June | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलयुक्त शिवार कामांच्या मंजुरीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ : जलसंधारण��ंत्री\nजलयुक्त शिवार कामांच्या मंजुरीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ : जलसंधारणमंत्री\nसोमवार, 14 मे 2018\nपुणे : जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१७-१८ मध्ये देण्यात आलेल्या निधीतून मार्चपूर्वी कामे पूर्ण करायची होती. मंजुरी अभावी शिल्लक राहिलेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना मुदतवाढ दिली आहे. जूनअखेरपर्यंत या कामांना मंजुरी द्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.\nपुणे : जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१७-१८ मध्ये देण्यात आलेल्या निधीतून मार्चपूर्वी कामे पूर्ण करायची होती. मंजुरी अभावी शिल्लक राहिलेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना मुदतवाढ दिली आहे. जूनअखेरपर्यंत या कामांना मंजुरी द्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.\nरविवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार अभियानासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. अातापर्यंत १२ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. ४ लाख २५ हजारांपेक्षा अधिक कामे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण झाली आहेत. त्यात आणखी वाढ होणार आहे. २०१७-१८ ची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र या कामांना मुदतवाढ देण्यात आली असून, जून अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त गावे करण्यासाठी २५ हजार गावांपर्यंत जलयुक्त शिवार अभियान नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१८-१९ वर्षांसाठी १ हजार कोटी वितरीत केले आहेत. नवीन मंजुरी देऊन, कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गतवर्षीच्या निधीतील कामे जून अखेरपर्यंत पूर्ण होतील तसेच चालू वर्षाच्या निधीतनूही बरीचशी कामे मार्गी लागतील, असेही शिंदे यांनी सांगितले.\nजलयुक्त शिवार नासा प्रशासन administrations राम शिंदे पत्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पाणी २०१८ 2018\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/do-you-want-to-pay-seven-crore-rupees-to-the-head-of-the-city/", "date_download": "2018-12-10T00:28:47Z", "digest": "sha1:EOGBAGZL7SAOJ7CYJGAMS2RD5ZB2ZVEV", "length": 10413, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगराध्यक्षांमुळे सात कोटीचा निधी परत घालवायचा का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगराध्यक्षांमुळे सात कोटीचा निधी परत घालवायचा का\nअमोल मोहिते : कामांची यादी निश्‍चित न केल्यास नविआ आंदोलन छेडणार\nसातारा- सातारा नगर पालिकेचा कारभार रामभरोसे सुरु आहे.निष्क्रीय नगराध्यक्षांमुळे सातारा शहराचा विकास खुंटला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पालिकेला सुमारे 7 कोटी निधी मिळणार आहे मात्र, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी कामांची यादी निश्‍चित केली नाही. त्यामुळे हा सात कोटी निधी परत जाणार आहे. यासाठी नगराध्यक्षांनी तातडीने कामांची यादी मुख्याधिकाऱ्यांना द्यावी, अन्यथा मंगळवार दि. 20 रोजी नगरविकास आघाडी आंदोलन छेडेल, असा इशारा नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी पत्रकाव्दारे दिला.\nपत्रकात मोहिते यांनी म्हटले आहे , दि. 7 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर योजनेमधील कामे निश्‍चित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यानुसार दलितवस्ती सुधार योजनेमधून 4.25 कोटी, नगरोत्थानमधून किमान 1 कोटी, रस्ते अनुदानमधून 3 कोटी आणि इतर योजनांमधुन किमान 1 कोटी निधी मिळणे अपेक्षित आहे.दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दि. 12 सप्टेबर 2018 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा पालिकेने एका आठवड्याच्या आत कामांचा प्रस्ताव सादर करावा.\nप्रस्ताव सादर न केल्यास सातारा पालिकेसाठीचा निधी जिल्ह्यातील दुसऱ्या पालिकेला दिला जाईल, अशी सक्‍त ताकिद सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली होती. पण, नगराध्यक्षांना चेक, आणि कमिशन यातून फुरसत मिळत नसल्याने त्यांना आजपर्यंत कामांची यादी निश्‍चित करता आली नाही आणि हा निधी सातारा पालिकेला मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.\nशहराच्या विकास कामांची यादी देण्यास नकार देणाऱ्य�� या नगराध्यक्षांच्या मनमानीला पालिका प्रशासनातील अधिकारीही वैतागले आहेत. त्यामुळेच सदर कामांची यादी तातडीने देवून सात कोटीचा निधी पालिकेला मिळावा, अशी विनंतीवजा मागणी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दि. 6 ऑक्‍टोबर 2018 रोजी नगराध्यक्षांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याला एक महिना उलटून गेला तरी, उत्तर दिले नाही.\nदोन वार्डात पाहणी दौरा करणाऱ्या नगराध्यक्षांना 7 कोटी निधीचे वावडे का सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांबरोबरच दस्तुरखुद्द नेत्यांना हात टेकायला लावणाऱ्या या नगराध्यक्षांमुळे सातारा शहराचे आणि सातारकरांचे नुकसान होत आहे. नगराध्यक्षांनी येत्या सोमवारपर्यंत सदर विकासकामांची यादी निश्‍चित करावी आणि पुढील शासकीय सोपस्कार करण्यासाठी ती मुख्याधिकाऱ्यांकडे द्यावी अन्यथा मंगळवारी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल मोहिते यांनी दिला आहे. तसेच शहराच्या विकासासाठी मिळणारा निधी तुमच्यामुळे परत गेल्यास तुमची धडगत नाही, असा इशाराही मोहिती यांनी सौ. कदम यांना पत्रकाद्वारे दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली\nNext articleरिअलमी व शाओमीची दरवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/football/fifa-world-cup/news/world-cup-2018-russia-vs-saudi-arabia-preview-players-to-watch-stats/articleshow/64577529.cms", "date_download": "2018-12-10T01:13:11Z", "digest": "sha1:JZOOQEHJ525HGGP5AG5VLVFJFXPHZJ67", "length": 15076, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "news News: world cup 2018 russia vs saudi arabia preview players to watch stats - Fifa World Cup 2018: यजमानांवर दडपण | Maharashtra Times", "raw_content": "\nरशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची सलामीची लढत आज (गुरुवार) होणार आहे. यजमान असल्याने या लढतीचा दडपण रशियावरच असणार आहे. कारण, घरच्या मैदानावर सर्वोच्च कामगिरी करण्याचे दडपण या संघावर असणार आहे.\nरशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची सलामीची लढत आज (गुरुवार) होणार आहे. यजमान असल्याने या लढतीचा दडपण रशियावरच असणार आहे. कारण, घरच्या मैदानावर सर्वोच्च कामगिरी करण्याचे दडपण या संघावर असणार आहे.\nजागतिक क्रमवारीत रशिया संघ ७०व्या, तर सौदी अरेबिया संघ ६७व्या स्थानावर आहे. ८० हजार क्षमतेच्या लुझ्निकी स्टेडियमवर ही उद्घाटनाची लढत होणार आहे. स्टॅनिस्लाव चेर्चेसोव यांच्या मार्गदर्शनाखालील रशिया संघाला मागील आठ महिन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. गेल्या आठवड्यात तुर्कीविरुद्धच्या लढतीत रशियाला १-१ असे बरोबरीत समाधान मानावे लागले. यामुळे सलग सातव्या सामन्यांत विजय मिळवण्यात रशियाला अपयश आले होते. यादरम्यान रशियाला चार लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. रशियाने या स्पर्धेच्या तयारीसाठी १३ अब्ज डॉलरहून अधिक खर्च केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'मागील काही लढतींत आमच्या संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण, रशियातील सर्व चाहत्यांना संघाकडून खूप अपेक्षा आहेत. आशा आहे संघ सन्मानाने खेळेल, आपले कौशल्य दाखवेन आणि शेवटपर्यंत लढेन.' रशियाचा गोलकीपर इगोर अकिनफीवने आक्रमक खेळाशिवाय पर्यायच नसल्याचे सांगितले आहे. कारण, या गटात इतर दोन संघ आहेत ते उरुग्वे आणि इजिप्त. त्यामुळे रशियासाठी सलामीची लढत महत्त्वाची आहे.\nस्वतंत्र राष्ट्र झाल्यापासून रशियाला एकदाही वर्ल्ड कपच्या बाद फेरीत प्रवेश करता आलेला नाही. त्यामुळे यजमान म्हणून या वेळी ते ही संधी साधण्यासाठी उत्सुक आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ दक्षिण आफ्रिका (२०१०मध्ये) या संघाला यजमान असताना बाद फेरी गाठता आलेली नाही. रशियाचे अलेक्झांडर कोकोरिनला मार्च महिन्यात गुडघ्याची गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यासह जॉर्जी आणि व्हिक्टर वसिन हे बचावपटूही खेळू शकणार नाहीत. त्यांची अनुपस्थिती रशियाला नक्कीच जाणवेल.\nदुसरीकडे, सौदी अरेबिया संघ २०१० आणि २०१४च्या वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरू शकला नव्हता. १९९४च्या वर्ल्ड कपमध्ये सौदी अरेबियाने बेल्जियमवर मात केली होती. त्यानंतर सौदी अरेबियाला वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. या वेळी तरी सौदी अरेबिया संघ विजयाचा दुष्काळ संपवणार का, याबाबत उत्सुकता आहे.\n- रशियाने शेवटचा विजय ऑक्टोबर २०१७मध्ये मिळवला आहे.\n- रशियाची २०१७च्या कॉन्फेडरेशन कप आणि २०१६च्या युरोपियन चॅम्पियनशिपमधील कामगिरीही साजेशी झालेली नाही.\n- दुखापतीमुळे रशियाच्या काही खेळाडूंना मुकावे लागले आहे. त्यांचा अधिकतर भर गोलकीपर इगोरवर असणार आहे.\n- या लढतीत रशिया ४-२-३-१ या फॉरमेशनने खेळण्��ाची शक्यता.\n- वर्ल्ड कपला पात्र ठरण्यापूर्वी सौदी अरेबियाने दोन प्रशिक्षक गमावले.\n- सौदी अरेबिया या लढतीत ४-१-४-१ अशा फॉरमेशनने खेळण्याची शक्यता.\n- घरच्या मैदानावर खेळण्याचा रशियाला फायदा होणार असला, तरी त्यांच्यावरील दबावामुळे सौदीचे पारडे जड मानले जात आहे.\nसामन्याची वेळ : रात्री ८.३० पासून\nठिकाण : लुझ्निकी स्टेडियम, मॉस्को\nमिळवा फुटबॉल बातम्या(football News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfootball News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nफिफा वर्ल्डकप याा सुपरहिट\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअमेरिका, मेक्सिको, कॅनडात २०२६चा फुटबॉल वर्ल्डकप...\nFifa World Cup 2018: पुढचा वर्ल्डकप अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोत...\nFifa World Cup 2018: फुटबॉलच्या कुंभमेळ्याचे मैदान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/unnamed/", "date_download": "2018-12-09T23:32:22Z", "digest": "sha1:25LY4V62VS3D4WZGQZIOWTBAMXPK22XH", "length": 6400, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Health Marathi - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nकुळीथ डाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Horse gram nutrition)\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nहिपॅटायटीस आजाराची मराठीत माहिती (Hepatitis in Marathi)\nप्रसूती कशी होते – बाळंतपण माहिती मराठीत (Delivery in Marathi)\nडोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nस��धिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nप्रोस्टेटायटिस – प्रोस्टेटला सूज येणे मराठीत माहिती (Prostatitis in Marathi)\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T00:56:50Z", "digest": "sha1:CZP77LBKAJHGBCMNYSWOKYLJVSIONDLY", "length": 4125, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेसन गिलेस्पी - विकिपीडिया", "raw_content": "\nजेसन नील गिलेस्पी (एप्रिल १९, इ.स. १९७५:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2018-12-10T00:51:21Z", "digest": "sha1:5TADMI5NBYEQZFMP7DDSXXLQFO46BZLH", "length": 26448, "nlines": 186, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आमदार महेश लांडगेंचा “यू टर्न” खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी ठरणार? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश ��ेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Banner News आमदार महेश लांडगेंचा “यू टर्न” खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी ठरणार\nआमदार महेश लांडगेंचा “यू टर्न” खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी ठरणार\nपिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याच्या प्रबळ इच्छेने आमदार महेश लांडगे यांनी गेली दोन-तीन वर्षे चाचपणी चालवली होती. प्रसंगी त्यांनी विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अंगावरही घेतले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून आमदार लांडगे हे खासदारकीसाठी इच्छुक नसल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण होऊ लागले आहे. त्यातच भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे हे शिरूरमधून पुन्हा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पुढे आल्याने आमदार लांडगे हे आगामी निवडणुकीत शिरूरच्या मैदानात नसतीलच अशी अटकळ बांधली जात आहे. लांडगे आणि लांडे यांच्यात पॅचअप होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. आमदार लांडगे यांच्या या “यू टर्न”मुळे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूर मतदारसंघावर त���सऱ्यांदा भगवा फडकवण्याचा मार्ग आणखी सोपा होणार आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. शिरूर मतदारसंघावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोनवेळा भगवा फकडवला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकीत आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आव्हान होते. परंतु, राष्ट्रवादीच्याच फितूर नेत्यांच्या मदतीने आढळराव पाटील यांनी सलग दोनवेळा राष्ट्रवादीला पराभवाची चव चाखवली. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आपल्याच पक्षाचा कोणी खासदार नको आहे. एखाद्याला खासदार करून पुढे आपली डोकेदुखी वाढवण्यापेक्षा विरोधकांचा खासदार बरा, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना राहिली आहे. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांना गेल्या १५ वर्षांपासून राजकीय जीवदान मिळत आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीतही आढळराव पाटील यांना टक्कर देऊ शकेल, असा प्रबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. याची राजकीय जाण असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी साडेतीन वर्षापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरूवात केली. लांडगे हे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे सहयोगी आमदार आहेत. आमदार लांडगे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी असणारे गाव दत्तक घेतले. आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालून भाजपला विजय मिळवून दिला. नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. लांडगे यांनी राजकारणात आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला. युवा वर्गात पैलवान आमदार म्हणून एक स्वतंत्र क्रेझ निर्माण झाली. त्याच्या बळावर लांडगे यांनी शिरूरचे मैदान मारण्याची चाचपणी सुरू केली.\nपुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, रेडझोन, बैलगाडा शर्यत बंदी अशा अनेक प्रश्नांवरून आमदार लांडगे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अंगावर घेतले. आढळराव पाटील यांनी पोराटोरांना गांभीर्याने घेत नसल्याचे वक्तव्य करून सुरूवातीला आमदार लांडगे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. परंतु, लांडगे यांनी नंतर अनेक प्रश्नांवर आढळराव पाटील यांच्यावर मात केली. परिणामी लांडगे आणि आढळराव पाटील यांच्यातील राजकीय शीतयुद्ध पाहण्यास मिळाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्य��समोर आमदार लांडगे यांच्याशिवाय दुसरा प्रबळ उमेदवार नसल्याचे चित्र निर्माण झाले. आमदार लांडगे यांनीही लोकसभेच्या तयारीने अनेक प्रश्नांना हात घालून आढळराव पाटील यांचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःची राजकीय हवा निर्माण केली.\nमात्र आता हे चित्र बदलत असल्याचे आणि आमदार लांडगे यांच्या गोटातून लोकसभेची हवा गायब होत असल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. आमदार लांडगे हे खासदारकीसाठी इच्छुक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभेची पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आमदार लांडगे हे शिरूरच्या मैदानात नसतीलच, अशी अटकळ बांधली जात आहे. लांडे आणि लांडगे हे जवळचे नातेवाईक असले, तरी ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. लांडे यांचा पराभव करूनच लांडगे आमदार झाले आहेत. मात्र लांडे हे खासदारकी लढवणार असतील, तर या दोघांमध्ये समेट घडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु, या दोघांनीही ही बाब अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि विलास लांडे हे खासदारकीचे उमेदवार असतील, तर लांडगे हे त्यांना मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nलांडे यांनी खासदारकी लढवल्यास लांडगे यांचा दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, लांडे हे खासदारकीच्या मैदानात उतरल्यास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हे मैदान मारणे आणखी सोपे होणार आहे. लांडे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यास त्यांचा आढळराव पाटील यांच्यासमोर निभाव लागणे अवघड आहे. लांडे यांना राष्ट्रवादीच्याच नेत्यांची कितपत मदत होईल, हे सांगणे कठीण आहे. २००९ च्या निवडणुकीत लांडे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी आढळराव पाटील यांनीच लांडे यांना धूळ चारली होती. त्यानंतर लांडे यांनी लोकसभेचा नाद सोडून दिला होता. परंतु, आता लांडगे यांच्यासोबत पॅचअप करून ते पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या मनःस्थितीत आहेत. या सर्व घडामोडीत आमदार महेश लांडगे यांच्या “यू टर्न”बाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. हा “यू टर्न” खरा ठरला, तर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूर मतदारसंघ���वर तिसऱ्यांदा भगवा फडकवण्याचा मार्ग आणखी सोपा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.\nशिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी\nPrevious articleगोव्यात विधानसभा विसर्जित करण्याच्या हालचालींना वेग\nNext articleआमदार महेश लांडगेंचा “यू टर्न” खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी ठरणार\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या चर्चांना उधाण\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन” – अजितदादा पवार\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nपिंपळेनिलखमधील साई कवडे या लहानग्या गिर्यारोहकाला धनंजय ढोरे, अमित पसरनीकरांकडून तीन लाखांची आर्थिक मदत\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुण्यात सोसायटीतील जलतरण तलावात दोन चिमुकल्या बुडाल्या\nराज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करतायेत – प्रकाश आंबेडकर\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nबाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, स्वकष्टाने…कर्तृत्त्वाने चालवणारे लोक आहोत-...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्टपासून; ऑटो क्लस्टरमध्ये आयुक्तालयासाठी पर्यायी व्यवस्था\nयुती झाल्यास मावळ आणि शिरूर मतदारसंघावर भाजप दावा करणार – आमदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/why-hard-drive-named-c-not-and-b-2146", "date_download": "2018-12-09T23:55:14Z", "digest": "sha1:OGWKV4CYGZM6YJE77DCPCLKM26CDS3VZ", "length": 6797, "nlines": 43, "source_domain": "www.bobhata.com", "title": "विंडोज ऑपरेटींग सिस्टमचा डिफॉल्ट ड्��ाईव्ह C का असतो ? A किंवा B का नाही?", "raw_content": "\nविंडोज ऑपरेटींग सिस्टमचा डिफॉल्ट ड्राईव्ह C का असतो A किंवा B का नाही\nकधी विचार केला आहे का राव, विंडोज ऑपरेटींग सिस्टमचा डिफॉल्ट ड्राईव्ह C का असतो त्याच्या आधीचीअक्षरं म्हणजे A आणि B का नाही त्याच्या आधीचीअक्षरं म्हणजे A आणि B का नाही तसं पाहायला गेलं तर आता A आणि B ड्राईव्ह अस्तित्वात पण नसतात. पण त्यांच्या नसण्यामागे सुद्धा काय कारण आहे तसं पाहायला गेलं तर आता A आणि B ड्राईव्ह अस्तित्वात पण नसतात. पण त्यांच्या नसण्यामागे सुद्धा काय कारण आहे प्रश्न तसा टेक्निकल आहे, पण उत्तर अगदी सोप्पंय.\nतर याचं उत्तर असं.....\nजेव्हा कॉम्पुटरचा शोध लागला तेव्हा हार्ड डिस्क अस्तित्वातच नव्हत्या. हार्ड डिस्कच्या जागी फ्लॉपी डिस्क वापरल्या जायच्या. फ्लॉपी डिस्क आधी एकाच साईजमध्ये असायची. सव्वापाच इंच नंतर आणखी एक साईज आली, साडेतीन इंच. ही सव्वापाच इंच साईजच्या फ्लॉपीमध्ये १६०KB, ३६०KB किंवा १.२MB डेटा मावयाचा, तर साडेतीन इंचाच्या फ्लॉपीमध्ये१.४४MB नंतर आणखी एक साईज आली, साडेतीन इंच. ही सव्वापाच इंच साईजच्या फ्लॉपीमध्ये १६०KB, ३६०KB किंवा १.२MB डेटा मावयाचा, तर साडेतीन इंचाच्या फ्लॉपीमध्ये१.४४MB काही असलं तरी, प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये दोन फ्लॉपी घालण्यासाठी दोन ड्राइव्हज असायच्या आणि त्यांना A आणि B असं नाव असायचं.\nपुढच्या काळात हार्ड डिस्कचा शोध लागला. पण हार्ड डिस्क महाग नसल्याने फ्लॉपी डिस्कची मागणी कमी झाली नाही. कालांतराने हार्ड डिस्कसुद्धा कॉम्पुटरमध्ये येऊ लागली. या ड्राईव्हला C नाव देण्यात आलं. या सगळ्या बदलांमुळे फ्लॉपी डिस्कची गरज संपली. ऑपरेटिंग सिस्टम हार्ड ड्राईव्हवर सेव्ह होऊ लागली. इंटरनल स्टोरेज म्हणून हार्ड डिस्कला मागणी वाढली आणि हो, जास्त कपॅसिटीचे पेन ड्राइव्ह ही तोवर मिळू लागले होते. फ्लॉपी डिस्क अत्यंत बेभरवशाच्या होत्या, कधी खराब होतील सांगता यायचं नाही. त्यामुळं पेन ड्राइव्ह आल्यानंतर फ्लॉपीची मागणी खूपच कमी झाली.\nआयबीएमची हार्ड डिस्क (स्रोत)\nआता फ्लॉपी डिस्क नसल्याने A आणि B नावाचे ड्राईव्ह अस्तित्वात नाहीत. फ्लॉपी डिस्क गेल्यानंतर A नाव हार्ड ड्राईव्हला देता आलं असतं, पण C हेच नाव पुढे कायम राहिलं. आज फ्लॉपी डिस्कचा वापर अत्यंत कमी ठिकाणी होतो. जवळजवळहोताच नाही म्हणा ना.\nड्राईव्हला सो��्पी नावं देण्याची पद्धत IBM ने (१९६० साली) सुरु केली. हीच पद्धत इतर ऑपरेटिंग सिस्टम्सने घेतली. IBM चा ऑपरेटिंग सिस्टम सुरुवातीच्या मोजक्या ऑपरेटिंग सिस्टम्स मधला एक होता.\nजाणून घ्या इंटरनेट विश्वातल्या रोचक गोष्टी, ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात...\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-sadabhau-khot-demands-50-rupees-subsidy-milk-powder-export-maharashtra-9305", "date_download": "2018-12-10T00:44:11Z", "digest": "sha1:LJ32GKZUPPA3KJTSHGETRZIJGBBC3ILK", "length": 13376, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, sadabhau khot demands 50 rupees subsidy for milk powder export, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान द्या : खोत\nदूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान द्या : खोत\nशुक्रवार, 15 जून 2018\nपुणे ः राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलाे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.\nपुणे ः राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलाे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.\nखाेत यांनी मंत्री गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रात २ काेटी लिटरपेक्षा अधिक दूध संकलन हाेत असून, हे दूध अतिरिक्त झाले आहे. परिणामी दुधाचे दर घटले आहेत. तसेच दूध पावडरचे दर राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले आहेत. यामुळे दुधावर प्रक्रिया करून पावडर बनविणारे संघदेखील ताेट्यात आले आहेत.\nदुधावर जास्तीत जास्त प्रक्रिया हाेऊन पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलाे ५० रुपये अनुदान दिल्यास पावडरचा साठादेखील कमी हाेईल आणि दूध संघांना अधिकच्या दुधावर प्रक्रिया करणे शक्य हाेईल.\nदूध महाराष्ट्र सदाभाऊ खोत\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकां��ुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-09T23:48:57Z", "digest": "sha1:23H7WPLK7BK3TQ6NUXH4XTB5EDJTQNV7", "length": 8988, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंगशीच्या सरपंचपदी रेश्‍मा थोरात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंगशीच्या सरपंचपदी रेश्‍मा थोरात\nसुपा – पारनेर तालुक्‍यातील मुंगशीच्या सरपंचपदी रेश्‍मा भाऊसाहेब थोरात यांची बुधवार (दि.30) रोजी बिनविरोध निवड झाली.\nतत्कालीन सरपंच मनिषा सतिश थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुमारे दोन वर्ष सरपंचपद रिक्त होते. शासकिय प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात हि निवडणुक प्रक्रिया पार पडली. निवडणुक अधिकारी म्हणून वाडेगव्हाण मंडला धिकारी दत्ता गंधाडे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेविका जपकर मॅडम यांनी सहाय्य केले. रेश्‍मा थोरात यांच्या नावाची सुचना अनिल बन्सी करपे यांनी मांडली. त्यास सर्व सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. यावेळी उपसरपंच अनिल बन्सी करपे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता भाऊसाहेब थोरात, गीता सुरेश करपे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nयावेळी सरपंच थोरात म्हणाल्या, गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना ��िश्वासात घेवून विविध विकासकामे केली जातील, तसेच गोरगरिब, गरजूंना तसेच महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे सरपंच थोरात यांनी सांगितले. या निवडीचे ग्रामस्थांनी गुलाल उधळत व फटाके वाजवून स्वागत केले.\nयावेळी संजय थोरात, सुदाम थोरात, दादाभाऊ करपे, सतिष थोरात, वामनराव थोरात, भास्कर थोरात(सर), सुदाम दळवी(सर), बबनराव थोरात, छगन थोरात, बाळू थोरात, गिता करपे, सुनिता थोरात, मच्छिंद्र थोरात, दादाभाऊ थोरात, पांडुरंग शिंगोटे, सचिन थोरात, राजेंद्र थोरात, अशोक थोरात, मोहन साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेर तालुक्‍यात दोन इंग्रजी शाळांना परवानगी नाकारली\nNext articleसोनाराकडील लुटीचा तपास “जैसे थे’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyamprakashan.com/magazine/", "date_download": "2018-12-10T01:08:32Z", "digest": "sha1:LSWE5ZS4CKZXICW6YB5KTO6YU3OISY6R", "length": 5900, "nlines": 63, "source_domain": "www.udyamprakashan.com", "title": "मासिके – उद्यम प्रकाशन", "raw_content": "\n‘धातुकाम’ यंत्र आणि तंत्र मासिकाबद्दल थोडक्यात …\nजगभरातून आज आपल्याकडे उत्पादक येत आहेत आणि अद्ययावत आस्थापना उभारत आहेत . या आस्थापनांत तयार होउन बाजारात जाणाऱ्या उत्पादनांना आवश्यक असलेले भाग, त्या आस्थापनेच्या आसपास असलेल्या लघु आणि मध्यम आकाराच्या कारखान्यातच बनवले जातात. उत्‍पादने आंतरराष्‍ट्रीय दर्जाची असावीत ही या आस्थापनांची अपेक्षा पूर्ण करताना आज आपल्याला सर्व पातळीवर बदल आणि सुधारणा करणे निकडीचे झाले आहे.\nव्यवस्थापन पध्‍दती, कामातील कौशल्य, कच्च्या मालाची निवड आणि हाताळणी, तयार झालेल्या उत्पादांची सुरक्षित साठवणी आणि हाताळणी इ.इ.. अनेक नवी आव्हाने आपल्य���पुढे येत आहेत. याबद्दल बाहेर काय चालू आहे, तांत्रिक आणि कौशल्य विकास यासंदर्भात इतर उत्पादक काय करीत आहेत, कुठली नवी हत्यारे बाजारात आली आहेत याबद्दल अद्ययावत माहिती देणारी अनेक मासिके आज बाजारात उपलब्ध आहेत, पण ती सर्व इंग्रजी भाषेत\nआज कामगाराचे कौशल्य वाढवायचे असेल, प्रत्यक्ष काम करणाऱ्या सुपरवायझर/अभियंते यांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत करून द्यायचे असेल तर ते ज्ञान त्याला सहज समजेल अशा भाषेतून, म्हणजेच मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. त्यासाठीच सुरु झालेले हे ‘धातुकाम’ मासिक\nबाजार स्थिती आणि व्यवसाय (Market and business), अर्थव्यवहार, कायदा\nनवीन अंक – ऑक्टोबर २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – सप्टेंबर २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – ऑगस्ट २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – जुलै २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – जून २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – मे २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – एप्रिल २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – मार्च २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – फेब्रुवारी २०१८\nधातुकाम यंत्र आणि तंत्र – जानेवारी २०१८\nधातुकाम – मशिनिंग सेंटर डिसेम्बर २०१७\nधातुकाम ६ – यंत्र उपसाधने नोव्हेंबर २०१७\nसी. एन. सी. लेथ ऑक्टोबर २०१७\nधातुकाम कार्यवस्तू पकड साधने सप्टेंबर २०१७\nधातू कर्तन हत्यारे ऑगस्ट २०१७\nधातुकाम मोजमापन उपकरणे जूलै २०१७\nधातुकाम स्वयंचलन जून २०१७\nधातुकाम यंत्र आणि तंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51442", "date_download": "2018-12-10T00:02:05Z", "digest": "sha1:ZCCZAQFT4SIRHKIBOEYO7P4RNZO2BOK6", "length": 26280, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत\nपुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत\nसिंहगड रोड भागात दोघेच रहात असलेल्या सत्तरीतल्या आजी-आजोबांना कौटूंबिक कारणासाठी कौन्सिलिंगची गरज आहे. या वयात आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे (घरच्यांचे नकोय).\nत्यासाठी कोणी तज्ज्ञ सुचवा. आजी आजोबा फक्त बस व रीक���षा असा प्रवास करतात तेव्हा त्यांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण हवे.\nइथे फक्त तज्ज्ञांची माहिती (नाव, पत्ता, फोन व असेल तर अनुभव) अपेक्षित आहे.\nरूनी मी अनुभव घेतलेले आहेत\nमी अनुभव घेतलेले आहेत खालिल दोघांचेही.,\nडॉक्टर नेहा पांडे - मी अनेक वर्ष जातेय यांच्याकडे (माझं आयुष्या सावरलं यांनी)\nरिलेशनशिप थेरपिस्ट आहेत. मी यांच्याकडे जायला लागून पुढच्या वर्षी १० वर्ष होतील\nडॉक्टर भूषण शुक्ल - मी ६ महिने गेले होते. (नेहा मॅम कडे जाण्या अगोदर) नंतर ते स्वतः लंडन ला उच्च शिक्षणासाठी गेले होते. आता परतले आहेत. सत्यमेव जयते मधल्या गुड टच बॅड टच चं जे छोटं वर्कशॉप दाखवलं होतं ती भूषणची कॉन्सेप्ट होती. व्हेरि सेन्सिटिव्ह पर्सन.\nवरिल दोघे ही सायकिअ‍ॅट्रिस्ट आहेत. (आउषधांची गरज असेल तर ती ही मदत मिळू शकेल)\nतुझी विपु बंद आहे, त्यामूळे इथे लेखनाला मर्यादा येतेय. तुला माझा ईमेल आयडी कसा कळवू ते सांग. मग अजून सविस्तर बोलेन.\nडॉ. भूषण शुक्ल यांच्याबद्दल\nडॉ. भूषण शुक्ल यांच्याबद्दल अनेकांकडून फक्त चांगलंच ऐकलं आहे. कर्वे रस्त्यावर त्यांचं क्लिनिक आहे.\nरूनी सीमा गायकवाड यांना मी\nरूनी सीमा गायकवाड यांना मी फारच चांगल्या पद्धतीने ओळखते. त्या सायकइअ‍ॅट्रिस्ट नाहित कौन्सिलर आहेत.\nधन्यवाद. दक्षिणा संपर्कातून तुला इमेल केली आहे मिळाली का सांग.\nधन्यवाद जागू. शोधते गायकवाड\nधन्यवाद जागू. शोधते गायकवाड यांचे प्रोफाइल. जे तज्ज्ञ माहित आहेत त्यांचे पत्ते देणार का प्लीज. डॉ. भूषण शुक्ल अलुरकरच्या वर आहेत हे कळले. आता तिथे दागिण्यांचे दुकान झालय ना.\n>>आरोग्यावर परीणाम न होवू\n>>आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे\nअनेक धाग्यांवर पण अशा मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटते\nविद्याधर बापट : लिंक पहा\nविद्याधर बापट : लिंक पहा\nडॉ. सुनील गोडबोले डॉ. सौ. ए.\nडॉ. सौ. ए. एस. गोडबोले\nनेहाताईचा क्लिनिकचा नंबर :\nनेहाताईचा क्लिनिकचा नंबर : २५६६५१९५\nपण फ्रॅकली जुळतच नसेल तर\nपण फ्रॅकली जुळतच नसेल तर त्यांना सेपरेट होउद्या आणि आनंदात राहुद्या की. उगीच चिकटवून का ठेवायचे फ्रीडम इज एवरीथिन्ग. अ‍ॅट लिस्ट फॉर मी. ह्या वयात वगिअरे काही नाही.\nरुनी मेल पाठवलीये. चेक ��र.\nरुनी मेल पाठवलीये. चेक कर.\nअमा , भारीच सल्ला\nअमा , भारीच सल्ला देताय.\nचुकून असे सल्ले कुणाला प्रत्यक्ष देऊ नका.\nपुण्यात आर्मी कॅम्प मधे आहेत.\nपुण्यात आर्मी कॅम्प मधे आहेत. त्या सिव्हिल केसेस घेतात का विचारावे लागेल\nत्यांना विचारुन इथे आपणास नंबर देतो\nकारण माहित नसताना असे टोकाचे\nकारण माहित नसताना असे टोकाचे सल्ल्े कसे देववतात ... अन दोघही मदतीने जुळवून घेऊन पाहत असता...\nरूनी मला तुझा ईमेल मिळालेला\nरूनी मला तुझा ईमेल मिळालेला नाहिये. संपर्कातून सध्य ईमेल्स जात नाहिएत\nडॉक्टर लुकतुके आहेत पुण्यात\nडॉक्टर लुकतुके आहेत पुण्यात विजय टोकीज जवळ क्लिनिक आहे.\nते MBBS आहेत आणी काउंसलींग पण करतात. स्वता ७०+ वर्षाचे आहेत त्यामुळे आयुष्य बघितलेले आहे.\nपैश्यासाठी पुन्हा पुन्हा यायला लावणार्‍यातले ते नाहीत.\nपैश्यासाठी पुन्हा पुन्हा यायला लावणार्‍यातले ते नाहीत. >> हा असा गैरसमज का असतो लोकांचा\nमानसोपचार तज्ञाकडे जाण्यापुर्वी खालील लेख जरुर वाचावेत\nमानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १\nमानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - २\nमाझा वैयक्तिक अनुभव व प्रतिक्रिया खालील लिंकवर दिल्या आहेतच.\nहा असा गैरसमज का असतो\nहा असा गैरसमज का असतो लोकांचा>>>>>\nकारण मला स्वताला डॉक्टर लुकतुक्यांचा अनुभव आहे.\nते गेले १५ वर्ष मानसिक रोग्यांचा एक ग्रुप पण पूर्ण पणे मोफत चालवत आहेत.\nवर माझ्या प्रतिक्रियेतील लिंक\nवर माझ्या प्रतिक्रियेतील लिंक मधील ते मानसोपचार तज्ञ डॉ लुकतुकेच आहेत. त्यांचे विषयी आदर आहेच. तेव्हा त्यांच म्हणण पटल नव्हत.आज पटतय.\nकारण मला स्वताला डॉक्टर\nकारण मला स्वताला डॉक्टर लुकतुक्यांचा अनुभव आहे.\nते गेले १५ वर्ष मानसिक रोग्यांचा एक ग्रुप पण पूर्ण पणे मोफत चालवत आहेत. >> हाऊ मटेरियलिस्टिक\nकोणताही कारागिर आपल्या स्किल प्रमाणे चार्ज करतो. इथे कारागिर या अर्थी डॉक्टर असा घ्यावा. प्रत्येक डॉक्टर 'धंदा' करून पैसे उकळवत नाही.\nमी माझ्या कौन्सेलर ला त्यांची फी २५० रू प्रत्येक भेटीची होती तेव्हापासून जाते आहे आता ती ६००-७०० पर सेशन आहे. पण त्यात त्यांचे स्किल्स, मला झालेला उपयोग आणि आमची कंफर्ट लेव्हल या गोष्टी येतात.\nकृपया कसली ही विधानं करून विनाकारण मोफत सेवा देतात तेच ग्रेट डॉक्टर असा समज पसरवण्याचा प्रयत्न करू नका.\nआणि कौन्सेलिंग घेण्यासाठी पण एक प्रकारची 'कुवत' लागते. तीच नसेल तर कुणालाच कौन्सेलिंग चा उपयोग होणार नाही. कारण ती कोणत्याही सायकिअ‍ॅट्रिक औषधा सारखी रासायनिक प्रक्रिया नाही.\nअक्षरशः साती मी ते वाक्य\nअक्षरशः साती मी ते वाक्य वरच्या पोस्टीत टाकलं होतं पण फार रूड वाटेल म्हणून काढून टाकल<.\nफुकट हे प्रत्येक वेळी\nफुकट हे प्रत्येक वेळी पौष्टिक असेल असे नाही पण नसेल असेही नाही. पुण्यात किती तरी दर्जेदार कार्यक्रम फुकट असतात. कधी या उलटही असते. काही चाणाक्ष लोक कमी किमतीत उच्च दर्जाच्या सेवा शोधतात.\nकमी किंमतीत कश्याला , फुकटात\nकमी किंमतीत कश्याला , फुकटात शोधल्या तरी काही म्हणणं नाही हो,पण त्यापायी कामाचा योग्य मोबदला घेणार्यांना तुम्ही नावे ठेऊ शकत नाही.\nअसो. या धाग्यावर अजून अवांतर नको म्हणून हेमाशेपो.\nकृपया कसली ही विधानं करून\nकृपया कसली ही विधानं करून विनाकारण मोफत सेवा देतात तेच ग्रेट डॉक्टर>>>>\n@दक्षीणा - तुमचा गैरसमज झालेला आहे मी जे काही लिहीले त्याच्या वरुन.\nलुकतुके अजिबात मोफत ट्रीट्मेंट देत नाहीत. सध्या त्यांच्या एका सेशनची फी १००० आहे सध्या.\nमी जे लिहीले होते ते नीट समजवुन घ्या. मी म्हणले होते \"पैश्यासाठी पुन्हा पुन्हा यायला लावणार्‍यातले ते नाही\" म्हणजे प्रत्येक वेळेला १००० रुपये मिळतायत म्हणुन येत रहा म्हणायचे असे करत नाहीत.\nत्यांच्या अटी पण असतात आणि त्या रुग्णाला मान्य असतील तरच ते कंटीन्यु करतात.\nरोगी थोडा बरा झाला की ते स्वताहुन सेशन्स बंद करा असे सांगतात आणि त्या रोग्याला त्यांच्या ग्रुप मधे यायला सांगतात ( जो की मोफत आहे ).\n@ साती - मला वाटते मी तुमच्या\n@ साती - मला वाटते मी तुमच्या गैरसमजाबद्दल वर खुलासा लिहीला आहे.\nटोच्या तुम्ही लुकतुकेंची काम\nटोच्या तुम्ही लुकतुकेंची काम करण्याची पद्धत सांगितली हे योग्य. पण बाकी डॉक्टर पैसे मिळतात म्हणून पुन्हा पुन्हा बोलवतात हे ही वाक्य आलंच आहे, आणि ते स्टेटमेंट आहे. इतर डॉक्टरांचा अनुभव न घेता तुम्ही असं स्टेटमेंट करू शकता का\nतुम्हाला माहित नसेल तर समुपदेशन करताना समुपदेशन घेण्यापेक्षा अधिक मानसिक उर्जा खर्च होते. जी पैशाच्या मोबदल्यात परत मिळू शकत नाही. समुपदेशन हा एक डिफिक्ल्ट टास्क आहे आणि तो दोघांसाठी ही डिफिकल्ट असतो. पैसे मिळतात म्हणून डॉक्टरला सोप्पा असतो असं नव्हे. खूप प्रोसेसिव्ह आणि अ���ॅनालॅटिकल स्किल्स इन्व्हॉल व्ड असतात या प्रक्रियेत त्यामुळे जितक्या लवकर सेशन्स संपतील तितकी डॉक्टरांनाही ती फायद्याचीच असतात. लर्निंग स्लो असेल तर लोकांना वर्षानुवर्ष समुपदेशन घ्यावे लागते. पेशन्स मध्ये संपले की गयी भैस पानी मे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60352", "date_download": "2018-12-10T00:35:54Z", "digest": "sha1:A5NVAON4UY4BSNEJFJ5FK55JVTEDENFH", "length": 15093, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोड मंत्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोड मंत्र\nमुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांच्या भुमिका असलेले कोड मंत्र हे नाटक रविवारी बघितले.\nउत्तम अभिनय, ओघवते कथानक आणि आजवर मराठी रंगमंचावर न आलेला विषय यासाठी अवश्य अवश्य बघावे असे हे नाटक आहे.\nनाटक सस्पेन्स थ्रीलर नाही तरीही नाटकाचे कथानक उघड करू नये अशी विनंती मुक्ता बर्वे स्वतः करत असल्याने\nसैन्यातील काही चालिरिती आणि कोर्ट मार्शल हा नाटकाचा विषय. नाटकाच्या सुरवातीस प्रेक्षकांसमोर एक खुन होतो, आणि जी व्यक्ती आरोप कबूलही करते तरीही कथानक पुढे जबरदस्त वळणे घेते.\nनाटकात केवळ दोन स्त्रिया त्यापैकी एक पुर्वीची सैनिकच, शिवाय दोन वकिल आणि बाकी सर्व आर्मीमेन. अगदी कडक युनिफॉर्म मधे.\nएकंदर ( सर्व मिळून ) चाळीस कलाकार हे नाटक सादर करतात. सैन्याच्या कवायती, सराव, सेलेब्रेशन्स नव्हे तर थेट युद्ध सुद्धा रंगमंचावर सादर होते आणि ते अगदी बारकाव्यासकट अस्सल आहे. नाटकात आर्मीतील लोकांच्या पत्नी हा एकच घटक आलेला नाही, आणि त्याची कथानकात गरजही नाही.\nएवढ्या संख्येने कलाकार स्टेजवर वावरत असले तरी त्यांच्यातील शिस्त वाखाणण्याजोगी आहे. पण तरीही हे नाटक\nदेशभक्तीपर नाही, तशी अपेक्षाही नसावी. ( नाटकाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत सादर करण्यात येते.)\nया नाट्कात अनेक प्रसंग आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी सादर होतात पण त्यासाठी अजिबात ब्लॅक आऊट\nकेला जात नाही. आवश्यक ते सामान आणणे आणि नेपथ्यात किरकोळ बदल करणे हे नाटकातील कलाकारच\nकरतात, आणि तेही अगदी सहज होते.\nत्यामूळे नेपथ्य थोडे अडचणीचे वाटू शकते, त्या शिवाय मी प्रयोग शिवाजी मंदिर ला बघितला, तिथले स्टेज मूळातच लहान आहे, त्यामूळे हे फार जाणवते.\nशिवाय या लहान आकारामूळे आणखी काही तडजोडी कराव्या लागल्या ( असे नंतर नाटकातील एक कलाकार यांच्या बोलण्यातून कळले ) युद्ध प्रसंगात प्रकाशयोजना आणखी प्रभावी असायला हवी होती. इतर थिएटर मधे तशी होते, असे त्या कलाकार म्हणत होत्या.\nया नाटकाने आणखी एक नवा पायंडा ( निदान माझ्या बघण्यात तरी ) पाडला असे दिसले. प्रयोग संपल्यावर मुक्ता\nबर्वे सर्व कलाकारांची ओळख करुन देते. एरवी हे कलाकार प्रेक्षंकासमोर येत नाहीत.\nमुक्ता बर्वे आणि अजय पूरकर मुख्य भुमिकेत असले तरी प्रत्येक छोट्या भुमिकेतील कलाकार आपले काम चोख करतो, त्यामूळे हे नाटक पुर्ण टीमचे आहे.\nसर्वांनी अवश्य बघावे असे नाटक आहे हे \n परीक्षण वाचून नाटक बघायची उत्सुकता लागून राहिलीय.\nनाटक बघायची उत्सुकता लागून\nनाटक बघायची उत्सुकता लागून राहिलीय +१\nया नाटकाचा प्रवास, मुक्ताच्याच शब्दांतः-\nहो छान आहे हे नाटक. एकदम\nहो छान आहे हे नाटक. एकदम वेगवान. कमांडोजच्या हालचाली पाहून रोमांचित व्हायला होतं. मुक्ताचा अभिनय लाजवाब. सर्वच अभिनेत्यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सेकंदासेकंदाच्या टायमिंगमुळे नाटक 'बघणं' हा एक आगळा अनुभव मिळतो.\nशेवट फारसा आवडला नाही, पण एक वेगळा प्रयोग म्हणून नाटक मस्तच आहे. अवश्य बघा.\nमागच्या आठवड्यात लोकसत्तात मुक्ताचा लेख वाचल्यापासून उत्सुकता आहे. बघणार.\nअतिशय सुंदर आहे हे नाटक \nअतिशय सुंदर आहे हे नाटक मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांची अभिनयाची जुगलबंदी पाहण्याजोगी आहे . सैन्यातील काही रीतींची ओळख होते .विशेषतः सैनिकांची ' अखेरची मानवंदना ' पाहताना भरून येते . मुक्ता सर्व कलाकारांची ओळख तर करून देतेच पण पडद्यामागील कलाकारांची ओळखही तितकेच महत्व देऊन देते .\nविशेष म्हणजे मुलीलाही हे नाटक आवडले . प्रयोग संपल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट ही नाटकाला मिळालेली दादच आहे.\nबघायला पाहिजे हे नाटक. हे\nबघायला पाहिजे हे नाटक.\nहे नाटक रविवारी बघितले.>>>>>>...दिनेशदा, आगमन झालं का\nहे नाटक गुजराथी मधून मराठी\nहे नाटक गुजराथी मधून मराठी मधे आलेय. गुजराथी मधला प्रयोग बराच कानठळी असतो असे एका समीक्षकाने लिहिले आहे, त्या मानाने मराठीतला प्रयोग सुसह्य आहे. स्टेज मात्र मोठेच हवे.\nमी या नाटकाची तिकिटे नेट वरुन क्रेडीट कार्डाने विकत घेतली होती, थिएटर वर गेल्यावर कळले कि तेच सीट नंबर दुसर्‍यांना दिलेत. एरवी मी वाद घातला असता, पण त्या सीटवर माझ्याच दहावीच्या वर्गशिक्षिका सौ. कमल बापट होत्या. आणि आता तर त्या माझ्या नातेवाईकही आहेत. मग काय, मला तर डबल बोनस.\n हा धागा पाहिलाच नव्हता.\nनुकतंच हे नाटक पाहिलं. एक नाट्यानुभव म्हणून खूप आवडलं. ब्लॅक-आऊटस पूर्ण टाळल्यामुळे प्रेक्षकांना एक सेकंदही उसंत मिळत नाही. सर्वच कलाकारांचं को-ऑर्डिनेशन उत्तम आहे.\nमोठ्या रंगमंचाचा मुद्दा पटला. गडकरी रंगायतनचं स्टेज मोठं/छोटं कसं मानलं जातं माहिती नाही; पण सेट जरा अडचणीचा वाटतो खरा. मी सेटवरची एकूण एक्झिट्स (विंगा) मोजण्याचा २-३दा प्रयत्न केला. पण नक्की मोजता आल्या नाहीत. नेहमीच्या पद्धतीने डावी-उजवीकडे ३-३ असतीलच असं ठामपणे म्हणता येणार नाही.\nनाटकातल्या सैनिकांच्या शिस्तबद्ध आणि त्या-त्या प्रसंगी समर्पक आणि अचूक हालचाली पाहून आश्चर्य वाटत होतंच. त्याचा उलगडा कर्टन-कॉलच्या वेळी होतो.\nकर्टन-कॉलही आवडला. असा खरं प्रत्येक नाटकाचा व्हायला हवा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63025", "date_download": "2018-12-09T23:52:41Z", "digest": "sha1:VDJ7IUM5SWZNIE2TVZN72DYV2JZK36YO", "length": 3738, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी अनुभवलेलं बीएमएम २०१७- १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी अनुभवलेलं बीएमएम २०१७- १\nमी अनुभवलेलं बीएमएम २०१७- १\nबीएमएम २०१७ उद्यापासून सुरु होते आहे. ..\nडेट्रॉईट मधे जनरल मोटर्स च्या इमारतीसमोर भगवा फडकला.\nपाहुणे यायला सुरवात झाली आहे.\nअधिवेशनाची जागा बिझीनेस कॉन्फरन्स साठी सज्ज आहे.\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9-2/", "date_download": "2018-12-10T00:30:41Z", "digest": "sha1:BQ3HCJ46SUCWJXE2DMHDBPFJJRIZDTVU", "length": 13758, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nध���यरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications ताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nचिंचवड, दि. १८ (पीसीबी) – ताथवडे येथे राहत्या घरामध्ये आपल्या दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत घडला.\nPrevious articleताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nNext articleसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकासारवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nरामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदार जयकुमार गोरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...\nभाजपकडून माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा लढवणार \nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nफ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार\nमोदी देशातील मोठे नेते; मात्र, २०१४ सारखी लाट नाही – प्रशांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/poster_1_up/", "date_download": "2018-12-09T23:44:11Z", "digest": "sha1:CKRHZKM5CPICIXAECTAURZLW66UOCUZA", "length": 6388, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "poster_1_up - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nवंध्यत्व निवारण आधुनिक उपचार मराठीत माहिती (Fertility Treatments in Marathi)\nजीवनदायी आरोग्य योजना मराठीत माहिती (Jeevandayee Yojana in Marathi )\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nफिट येणे, फ���फरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/is-reliance-jio-is-based-on-black-money/", "date_download": "2018-12-10T00:24:03Z", "digest": "sha1:NBWU2OJBCJ4SJ5P5UDHUQLI2KFRLLXBW", "length": 12755, "nlines": 135, "source_domain": "marathimotivation.in", "title": "काय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे? हे वाचा आणि जाणून घ्या - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome नुज काय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे हे वाचा आणि जाणून घ्या\nकाय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे हे वाचा आणि जाणून घ्या\nव्हाट्सऍप वर काही दिवसा पासून रीलायन्स जीओ (jio) बद्दल मेसेजस फिरत आहेत. कि अंबानीना नोट बंदी होणार हे माहिती होते म्हणून त्यांनी जिओ काडून पैसा काळ्याचा पांढरा केला. तो मेसेज वाचून खूप लोकांना जिओ बद्दल खूप प्रश्न पडले असतील, हा लेख वाचून तुमचे त्या सगळ्या प्रशांना उत्तर मिळतील.\nकंपनी म्हंटल तर सर्व गोष्टींचा हिशोब ठेवावाच लागतो. व हे सगळे हिशोब भारत सरकार ची संस्था सेबी(SEBI) ला द्यावेच लागतात. सेबी ही संस्था ग्राहक हितासाठी कंपनीन वर लक्ष ठेवून असते. जिओ मध्ये रिलायन्स ने तब्बल 1.5 लाख करोड ची इंवेस्टमेंट केली आहे. ती इन्वेस्टमेंट्स से��ी च्या देखरेखी खालीच झालेले आहेत, म्हणून यात काळ्या पैसाचे संबधच येत नाही.\nरिलायन्स जिओ मध्ये किती पैसा लागला आणि तो आला कुठून\n5 वर्षा खाली रिलायन्स हि (zero debt)1 रुपया पण कर्ज नसलेली कंपनी होती, आणि कंपनी कडे 20 बिलियन डॉलर एवढे रिजर्व पैसे पडले होते. 20 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1,40,000 करोड रुपये इतके होतात. हा पैसा रिलायंस नी ऑइल इंडस्ट्री मधून फायदा म्हणून मिळवला होता.\nनंतर रिलायन्स ने इन्फोटेल ब्रॉडबँड नावाची कंपनी 2010 मध्ये 96% स्टॉक घेऊन खरेदी केली आणि आपले रिजर्व पैसे जो 1.5 लाख करोड रु यात लावले आणि इन्फोटेल चे नाव बदलून जिओ असे ठेवले. जिओ ने हा सर्व पैसा फायबर ऑप्टिकस च्या 2,70,000 किलो मीटर च्या वायरिंग साठी आणि 92,000 टॉवर उभारण्या साठि खर्च केला.\nजिओ सर्विस फ्री आणि अनलिमिटेड का देत आहे\nजर तुम्ही जिओ वापरल असाल तर तुम्हाला जाणवले असेल. जिओ ची इंटरनेट किंवा कॉलिंग ची सुविधा अगोदर पेक्षा खराब झालेली आहे. हे दर्शवते कि जिओ आपले ट्रायल घेत आहे. हि आणखी 100% कस्टमर रेडी सुविधा नाहीये. म्हणून जिओ याला सध्या फ्री मध्ये देत आहे. या बद्दल दुसया कंपनी नी आक्षेप पण घेतला आहे की जिओ ट्रायल चा व्यवसायिक फायदा घेत आहे आणि आता याची केस कोर्टमध्ये चालू आहे.\nया फ्री आणि अनलिमिटेड ऑफर्स मुळे, जिओ ने 5 करोड ग्राहकांचा टप्पा फक्त 83 दिवसात मिळवला. तेच हे टप्पा गाठण्या साठी एअरटेल ला 12 तर व्होडाफोन ला 13 वर्ष लागले होते. इतक्या मीठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी, जिओ ला जवळपास 10 ते 20 करोड ग्राहकची आवश्यकता आहे. म्हणून कंपनी ने न्यू ईयर ऑफर काढले आहे. ज्या द्वारे मार्च पर्यंत फ्री डेटा देऊन अधिक ग्राहकांना आपल्या कडे वळवता येईल.\nआणखी एक म्हणजे रिलायन्स च स्वतः च फायबर ऑप्टिकस च जाळ असल्या मुळे त्याला ईतर कंपनी पेक्षा स्वस्त दरात नेट सुविधा पुरवता येतात. कॉलींग साठी जिओ इंटरनेटचाच वापर करतो जसे व्हाटसएप मध्ये करता येत अगदी तसच म्हणून व्हॉईस कॉल जिओ मध्ये पूर्णपणे फ्री आहे.\nथोडक्यात रिलायन्स जिओ मुळे कंपनी आणि ग्राहक दोघांसाठी विन विन सिच्युवेशन तयार होते.\nNext articleतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nया ले���ा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sonalee-kulkarni-mrunmayi-deshpande-new-movie-farzand-esakal-news-63553", "date_download": "2018-12-10T00:08:13Z", "digest": "sha1:M2VTQ4QCRFVZ3NYR2M4FHFPKZQY2466L", "length": 12267, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sonalee kulkarni mrunmayi deshpande new movie farzand esakal news लावणीपायी सोनालीने नाकारला.. मृण्मयीने स्वीकारला! | eSakal", "raw_content": "\nलावणीपायी सोनालीने नाकारला.. मृण्मयीने स्वीकारला\nसोमवार, 31 जुलै 2017\nसध्या मराठीमध्ये बरेच मोठे सिनेमे बनताना दिसत आहेत. त्यात भर पडते आहे ती एेतिहासिक चित्रपटांची. सध्या अभिनेता आणि आता दिग्दर्शक बनलेला दिग्पाल लांजेकर नवा सिनेमा घेऊन येत आहे, या चित्रपटाचे नाव आहे फरजंद.\nमुंबई: सध्या मराठीमध्ये बरेच मोठे सिनेमे बनताना दिसत आहेत. त्यात भर पडते आहे ती एेतिहासिक चित्रपटांची. सध्या अभिनेता आणि आता दिग्दर्शक बनलेला दिग्पाल लांजेकर नवा सिनेमा घेऊन येत आहे, या चित्रपटाचे नाव आहे फरजंद. हा चित्रपट शिवरायांच्या काळातील असून मराठी सिनसृष्टीतील अनेक मोठे दिग्गज कलाकार यात काम करत आहेत. विशेष बाब अशी की यात मृण्मयी देशपांडेही एका महत्वाच्या भूमिकेत आहे. ही भूमिका आधी अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी हिला देऊ केली होती, पण, त्यांनी ती नाकारल्याने ही भूमिका मृण्यचीच्या वाट्याला आली.\nमिळालेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णी हीच या भूमिकेची पहिली निवड होती. परंतु चित्रपटातील या भूमिकेला एक लावणीनृत्यही करायचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाली लावणी करत नाही. या भूमिकेत लावणी असल्याचे कळताच, तिने ही भूमिका नाकरल्याचे कळते. परिणामी मृण्मयी देशपांडेची निवड भूमिकेसाठी झाली. या भूमिकेला तिनेही पुरेपूर न्याय दिल्याची चर्चा सेटवर होती. सोनालीने ठरलेल्या धोरणानुसार निर्णय घेतला हे खरे. पण त्यामुळे एक एेतिहासिक पट तिच्या हातून गेला.\nकेवळ नृत्यांगना म्हणून ओळख न होता, एक अभिनेत्री म्हणूनही अस्तित्व दाखवण्यासाठी सोनालीने काही निर्णय घेतले. अर्थात, हेही कौतुकास्पद आहेच.\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध��र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nपुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून...\nज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी \"साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व...\nअनिकेत विश्वासरावचे 'पॅडेड की पुशअप'द्वारे वेबसीरिजमध्ये पदार्पण\nमुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maifileet-majhya-news/music-knowledge-of-anil-mohile-1189800/", "date_download": "2018-12-10T00:52:17Z", "digest": "sha1:TZ2GRJV6VJAT4XZWRJDIVXSADCRE5PB4", "length": 25082, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संगीतातले ‘भाई’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nसंगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..\nअनिल मोहिले ऊर्फ भाई. संगीत क्षेत्रातले खरेखुरे ‘भाई’\nसंगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसं��� घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..\nअनिल मोहिले ऊर्फ भाई. संगीत क्षेत्रातले खरेखुरे ‘भाई’ हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीत ५० पेक्षा जास्त र्वष ज्यांनी दादागिरी केली, ते महान संगीतकार आणि संगीत संयोजक हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीत ५० पेक्षा जास्त र्वष ज्यांनी दादागिरी केली, ते महान संगीतकार आणि संगीत संयोजक संगीत संयोजनाबद्दल त्यांना इतक्या वर्षांत भेटलेल्या संगीतकारांबद्दल, वादकांबद्दल भाई बोलायला लागले की ऐकतच बसावंसं वाटे. ज्ञानाचा न संपणारा खजिनाच होते ते. आणि त्या खजिन्यातलं एक कांकण माझ्याही वाटय़ाला आलं आहे, हे मी माझं परमभाग्य समजतो.\nमी एका म्युझिकल रिअ‍ॅलिटी शोचा मेंटॉर होतो तेव्हा भाई त्याचे परीक्षक होते. मधल्या विश्रामात त्यांच्याबरोबर संगीतविषयक गप्पा मारत बसणं, ही माझ्यासारख्या विद्यार्थ्यांला पर्वणीच होती. नंतरच्या काळातही मला जुन्या गाण्यांविषयी किंवा संगीतकारांविषयी माहिती हवी असली तर फोन केल्यावर भाई ती मनमोकळेपणानं पुरवीत असत. एवढंच नव्हे तर गप्पांच्या ओघात इतर अनेक गोष्टीही शिकवून जात. वास्तविक पाहता मी त्यांना खूपच ज्युनिअर होतो. पण मला संबोधताना ‘राजा’ वगैरे शब्द वापरून ते मला एकदम कम्फर्टेबल करून टाकत ‘संगीत’ या विषयावर लहान मुलाच्या उत्साहाने आणि अत्यंत प्रेमळ स्वरात बोलणारा हा अरेंजमेंटचा जादूगार इतर अरेंजर्सच्या कामाचं कौतुक करायलाही मागेपुढे पाहत नसे. पंचमदांचे अरेंजर मनोहारी सिंग यांना ते आपले गुरू मानत. पुढे मनोहारीदा जेव्हा भाईंच्या रेकॉर्डिंगला सॅक्सोफोन किंवा सिल्वर फ्ल्यूट वाजवायला जात, तेव्हा गुरूने शिष्याच्या मार्गदर्शनाखाली वाजवण्याचा अजब प्रकार घडत असे. मला वाटतं, फक्त संगीत क्षेत्रातच असं घडू शकतं ‘संगीत’ या विषयावर लहान मुलाच्या उत्साहाने आणि अत्यंत प्रेमळ स्वरात बोलणारा हा अरेंजमेंटचा जादूगार इतर अरेंजर्सच्या कामाचं कौतुक करायलाही मागेपुढे पाहत नसे. पंचमदांचे अरेंजर मनोहारी सिंग यांना ते आपले गुरू मानत. पुढे मनोहारीदा जेव्हा भाईंच्या रेकॉर्डिंगला सॅक्सोफोन किंवा सिल्वर फ्ल्यूट वाजवायला जात, तेव्हा गुरूने शिष्याच्या मार्गदर्शनाखाली वाजवण्याचा अजब प्रकार घडत असे. मला वाटतं, फक्त संगीत क्षेत्रातच असं घडू शकतं मनोहारीदा सॅक्स किंवा फ्ल्यूट वाजवताना त्यात प्राण ओततात असं भाईंचं म्हणणं होतं. शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘आरजू’ चित्रपटातलं ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ असो, ‘प्रोफेसर’मधलं ‘आवाज देके हमे तुम बुलाओ’ असो, किंवा पंचमदांनी संगीतबद्ध केलेली असंख्य गाणी असोत.. त्यातले मनोहारीदांनी वाजवलेले पीसेस ऐकले की धातूपासून बनलेली निर्जीव वाद्यं अक्षरश: बोलू शकतात याची प्रचीती येते.\nभाईंना संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. आजोबा, वडील, काका- सगळेच संगीतातले दर्दी. त्यातून वडील हौशी संगीत शिक्षक. त्यामुळे सात वर्षांच्या अनिलला विविध वाद्यांची गोडी लागली नसती तरच नवल पुढे शाळकरी अनिलचे ‘गंमतजम्मत’ या आकाशवाणीवरील लहान मुलांच्या सदरामधून काचतरंग, जलतरंगचे एकलवादनाचे कार्यक्रम होऊ लागले. बारा वर्षांचा अनिल दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात व्हायोलिन शिकायला लागला आणि वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी व्हायोलिनमध्ये संगीत विशारद तर झालाच; पण तबला, पेटी, काष्टतरंग, तबलातरंग अशा इतर अनेक वाद्यांत पारंगतही झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच सी. रामचंद्र, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गजांची पाठीवर पडलेली थाप आणि आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले हा तरुण, मेहनती, हुशार, हरहुन्नरी कलाकार १९६० साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आकाशवाणीच्या नोकरीत रुजू झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या संगीत कारकीर्दीला सुरुवात झाली. (गमतीचा भाग म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेले विविध भारतीवरच्या जाहिरातींच्या मधे मधे वाजणारे फिलर्स मोहिलेंनी काचतरंगवर वाजवले आहेत.) आकाशवाणीवर वेगवेगळे गीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ आणि संगीतकार वरचेवर भेटत असल्यामुळे जडणघडणीच्या वयात अनिल मोहिलेंच्या ज्ञानात आणि अनुभवांत भर पडत गेली.. वाद्यवृंद संयोजक म्हणून आणि संगीतकार म्हणूनही\n१९६५ साली श्रीनिवास खळे नामक सुरांचा जादूगार आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीस लागला आणि त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मोहिलेंनी श्रोत्यांना अचंबित करणाऱ्या अरेंजमेंट्स केल्या. आकाशवाणीवरच्या ‘भावसरगम’ या त्याकाळी गाजलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ‘शुक्र तारा मंद वारा’ (अरुण दाते), ‘हात तुझा हातातून’ (महेंद्र कपूर), ‘सर्व सर्व विसरू दे’ (आशा भोसले) अशी एकसे एक गाणी या दोघांच्���ा संगीतमंथनातून बाहेर पडली. याचदरम्यान अनिल मोहिले संगीत दिग्दर्शनही करू लागले होते. त्या काळात त्यांनी अरुण पौडवाल यांच्या साथीनं संगीत दिलेलं ‘डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली’ हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं आजही आपल्या स्मरणात आहे (योगायोग म्हणजे वरील सर्व गाणी मंगेश पाडगांवकरांच्या लेखणीतून साकारली गेली आहेत. त्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत (योगायोग म्हणजे वरील सर्व गाणी मंगेश पाडगांवकरांच्या लेखणीतून साकारली गेली आहेत. त्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत\n‘शुक्रतारा’ या गाण्याविषयीची भाईंची आठवण थक्क करणारी आहे. आपण अरुण दाते यांच्या आवाजात इतकी र्वष जी चाल ऐकतो आहोत, ती खळेकाकांनी लावलेली अकरावी चाल आहे, असं खळेकाकांबरोबर (गणपतीसारखे) नोटेशन लिहायला बसलेले भाई सांगायचे खळेकाका चाल बनवायचे आणि चाल बनल्यावर ती रद्द करून पुन्हा नवीन चाल लावायचे. भाईंचं म्हणणं होतं की, आधी लावलेल्या दहा चालींमध्ये वाईट काहीच नव्हतं. त्याही एकापेक्षा एक अप्रतिमच होत्या. पण केवळ दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही, तर स्वत:चं समाधान होईपर्यंत एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणं हा खळेकाकांचा स्वभाव. त्यांचा हा गुण आजच्या कलाकारांनी घेण्यासारखा आहे. (आधीच्या दहा चाली कशा होत्या, आणि त्यांचं पुढे नेमकं काय झालं, हा प्रश्न माझ्यासारखाच तुम्हालाही भेडसावेल यात शंका नाही.)\nगदिमांचे कातरवेळ चितारणारे, काळजाला भिडणारे शब्द, खळेकाकांची भीषण सुंदर पुरिया धनाश्री या रागावर आधारित चाल, लता मंगेशकर यांचा काळीज चिरत जाणारा स्वर आणि अनिल मोहिले यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीताचं कोंदण यामुळे अजरामर झालेलं, ऐकताना डोळ्यांत पाणी आणणारं गाणं म्हणजे ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ संगीतकाराने दिलेल्या चालीवर हावी न होता प्रभावी वाद्यमेळ कसा करावा, याचं उत्तम उदाहरण खळेकाका आणि अनिल मोहिले यांनी ही किमया अनेक गाण्यांमधून साधली आहे. ‘अभंग तुकयाचे’मधील प्रत्येक गाणं याचा दाखला देतं. स्वत: संगीतकार असताना दुसऱ्या संगीतकाराच्या गाण्याला सजवायची जबाबदारी चोख पार पाडणं, हे महाकर्मकठीण काम आहे. (हे म्हणजे एका निष्णात शेफने दुसऱ्यानं बनवलेल्या डिशवर फक्त गार्निशिंग करण्यासारखं आहे खळेकाका आणि अनिल मोहिले यांनी ही किमया अनेक गाण्यांमधून साधली आहे. ‘अभंग तुकयाचे’मधील प्रत्येक गाणं याचा दाखला देतं. स्वत: संगीतकार असताना दुसऱ्या संगीतकाराच्या गाण्याला सजवायची जबाबदारी चोख पार पाडणं, हे महाकर्मकठीण काम आहे. (हे म्हणजे एका निष्णात शेफने दुसऱ्यानं बनवलेल्या डिशवर फक्त गार्निशिंग करण्यासारखं आहे) भाईंनी अरुण पौडवालांच्या साथीने अनेक सुंदर गाणी रचलीच; पण इतर अनेक संगीतकारांच्या गाण्यांनाही चार चाँद लावले. आकाशवाणीच्या नोकरीत असतानाच हृदयनाथ मंगेशकरांनी मोहिलेंवर शांता शेळकेरचित कोळीगीते सजवायची जबाबदारी सोपवली. हेमंतकुमार व लतादीदींनी गायलेली ही कोळीगीते त्याच्या म्युझिकसकट आजही आपल्याला पाठ आहेत. याचं श्रेय शांताबाई आणि मंगेशकरांचं तर आहेच; पण भाईंचाही त्यात मोठा वाटा आहे यात शंका नाही. संगीत संयोजन करताना कमालीची कल्पकता लागते आणि ती भाईंकडे ठासून भरली होती. ‘राजा सारंगा’मध्ये नायिकेची भावना अधोरेखित करण्यासाठी कोरसच्या हमिंगचा केलेला वापर, ‘असा बेभान हा वारा’मधले वाऱ्याचा वेग प्रतीत करणारे व्हायोलिन्सचे रन्स.. उदाहरणं देईन तेवढी कमीच पडतील.\nपुण्याच्या रसिक चित्र निर्मित ‘वैभव’ (१९६४) या चित्रपटातलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं ‘अबोल झालीस का’ या गाण्याचं संगीत संयोजन हा २३ वर्षीय अनिलचा पहिला अनुभव. त्यानंतर भाईंनी अनेक संगीतकारांची शेकडो गाणी सजवली. श्रीनिवास खळे, बाबुजी, दत्ता डावजेकर, राम कदम, श्रीकांत ठाकरे, यशवंत देव, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या मराठी संगीतकारांबरोबरच एस. एन. त्रिपाठी, इक्बाल कुरेशी, सलील चौधरी, एस. डी. बर्मन, खय्याम, डॉ. भूपेन हजारिका, कल्याणजी-आनंदजी, बप्पी लाहिरी, आनंद मिलिंद अशा अनेक हिंदी संगीतकारांसमवेतही त्यांनी काम केलं.\nकल्याणजी-आनंदजी यांच्या एका चित्रपटासाठी आणि सीनियर बर्मनदांबरोबर ‘शर्मिली’चं पाश्र्वसंगीत करण्यासाठी त्यांना आणि अरुण पौडवाल यांना कसं पाचारण करण्यात आलं याची कहाणी मोठी रंजक आहे. तर झालं असं..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधव��� पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/lg-55ea9800-138-cm-55-price-prmXUF.html", "date_download": "2018-12-10T00:04:46Z", "digest": "sha1:ELD7L2B5F2BDTMZ6XNKISY6RX2HX4RIU", "length": 12723, "nlines": 311, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग ५५इ९८०० 138 कमी 55 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग ५५इ९८०० 138 कमी 55\nलग ५५इ९८०० 138 कमी 55\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग ५५इ९८०० 138 कमी 55\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग ५५इ९८०० 138 कमी 55 किंमत ## आहे.\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nलग ५५इ९८०० 138 कमी 55टाटा Cliq उपलब्ध आहे.\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 2,73,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 दर नियमितपणे बदलते. कृपया लग ५५इ९८०० 138 कमी 55 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग ५५इ९८०० 138 कमी 55 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 55 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital Decoder\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स DivX HD\nइन थे बॉक्स Main Unit\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nलग ५५इ९८०० 138 कमी 55\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/poster_3_up/", "date_download": "2018-12-10T00:40:57Z", "digest": "sha1:KUXROMIBZXVRN6QUBX26V4D5H2RSRIFX", "length": 6295, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "poster_3_up - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nस्किझोफ्रेनिया : लक्षणे, कारणे आणि उपचार (Schizophrenia in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nहार्ट अटॅक आल्यावर काय करावे मराठीत माहिती (Heart attack)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिक��णी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-tejaswini-pandit-made-beautiful-rangoli-for-diwali-1786230/", "date_download": "2018-12-10T00:07:01Z", "digest": "sha1:BIPRH3KETAYR2OXFK2QRRSHL77TGBPGO", "length": 10470, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "actor tejaswini pandit made beautiful rangoli for diwali | तेजस्विनी म्हणते, रांगोळी काढण्याची मजाच काही और | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nतेजस्विनी म्हणते, रांगोळी काढण्याची मजाच काही और\nतेजस्विनी म्हणते, रांगोळी काढण्याची मजाच काही और\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिनं रेखाटलेल्या सुंदर अशा रांगोळीचा फोटो पोस्ट केला आहे.\nमोठी अशी रांगोळी रंगासोबतच तिनं फुलांनीही सजवली आहे.\nदिवाळी म्हणजे रोषणाई, आकाशकंदील, पणत्या, फराळ आणि दारासमोर रेखाटलेली सुंदर रांगोळी होय. हल्ली इन्सटंटच्या जमान्यात सुरेख अशी रांगोळी रेखाटायला वेळ कोणाला आहे. रांगोळीचे स्टिकर्स लावले किंवा छाप्याचा वापर केला की रांगोळी तयार. ही रांगोळी झटपट काढता येत असली तरी स्वत: वेळ देऊन अंगणात रेखाटलेल्या रांगोळीची मजाच काही निराळी असते हेही तितकंच खरं.\nअभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिनं रेखाटलेल्या सुंदर अशा रांगोळीचा फोटो पोस्ट केला आहे. अंगणात बसून काढलेल्या रांगोळीच मजाच काही और म्हणत तिनं ही रांगोळी ट्विटर आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचं चित्र तिनं रांगोळीद्वारे रेखाटलं आहे.\nअंगणात बसून रांगोळी घालण्याची मजा काही औरच \nमोठी अशी रांगोळी रंगासोबतच तिनं फुलांनीही सजवली आहे. तसेच या रांगोळीतून तिनं आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://portal.jaywantitimes.com/districts/beed/pali-vaijenath/757/2018/05/03/", "date_download": "2018-12-09T23:42:57Z", "digest": "sha1:PDKSIUDLIFGCZRAVA3JAT4E57MBZEMD5", "length": 6824, "nlines": 119, "source_domain": "portal.jaywantitimes.com", "title": "भुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन – Jaywanti Times E-Portal | No#1 News Portal in Maharashtra State | Beed | Ambajogai City | India |", "raw_content": "\nभुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन\nMay 3, 2018 जयवंती टाईम्सLeave a Comment on भुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन\nतालुक्यातील बेलंबा येथील भुजंगराव निवृत्ती गित्ते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.\nपरळी येथील योगीता ऑफसेटचे संचालक दिगांबर गित्ते यांचे ते वडिल होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात हिरीरिने भाग घेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवार 5 मे रोजी राख सावडण्याचा कार्यक्रम आहे.\nयुवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत -मा. निश्चयमात्रे\nप्रेस लाईनचा ‘रवी’ मावळला\nरंगोन्मेष 2018 ने परळीकरांना दिली अभिनव नाट्यपर्वणी\nApril 29, 2018 जयवंती टाईम्स\nआर.टी.ई.अ‍ॅक्ट अंतर्गंत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत अनाधिकृतणे फिस घेतल्याच्या निषेधार्थ उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन\nApril 12, 2018 जयवंती टाईम्स\nमेगा माईंड डिजिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास….\nशिवसेनेच्��ा शहरप्रमुखपदी गजानन मुडेगावकर November 6, 2018\nअकलूज येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन November 6, 2018\nवाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के October 15, 2018\nअंबाजोगाईतील पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर नव्याने बांधून दया – युवासेना August 31, 2018\nशिक्षण आणि समाजसेवा August 31, 2018\nस.का.पाटेकर on डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे\nस.का.पाटेकर on डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे\nSD गुंदेकर on तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको\nCategories Select Category ‘ ती ‘ (2) आंतरराष्ट्रीय (1) क्रीडा विश्व (1) जिल्हा (100) औरंगाबाद (1) औरंगाबाद (1) पुणे (1) बीड (88) अंबाजोगाई (38) आष्टी (1) केज (1) गेवराई (1) धारूर (2) परळी (19) पाटोदा (1) बीड (21) माजलगाव (2) वडवणी (1) शिरूर (1) मुंबई (5) रायगड (2) पनवेल (2) लातूर (1) लातूर (1) सोलापूर (2) पंढरपूर (2) फोटो क्लिक (7) ब्रेकिंग न्यूज (2) महाराष्ट्र (1) राजकारण (1) राष्ट्रीय (3) लेखन साहित्य (8) व्हिडिओ न्यूज (2) संपादकीय (3) अग्रलेख (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.rdhsir.com/2013/10/letter-by-swati-thube.html", "date_download": "2018-12-10T00:16:28Z", "digest": "sha1:T34NOSUCOJWQT35HA45AMIP2653BHLQ7", "length": 13841, "nlines": 169, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: नोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)", "raw_content": "\nनोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)\nआज माझ्या या ब्लॉगिँग वेबसाईटने 50,000 वाचक भेटी पुर्ण केल्यात.. ब्लॉग च्या 374व्या दिवशी आणि ते ही 02 ऑक्टोबर 2013 म्हणजे महात्मा गांधी यांच्या 144व्या जयंतीच्या दिवशी आपण हा टप्पा पुर्ण केला त्याबद्दल या ब्लॉगच्या वाचकांचे अभिनंदन आणि धन्यवाद..\n'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर युवा साहित्यिका स्वाती ठुबे - खोडदे यांनी एक पत्र पाठवले होते नोकरी करणा-या महिलेची व्यथा... या पत्राने फेसबुक विश्वात बरेच विक्रम केले व याला खुप प्रसिद्धीही मिळाली. त्यासंबंधी दैनिक 'लोकमत' मध्ये सोमवार दि. 30 सप्टेँबर 2013 रोजी अभिनंदनपर वृत्तही छापून आले.. स्वाती ठुबे यांच्या सहमतीने सदर पत्र मी खाली देत आहे...\n1.नोकरी करणा-या महिलेची व्यथा\nकाल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले, नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे.\n“नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे” हे मी काल ऐकले होते. मला त्या वेळेस बोलावसं वा���लं होतं, तुम्ही खुपजणी होतात आणि मी एकटीच होते, आधीच खुप उशिर झाला होता, त्यात माझ्या पिल्लांचे दोन फोन येऊन गेलते. मला घराची ओढ होती म्हणून नाही थांबले मी.\nसखी आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय आम्ही कोणती जबाबदारी टाळतो आम्ही कोणती जबाबदारी टाळतो आमच्या दगदगीचा विचार केलात का आमच्या दगदगीचा विचार केलात का घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करतो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांचे बोलणे खावे लागतात, घरचे टेन्शन, ऑफीसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामीक टेन्शनखाली वावरत असतो आम्ही.\nनोकरीवाली असले तरी मी ही एक आईच आहे. नऊ महिने पुर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवुन बाळाचे स्वप्न पहात मी प्रवास केला. तुमच्या सारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. तीन महीन्याचे बाळ घरी सोडुन जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप फुटायचा तेव्हा काळजाच पाणी पाणी व्हायचं. वाटायच पळत सुटावं आणि पिलाला कुशित घेवुन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दुर ठेवावं लागलं.\nआम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणुन आम्हाला गर्वीष्ट समजता पण तसे नाही आम्हाला वेळच नाही. अग, सखी घरी आल्यावर कधी काम आवरुन झोपेल असं होतं गं. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफीसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात.\nतुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. चार घास खाऊ घालण्याइतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात, तेव्हा तापलेल्या लेकराला सोडुन जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार.\nआमचे सगळे सण ऑफीसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पहातो तेव्हा तुम्ही नटुन थटुन चालले असतात. तेव्हा खुप चिडचिड होते. आमच्या कपडयांकडे तुम्ही पहात असता. आमच्या चांगल्या रहाण्याला शुध्द बोलण्याला आमच्या साध्या चपलांना तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपुन घेता तर आमच्या रोजच्या प्रवासाचे काय काय मजा करतो आम्ही\nउठल्यापासुन झोपे पर्यंत घडयाळाच्या काटयावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडुन आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करुन घेतात तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मजाच मारतो हा गप्पांचा विषय का होतो सखी\nएक नोकरी करणारी सखी\nलेखिका : स्वाती ठुबे - खोडदे\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न) आसाराम\nफ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम\nनोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE...\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://edupost.in/higher-education/read/learn-mathematics-from-the-youtube-channel", "date_download": "2018-12-09T23:43:49Z", "digest": "sha1:YBGGAOW5CGZX7YG3QJTKSB34CPDSXI3A", "length": 7918, "nlines": 65, "source_domain": "edupost.in", "title": "यू ट्यूब चॅनेलवरून शिका गणित | Education News Portal", "raw_content": "\nयू ट्यूब चॅनेलवरून शिका गणित\nगणिताची आकडेमोड करताना भल्या भल्यांना घाम फुटतो. विद्यार्थ्यांना गणित हा विषय इतर विषयांच्या तुलनेने अवघड वाटतो. उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गणिताला महत्त्व असते. हाच धागा पकडून सांगली जिल्ह्यातील दहिवडीला (ता. तासगाव) असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक एन. डी. पाटील व अजय काळे यांनी गणित विषयाचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे व्हिडिओ चित्रित केले असून, ते यू ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.\nया अभिनव प्रयोगाबाबत सांगताना काळे म्हणाले, की 'आम्ही दोघेही बालमित्र आहोत. प्रशासकीय बदलीने शाळेत पुन्हा एकत्र आलो. दोघांनाही नावीन्याचा ध्यास असल्याने सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करण्याची सवय होत��. या प्रबळ इच्छेतून आपल्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर शिक्षणाची ओळख व्हावी, या हेतूने २००९ मध्ये लॅपटॉपची खरेदी केली. आपापल्या वर्ग आणि विषयानुसार व्हिडिओ, पीपीटी यांचा संग्रह केला. स्वतः निर्मिती केली.' सातत्याने याचा वापर केल्याने यातील कौशल्य वाढले. डिजिटल क्रांतीच्या प्रसाराने शहरी भागात नेटच्या मिळणाऱ्या सोयी आता ग्रामीण भागात ही उपलब्ध होऊ लागल्याना याचा फायदा घेतला. यातच तासगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी 'संगणक क्रांती'वर भर दिल्याने शिक्षकांच्या प्रचलित दृष्टिकोनात बदल होउन लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन यांचा वापर करण्याची आवड निर्माण झाली. याचे महत्त्व समजल्याने परिसरात संगणक क्रांतीच्या प्रसाराचा वेग वाढला.\nशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात पाटील यांनी गणितातील नियमांची सीडी खरेदी करून ती शाळेत विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर दाखविली. नंतर काही दिवसांनी जेव्हा घातांकाच्या नियमांची उजळणी दरम्यान मुलांमध्ये उत्तरे देण्याच्या, लिहिण्याच्या पद्धतीत झालेला बदल लक्षात आला. याची पडताळणी केल्यावर लक्षात आले, की सीडी दाखविल्याचा हा परिणाम आहे. ही घटना त्यांनी मला यांना बोलून दाखवली. त्यानंतर आम्ही गणित सोडविण्यासाठी लागणारे विविध व्हिडिओ तयार करून ते शाळेच्या कम्प्युटरवर सेव्ह करून ठेवले. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे ते विद्यार्थ्यांना दाखविण्याला सुरुवात केली. व्हिडिओ पाहणे मुलांना खूप आवडू लागले. मुलांचा उत्साह वाढला. मात्र, याला मर्यादा होत्या. यातून यू ट्यूब ही संकल्पना सुचली. त्याचा अभ्यास केला आणि तंत्रस्नेही शिक्षकांशी चर्चा केली. आमच्या कल्पनेत असणारी यू ट्यूब चॅनेलची संकल्पना गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात उतरवली. आतापर्यत 'अजय काळे टेक गुरू' या चॅनेलचे १२१२ जणांनी सदस्यत्व घेतले असून साधारण ५० हजार नेटिझन्सनी चॅनेलला भेट दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/importance-of-pranayam-in-winter/", "date_download": "2018-12-10T00:18:00Z", "digest": "sha1:OUHE4PPU2YM2MMWNME63SKO62XMJW247", "length": 17679, "nlines": 187, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थंडीमध्ये प्राणायामाचे महत्त्व | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nथंडी पडायला लागली, सकाळी सकाळी अंथरुणातून उठणं आपल्यासाठी खूप कठीण असतं नाही का थोडं आणखी झोपू, थोडंसं असं करत करत आपण अंथरुणात स्वतःला गुरफटून घेतो, अर्थात मग आपला रोजचा योग बुडतो. वर्षभरात थंडीच्या मोसमात योग करण्याची तुमच्या शरीराला खरं तर जास्त गरज असते, पण अंथरुणातून उठणं आणि योग करण्यासाठी स्वतःला तयार करणं यासाठी प्रोत्साहन जरा कमीच पडतं.\nथंड हवामानामुळे शरीरातलं रक्ताभिसरण कमी होतं, यामुळे अवयवांवरचा परिणाम आणि शरीराचं तापमान कमी होत असतं. यामुळेच सांधेदुखी, संधिवात आणि पाठदुखीला थंडीच्या दिवसात चालना मिळते. या काळात योग केल्याने शरीराचं अवघडलेपण कमी होतं आणि स्नायूंची हालचाल योग्य सुरू राहाते.\nऋतू बदलला की आपण आहारातही बदल करत असतो, अगदी त्याप्रमाणेच योगामध्येही हे बदल करायला हवेत. थंडीच्या दिवसात तुमच्या योग साधनेत प्राणायामाचा समावेश व्हायला हवा. थंडीतल्या थंड आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे सायनस उचल खातो, शरीराचे तापमान कमी होते आणि याच वातावरणात अगदी सहपणे ताप व पडसे होते. नैसर्गिक उष्णता निर्माण करणे आणि शरीरात ऊर्जा निर्माण करणे यासाठी प्राणायामाचे विविध प्रकार करणे अतिशय महत्त्वाचे आहे.\nप्राणायाम हा योगमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे, यात श्‍वसनावर नियंत्रण केले जाते. श्‍वास वाढविणे, धरून ठेवणे आणि सोडणे या टप्प्यात श्‍वासोच्छवास केला जातो. मोकळ्या हवेत सकाळी लवकर प्राणायम करणे केव्हाही चांगले.\nया प्रकारामुळे तुम्हाला आतून आणि बाहेरून उष्णता मिळते. या प्रकारामुळे स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला शिस्त लागते. या श्‍वसनप्रकारामुळे कानाचा पातळ पडदा आणि शरीराचे अवयव अधिक बळकट होतात. तसेच तुमचे चित्त अधिक चांगले केंद्रित होते आणि शरीरांतर्गत उष्णता वाढण्यास मदत होते.\nपुढील टप्प्यांनुसार हा प्रकार करा:\nपहिला टप्पा: घशाच्या मागे हलकेच दाब द्या.\nदुसरा टप्पा: हळूहळू श्‍वास घ्या आणि तुमच्या नाकावाटे श्‍वास बाहेर सोडा.\nतिसरा टप्पा : असे 10 ते 12 वेळा करा.\nकपालभाती केल्यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्‍साइड बाहेर काढला जातो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे अशांनी कपालभाती करण्यापूर्वी योग प्रशिक्षकाला भेट द्यावी आणि कपालभातीचे योग्य तंत्र समजून घ्यावे.\nकपालभातीसाठी पुढील ट���्प्यांनुसार करा :\nपहिला टप्पा : नाक स्वच्छ असू द्या. कणा ताठ राहील अशा अवस्थेत बसा; ओटीपोटाजवळ बेंबीखाली तुमचे हात ठेवा.\nदुसरा टप्पा : जोरजोरात श्‍वास आत घ्या आणि बाहेर सोडा, हे करत असताना पोट आत खेचा आणि बाहेर सोडा.\nतिसरा टप्पा : 20 वेळा श्‍वासोच्छवास झाल्यावर एकदा उज्जयी श्‍वसनप्रकार करा.\nचौथा टप्पा : असे 3 ते 5 वेळा करा.\nउजव्या नाकपुडीद्वारे हा प्रकार करायचा आहे. यामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते आणि पचनशक्तीही सुधारते. पोटाचे आरोग्य सुधारणे आणि चयापचय क्रिया सुधारते यासाठी हा प्राणायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे.\nहा प्रकार पुढील टप्प्यांनुसार करा:\nपहिला टप्पा: पद्मासनात बसा.\nदुसरा टप्पा: पाठीचा कणा ताठ ठेवा, डोकं सरळ ठेवा आणि डोळे मिटा.\nतिसरा टप्पा: तुमच्या उजव्या मरंगळीने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) डावी नाकपुडी बंद करा.\nचौथा टप्पा: तुमच्या उजव्या नाकपुडीतून हळूहळू आणि खोल श्‍वास घ्या.\nपाचवा टप्पा: श्‍वास धरून ठेवा आणि तुमच्या अंगठ्याच्या साहाय्याने उजवी नाकपुडीही बंद करा.\nसहावा टप्पा: तुमची उजवी नाकपुडी बंद ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून श्‍वास बाहेर सोडा.\nसातवा टप्पा: 5 ते 10 वेळा हीच कृती करा.\nया प्राणायामाच्या प्रकारामुळे तुमच्या फुप्फुसांमध्ये ताकद निर्माण होते. तसेच विविध संसर्ग, अस्थमा आणि श्‍वसनासंबंधीतील आजारांशी दोन हात करण्यासाठी मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये हा प्राणायाम केल्याने तुमच्या शरीरात आवश्‍यक उष्णता निर्माण होते आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीरातील टॉक्‍सिन्स काढून टाकण्यास मदत होते.\nपुढील टप्प्यांनुसार हा प्रकार करा:\nपहिला टप्पा: पद्मासनात बसा आणि डोळे बंद करा.\nदुसरा टप्पा: खोल श्‍वास घ्या आणि फुप्फुसे हवेने भरून टाका.\nतिसरा टप्पा: हळूवारपणे श्‍वास बाहेर सोडा.\nचौथा टप्पा: श्‍वास आत घेणे आणि उच्छवास सोडणे ही प्रक्रिया 15 वेळा तरी करा. हळूहळू याचे प्रमाण वाढवू शकता.\nया प्रकारचा प्राणायाम केल्यामुळे ब्रॉंकायटिस, अस्थमा आणि यासारखे अन्य श्‍वसनासंबंधातील सर्व प्रश्‍न सोडवण्यास मदत होते. यामुळे फुप्फुसांचे आरोग्य सुधारते आणि स्मरणशक्तीही सुधारते आणि ताणाचे व्यवस्थापन करता येते. अनुलोम विलोममुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि कफ व पडसेही बरे होते.\nथंडीसाठी प्राणायामाचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे :\nपहिला टप्पा: पद्मासनात बसा, डोळे बंद करा व तुमच्या गुडघ्यांवर हात ठेवा.\nदुसरा टप्पा: उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा.\nतिसरा टप्पा: डाव्या नाकपुडीतून हळूहळू श्‍वास आत घ्या आणि फुप्फुसे हवेने भरून घ्या.\nचौथा टप्पा: तुमच्या उजव्या न ाकपुडीवरील अंगठा काढा आणि हळूहळू श्‍वास सोडा.\nपाचवा टप्पा: श्‍वास सोडल्यावर तुमची डावी नाकपुडी मधल्या बोटाने बंद करा आणि तुमच्या उजव्या नाकपुडीने हळूहळू श्‍वास आत घ्या, पुन्हा अंगठा काढून उजव्या नाकपुडीतून श्‍वास बाहेर सोडा.\nसहावा टप्पा: पाच मिनिटांसाठी ही प्रक्रिया करत राहा. ताणमुक्त होणे, रिलॅक्‍स होणे आणि नैराश्‍य कमी करणे यांसारख्या अन्य फायद्यांसाठी प्राणायाम हे सर्वोत्तम तंत्र आहे. अशा प्रकारची तंत्र सुरू करण्यापूर्वी योग प्रशिक्षकाला भेट द्या व तुमच्या प्रकृतीनुसार त्यांचा सल्ला घ्या.\nप्राणायामाचे काही फायदे :\n1. ताण कमी करण्यासाठी मदत 2. रक्तदाब कमी करते\n3. वजन कमी करण्यास मदत 4. अस्थमाची लक्षणे घालवते\n5. स्वायत्त प्रक्रिया सुधारते6. चित्त शांत राहाते आणि जीवनाप्रती\nव त्याहीपलीकडे जाऊन कक्षा रुंदावते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्हॉट्‌सऍप घेऊन येत आहे सावधगिरीचे फिचर\nNext articleकराडमध्ये स्वरनिर्झर संगीत महोत्सव उत्साहात\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-beat-processing-marathi-782?tid=153", "date_download": "2018-12-10T00:39:37Z", "digest": "sha1:CV6JEEEE4XCMLA2YIFE45EU2Z5WUQPK2", "length": 12344, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story, beat processing in marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड तापमानात वाढलेल्या बिटामध्ये उच्च प्रमाणात साखर व उच्च दर्जाचा रंग आढळतो. बीट हे लाल रंगाचे असल्यामुळे त्याचा वापर बीट साबण, वाइन, रंग व औषधी लोणचे करण्यासाठी करत��त. बीट जेली हा पारदर्शक व अर्धघट्ट पदार्थ आहे. घरच्याघरी बिटापासून जेली बनवून लघुउद्योग स्थापन करता येतो.\nबीटरस १८० मिलिग्रॅम (१०० ग्रॅम बिटापासून १८० मिली बीटरस मिळेल), पेक्‍टीन १.४ ग्रॅम, लिंबू रस ४ ग्रॅम, साखर ११४ ग्रॅम\nबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड तापमानात वाढलेल्या बिटामध्ये उच्च प्रमाणात साखर व उच्च दर्जाचा रंग आढळतो. बीट हे लाल रंगाचे असल्यामुळे त्याचा वापर बीट साबण, वाइन, रंग व औषधी लोणचे करण्यासाठी करतात. बीट जेली हा पारदर्शक व अर्धघट्ट पदार्थ आहे. घरच्याघरी बिटापासून जेली बनवून लघुउद्योग स्थापन करता येतो.\nबीटरस १८० मिलिग्रॅम (१०० ग्रॅम बिटापासून १८० मिली बीटरस मिळेल), पेक्‍टीन १.४ ग्रॅम, लिंबू रस ४ ग्रॅम, साखर ११४ ग्रॅम\nबीट धुऊन साले काढावीत व बारीक किसून घ्यावे.\nबिटाच्या प्रमाणाच्या दीडपट पाणी मिसळून १५-२० मिनिटे उकळून गाळून घ्यावे.\nबिटच्या रसात दिलेल्या प्रमाणात साखर, लिंबू रस व पेक्‍टीन मिसळावे.\nढवळून जेलीचे मिश्रण व्यवस्थित शिजवावे. मिश्रणाचा टीएसएस ६५ ब्रिक्‍सपर्यंत आणावा\nया मिश्रणाला जेलीच्या साच्यात ओतून १०-१५ मिनिटे भरलेले साचे स्थिर ठेवावेत.\nसाच्यातून जेली काढून पॅक करून साठवून ठेवावी.\nरक्तदाब, हृदयविकार व वजन नियंत्रित ठेवते.\nरक्तातील लाल पेशी नियंत्रित राहतात.\nमेंदू तरबेज व ताणतणाव कमी करते.\nरक्तातील लाल पेशींवर नियंत्रण करते. रक्तप्रवाह सुरळीत चालतो.\nकर्करोग, त्वचा रोग व केसांच्या विकारावर फायदेशीर\nसंपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३\n(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nभविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nकांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...\nबटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...\nरताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...\nशास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...\nफळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...\nबिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-book-social-media-70118", "date_download": "2018-12-10T01:02:07Z", "digest": "sha1:VFIWU6R2WDJNSF5S7FKHLKFGOSLMNNTT", "length": 16335, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news book social media पुस्तकांबाबत अनभिज्ञता भ्रष्टाचाराचीच पावती | eSakal", "raw_content": "\nपुस्तकांबाबत अनभिज्ञता भ्रष्टाचाराचीच पावती\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nनागपूर - महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी ग्रंथालय विभागाने लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली. परंतु पुस्तकांच्या हिशेबासंदर्भात अनभिज्ञता दर्शवून ग्रंथालय विभागाने भ्रष्टाचाराचीच पावती दिली. त्यामुळे पुस्तकांवरील खर्च अन्‌ पुस्तकांची संख्या तपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून केली.\nनागपूर - महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी ग्रंथालय विभागाने लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली. परंतु पुस्तकांच्या हिशेबासंदर्भात अनभिज्ञता दर्शवून ग्रंथालय विभागाने भ्रष्टाचाराचीच पावती दिली. त्यामुळे पुस्तकांवरील खर्च अन्‌ पुस्तकांची संख्या तपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून केली.\nमाहिती अधिकाराअंतर्गत महापालिकेनेच उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून ‘सकाळ’ने आज ‘ग्रंथालय ��ुस्तक खरेदीत घोळ’ या मथळ्यांतर्गत ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. गेल्या चार वर्षांत ग्रंथालय विभागाने १९ लाखांची पुस्तके खरेदी केली. मात्र, या ग्रंथालयांतील पुस्तकांच्या एकूण संख्येची नोंदच नसल्याचे नमूद करीत स्वतःच्याच बेजबाबदारीचे प्रदर्शनाही या विभागाने मांडले. त्यामुळे पुस्तके खरेदी केली की नाहीत असा प्रश्‍न उपस्थित करीत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले. सोशल मीडियावर या वृत्ताची सुज्ञ नागरिकांनी दखल घेत महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.\nपुस्तक खरेदीच्या नावावर वर्षानुवर्षे बोगस बिले दाखवून दिशाभूल करणारी मंडळी आहेत. सर्वत्र हाच प्रकार सुरू आहे, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.\nएवढी पुस्तके खरेदी करूनही वाचनालयांवर अवकळा दिसून येत आहे. नागरिकांनी किती घोटाळे सहन करायचे पुस्तके खरेदी झाली, परंतु ज्ञानगंगा पोहोचलीच नाही.\nमहापालिकेत पैसा नाही, तरीही घोटाळा का होतो याबाबत प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार\nज्या उद्देशाने ग्रंथालये सुरू करण्यात आलीत, तो भ्रष्ट अधिकारी, राजकारण्यांमुळे सफल होताना दिसत नाही. विचारात परिवर्तन घडविणाऱ्या पुस्तकांबाबत दुर्लक्ष अक्षम्य आहे.\nपुस्तक खरेदीच्या नावावर अधिकारी, नगरसेवकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असावे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करून जनतेच्या पैशाची वसुली करावी.\nइंटरनेटच्या काळात वाचनसंस्कृती तशीही नष्ट होत आहे. त्यात मनपातील अधिकाऱ्यांच्या खाऊ धोरणाने वाचन संस्कृती संपूर्ण नष्ट होईल.\n- प्रा. दीपक कडू\nआता या पुस्तक खरेदीतून मनपा अधिकारी ‘वाचण्याचा’ प्रयत्न करतील. ही मनपा आहे की ‘धन खा’ हेच कळत नाही.\n- प्रा. राजेश क्षीरसागर\nमहापालिका शिक्षणाच्या प्रसाराबाबत किती जागरूक आहे, याचा हा नमुनाच आहे. या प्रकरणात निश्‍चितच चौकशी झाली पाहिजे.\nया प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. आयुक्तांनी कुणाचाही भ्रष्टाचार खपवून घेऊ नये.\nग्रंथालयाच्या नावावर अनुदान लाटण्याचे काम बिनधास्तपणे सुरू आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुंभकर्णी झोपेतून जागे होण्याची गरज आहे.\nवाचनसंस्कृती रुजविण्यात वाचनालयाचे महत्त्व आहे. वाचनालये चांगली ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु त्यातही अनियमितता होत असेल तर ही लाजिरवाणी बा��� आहे.\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nवादग्रस्त श्रीपाद छिंदमचा भाऊही नव्या वादात\nनगर- छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे. श्रीपाद छिंदम...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nलेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे)\nसाहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची...\n...व्यक्ती म्हणूनही समृद्ध झालो (तन्मय देवचके)\nमुळात संगीत हे मी \"पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील....\nहिलरी क्लिंटन टाकणार ईशा अंबानीच्या लग्नात अक्षता\nउदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T00:38:23Z", "digest": "sha1:DKGO64MXQ6BRCV3KVFOLR2WZPE4KZ4OZ", "length": 4657, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वणी (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(वणी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्��ावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nया नावाचा अंतर्भाव असलेले व या नावाने सुरू होणारे खालील लेख आहेत -\nवणी (नाशिक) - महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर असणारे एक ठिकाण.\nवणी (यवतमाळ) - महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक तालुका.\nवणी विधानसभा मतदारसंघ - यवतमाळ जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80-3/?date=2019-1-14&t=mini", "date_download": "2018-12-09T23:33:56Z", "digest": "sha1:HSMKJW64QNSLXMN5N44TLVV7RB3JKVO4", "length": 7773, "nlines": 148, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदी करण्यात येणार आहेत.\nआपले कमीत कमी दराचे वरील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि. 16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C-2/", "date_download": "2018-12-10T00:28:06Z", "digest": "sha1:F3O7TSPT5ZGSIOSIWUSFGUPHHJT7ES34", "length": 14089, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस ��टक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी चांगली बातमी आहे. मुं��ईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे.\nकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी\nPrevious articleगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी\nNext articleरहाटणीत सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकार्तिकी एकादशीचा आज सोहळा; अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nचिखलीत वर्कशॉपमधील साहित्याची चोरी\nआजी-माजी आमदार, खासदारांविरोधातील खटल्यांवर तातडीने सुनावणी घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुख्यमंत्री फडणवीस हेच चांगले पाहुणे; त्यांच्या वर्षां बंगल्यावर जनावरे बांधा –...\nधनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-mahavitaran-inappropriate-electricity-bills-64902", "date_download": "2018-12-10T00:47:23Z", "digest": "sha1:5MHPZHQEPXZXA7BX2H646KK5FSWGDPQY", "length": 21667, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news mahavitaran inappropriate electricity bills महावितरणच्या वीजबिलांमध्ये सावळा गोंधळ, प्रशासन ढिम्म | eSakal", "raw_content": "\nमहावितरणच्य��� वीजबिलांमध्ये सावळा गोंधळ, प्रशासन ढिम्म\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nमीटर रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, आयडी प्रुफ आणि रीडिंग घेतलेल्या तारखेला त्याची सही घ्यावी.\nरीडिंग तीस दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करावी.\nतीस दिवसानंतर रीडिंग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची महावितरणकडे लेखी तक्रार कारवी.\nअर्ज केल्यापासून तीस दिवसांत नवीन कनेक्शन मिळाले नसेल तर कायद्यानुसार भरपाई मागावी.\nथकबाकी, वादग्रस्त बिलाकरिता वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी नोटीस आली आहे का, ते तपासावे.\nलोणी काळभोर : महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाअंतर्गत असणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह थेऊर, कुंजीरवाडी अशा तीसहून गावातील सत्तर टक्क्याहून अधिक वीज ग्राहकांना मासिक वीज बिलांचे वाटप वेळेवर न होणे, बिलाची रक्कम अव्वाच्या सव्वा असणे, मीटरमधील रीडिंग व प्रत्यक्ष बिलाची रक्कम याचा कांहीही संबध नसणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.\nवीज मीटरचे रीडिंग घेण्याबरोबर बिल वाटप करणाऱ्या खाजगी एजन्सीच्या कामावरचे 'महावितरण'चे नियंत्रण सुटले आहे. परिणामी एक दोन खोलीत राहणाऱ्या कामगाराला तीन हजारापासुन दहा हजार रुपयापर्यंचे बिल तर घरात दोन दोन टिव्ही, गिझर, एशी अशा सारख्या ग्राहकांना हजार पाचशेही असे शॉक देण्याचा प्रकार मागिल वर्षभरापासुन सुरू आहे. वीज कट करण्याची कारवाई टाळण्यासाठी नागरिक निमुटपणे वाढीव बिले भरत आहेत. 'आमच्या हातात काही नाही' असे सांगून जबाबदारी झटकणारे अधिकारी आणि एजन्सींचे अप्रत्यक्ष साटेलोटे असल्याचा आरोप होत असल्याने आता यावर लगाम कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nमहावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, अष्टापुर, कोरेगाव मुळ, सोरतापवाडी अशी तीसहून अधिक गावे येतात. मागिल एक वर्षभऱापासून वरील गावातील सत्तर टक्क्याहून अधिक ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक देण्याचे काम सुरु आहे. तर कांही ग्राहकांना वाढीव बिले दिली नाहीत तर त्यांना बिल भरण्याची मुदत संपल्यावंर बिले दिली जात आहेत. तर दुसरीकडे वीज बिलावरील बिल व मीटरमधील रिंडीग यांचा यतकिंचीतही संबध नसल्याची समस्या चाळीस टक्कयाहून अदिक ग्राहकांना सतावत आहेत. गर्ाहक आपल्या समस्या घेऊऩ महावितरणच्या कार्यालयात गेवल्यास, अधिकारी ग्राहकांना पटेल असे स्पष्टीकरण देत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. त्यातुनही ग्राहकास बिलाची रक्कम कमी करुन मिळाली तरी, तो आनंद पुढीूल बिलात ग्राहकाकडुन हिरावुन घेतला जातो अशी तक्रार अनेक ग्राहकांची आहे. तर दुसरीकडे वारंवार मीटरची मागणी करुणही मीटर वेळेत मिळतच नाहीत. एखाद्या ग्राहकांना वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास, मीटर रीडिंग व बिलवाटपाचे काम खाजगी एजन्सींना दिले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांच्याकडुन जबाबदारी झटकली जाते.\nयाबदद्ल अधिक माहिती देतांना महावितरणचे एक अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, मीटर रीडिंगपासून बिलवाटपाचे काम खाजगी एजन्सींना दिले आहे. त्यावर महावितरणचे नियंत्रण नाही. एजन्सींचे कर्मचारी मनमानी करतात. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत, हे जरी खरे असले तरी, मुळात नवीन बसवलेले मीटर सदोष असल्यानेच वरील समस्या वाढलेल्या आहेत. ग्राहकांच्याकडुन सध्या मीटर सदोष असल्याने, मीटर बदलुन मिळावेत असे अनेक अर्ज महावितरणकडे येत आहेत. पंचविस ते तीस टक्के मीटर सदोष असल्याच्या तक्रारीस आमचीही हा आहे. मात्र वरीष्ठ कार्यालयाकडुन येणारे मीटरच आम्हाला ग्राहकांना पुरवावे लागत असल्याने आमचा नाईलाच आहे. वरीष्ठ कार्यालकडुन येणाऱ्या मीटरची तपासनी तटस्थ यंत्रनेकडुन केल्यास व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या खाजगी एजन्सींच्यावर कारवाई केल्यास ग्राहकांच्या शंभर टक्के समस्या कमी होतील असेही संबधित अधिकाऱ्याने स्पष्ठ केले.\nबिल असे पाहावे :\nग्राहक क्रमांक, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आय डी तपासून पहा.\nबिलाच्या मध्यभागी महिन्याचा उल्लेख आवर्जून पहा.\nबिलिंग युनिटवर तुम्ही राहत असलेल्या भागाचा कोड नंबरची नोंद करून ठेवा.\nदर संकेत - घरगुती, सार्वजनिक सेवा, व्यावसायिक, औद्योगिक हे काळजीपूर्वक पाहावे.\nचालू रीडिंग, मागील रीडिंग, मीटरचे छायाचित्र योग्य आहे का, ते तपासा.\nमोबाईल अॅपसाठी क्यूआर कोड डाऊनलोड करून घ्या.\nस्थिर, वीज, वहन, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क नियमानुसार आकारले आहे का ते तपासा.\nविजेचे घरगुती दर (प्रति युनिट) :\n० ते १०० युनिट : तीन रुपये\n१०१ ते ३०० युनिट : सहा रुपये ७३ पैसे\n३०१ ते ५०० युनिट : नऊ रुपये सात पैसे\n५०१ ते १००० युनिट : ११ रुपये दोन पैसे\n१००० युनिटच्या पुढे : १२ रुपये ४८ पैसे\nअसा आहे महावितरणचा कारभार :\nनियमित मीटर रीडिंग न घेणे\nचुकीच्या रीडिंगप्रमाणे बिले आकारणे\nनादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे\nनवीन वीजजोड वेळेत न मिळणे\nखाजगी एजन्सींवर नियंत्रण नसणे\nलावरच्या मीटरचे छायाचित्र बहुतांशवेळी खराब येणे\nछायाचित्रामध्ये बिलावरील रीडिंग स्पष्ट दिसत नाही\nदुरुस्त करण्याऐवजी संपूर्ण बिल भरण्याची सक्ती\nतीसऐवजी चाळीस-पंचेचाळीस दिवसांनी रीडिंग\nनोटीस न बजावता मीटर काढण्याची कारवाई\nwww.mahadiscom.in हे संकेतस्थळ वारंवार बंद.\nटोल फ्री क्रमांक १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३५ किंवा १९१२ या क्रमांकावरही फारसा प्रतिसाद नाही.\nराजकीय नेते व संघटना झोपेत...\nमहावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाअंतर्गत असणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह थ्ऊर, कुंजीरवाडी अशा तीसहून गावातील 70 टक्क्यांहून अधिक वीज ग्राहकांना त्रासाला सोमोर जावे लागत असताना, या परिसरातील राजकीय नेते व त्यांच्या संघटना याबद्दल आवाज उठवित नसल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधीसह राजकीय कार्यकर्तेही नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरतात. मात्र सध्या निवडणुका नसल्याने या भागातील राजकीय नेते व त्यांच्या संघटना झोपी गेल्याचे दिसून येत आहे.\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nशिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू\nवणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर येथे शनिवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजता वीज पडून महिलेचा मृत्यू झाला; तर अन्य किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव...\nविजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल : जिल्हाधिकारी\nकोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा...\nअदानीच्या वीज देयकांची तपासणी\nमुंबई : अदानी इलेक्‍ट्रीसिटी मुंबई लि.कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने तपासणी ���णि उपाययोजनांबाबत...\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/liver-care-tips-marathi/", "date_download": "2018-12-10T00:00:40Z", "digest": "sha1:BDH6S4EMXRQ2QMZSK43T2ZE4Y2RGA3PR", "length": 14656, "nlines": 163, "source_domain": "healthmarathi.com", "title": "यकृताची काळजी कशी घ्यावी (Liver care tips in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nकशी घ्यावी यकृताची काळजी..\nयकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण कार्य असते.\nयाशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. कोणत्याही कारणांनी जर यकृतामध्ये बिघाड झाल्यास वरील महत्वाच्या क्रिया सुरळितपणे होण्यास बाधा पोहचते.\nयकृत हा असा अवयव आहे की जो अविरतपणे काम करत असतो. आहाराचे पचन झाल्यानंतर त्याचे, सर्व शरीर सुरळीत चालवण्यासाठी मुख्य असणाऱया रक्तात रुपांतर करण्याचे महत्वाचे कार्य यकृतामार्फतच केले जाते. रक्ताशिवाय जीवनाची कल्पनाच करता येणे शक्यच नाही त्यामुळे यकृतासारख्या महत्वपूर्ण अवयवाची काळजी घ्यावी लागते.\nयकृताच्या कार्यास बाधा आणणारे घटक :\n• प्रामुख्याने यकृत विकारांमुळे यकृताच्या कार्यास अडथळा निर्माण होते. यकृत विकार अनेक प्रकारचे असतात. जसे, यकृताचा आकार वाढणे, यकृताला सुज येणे (हिपॅटायटिस), लिव्हर सिरॉसिस, यकृताचा कैन्सर, कावीळ या सारखे यकृत विकार असतात. याशिवाय पचनसंस्थेचे विकार, पित्ताशयाचे विकार यांमुळेसुद्धा यकृताच्या कार्यावर विपरित परिणाम होतो.\n• अयोग्य आहाराच्या सेवनामुळे यकृतामध्ये बिघाड निर्माण होतो. पित्तवर्धक उष्ण, पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, मसालेदार आहारामुळे यकृताचे आरोग्य बिघडते.\n• अति प्रमाणात दारू पाण्यामुळे, तसेच तंबाखू, चुना, सुपारी यांच्या व्यसनामुळे अनेक विषारी घटक शरीरात गेल्याने यकृताचे आरोग्य बिघडते.\n• त्याचप्रमाणे रात्री जागरण करणे, मानसिक ताणतणावांमुळेही यकृताचे आरोग्य धोक्यात येते.\nयकृताच्या आरोग्यासाठी उपाय :\n• योग्य आहार घ्यावा. पित्तशामक, पचनास हलका आहार घ्यावा.\n• तेलकट पदार्थांचे मर्यादितच सेवन करावे. चरबीयुक्त, स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तातील चरबीचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे फैटी लिव्हर हा यकृत विकार उद्भवतो. यासाठी चरबीयुक्त पदार्थ (फॅट्स) जास्त खाऊ नयेत.\n• दारू (मद्यपान), तंबाखू यांमुळे अनेक अपायकारक विषारी घटक यकृत आणि शरीरात जात असतात. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहावे.\n• रात्री पुरेशी झोप घ्यावी. जागरण करणे टाळावे.\n• मानसिक ताणतणाव रहित रहावे.\n• नियमित व्यायाम करावा.\nयकृतासंबंधित खालील आजारांचीही माहिती वाचा..\n• कावीळ मराठीत माहिती व उपचार\n• लिव्हर सिरोसिस माहिती व उपचार\n• पित्ताशयात खडे होणे आणि उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleडोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nNext articleहृद्याचे आरोग्य जपण्यासाठी मराठीत उपाय (Heart care tips in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nकसा असावा पावसाळ्यातील आहार (Rainy session diet in Marathi)\nगरोदरपणात कोणता आहार घ्यावा मराठीत माहिती (Pregnancy diet in Marathi)\nहत्तीरोग आजाराची मराठीत माहिती (Filariasis in Marathi)\nकिडनी फेल होऊ नये यासाठीचे उपाय मराठीत (Kidney failure)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nकॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/hd-kumaraswamy", "date_download": "2018-12-10T01:07:17Z", "digest": "sha1:2UP7QYFEQZK6AGIKNEB7NPXC6BKQVQFB", "length": 27897, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hd kumaraswamy Marathi News, hd kumaraswamy Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMatheran Mini Train: माथेरानची ट्रेन घसरली\n‘कमावत्या पत्नीलाही पोटगीचा हक्क’\nशिक्षण सेवक कार्यकाळ तीन वर्षेच\nगोदामाचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठार\n‘झाडांना श्वास घ्यायला जागा द्या’\nthermometer: थर्मामीटर, नेब्युलायजरही आता ‘औषधे’\nसरकारी वाहनखरेदीत स्वदेशीला प्राधान्य\nramchandra guha: रामचंद्र गुहांना धमक्या\nRam Mandir: राम मंदिरासाठी कायदा करा, RSSच...\n'कारगील घुसखोरीची अडवाणींना पूर्वकल्पना हो...\n'असा' जिंकला वेनेसानं 'मिस वर्ल्ड' किताब\nHassan Rouhani: 'अमेरिकेचे निर्बंध हा आर्थ...\nmiss world 2018: मेक्सिकोची वेनेसा पोन्स न...\nअटकेच्या आडून चीनवर हल्लाबोल\nपरग्रहवासी पृथ्वीवर येऊन गेले\nब्राझील: बँक लुटताना दरोडेखोरांचा गोळीबार,...\nनवे औद्योगिक धोरण मंत्रिमंडळासमोर\nकर्जमाफीचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांनाच\nकंपन्यांना फटका ५५ हजार कोटींचा\nसारस्वत बँकेतर्फे व्हॉटस्अॅप बँकिंग सेवा\nविदेशी चलन धाडण्यात भारतीयच अव्वल\nप्रभाकर महिला प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत\nमुंबई शेवटून दुसऱ्या क्रमांकावर\nInd Vs Aus: भारताला विजयासाठी हव्यात ६ विक...\nIndia Vs Australia: भारताची विजयाकडे वाटचा...\nटीका, खुलासे आणि खिल्ली\nजुनी शस्त्रे, नवी लढाई\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट चित्रपट\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nविराटचं 'ते' टि्वट ठरलं 'गोल्डन ट्विट ऑफ द...\nविक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागण...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात ग..\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा ..\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची ..\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दे..\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर र..\nउत्तराखंडः बागवाल उत्सवाची धूम\nख्रिसमसः जर्मन दूतावासात तयारी सुरू\nमाझे सरकार पाडण्याचे कारस्थान: कुमारस्वामी\nकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवल्यानंतर आज मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कुणाचेही नाव न घेता माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप केला. कुणी कितीही कारस्थाने केली तरी त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वासही कुमारस्वामी यांनी पुढे व्यक्त केला.\nबेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा\nअर्थसंकल्पामध्ये उत्तर कर्नाटकच्या पदरी निराशा पडल्यानं तेथील नागरिक मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कुमारस्वामी सरकारचा आहे. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.\nकेजरीवालांच्या मदतीसाठी ४ मुख्यमंत्र्यांची दिल्लीत धाव\nकर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गेल्य�� ६ दिवसापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीत उद्भवलेला पेचप्रसंग सोडवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी हे चारही मुख्यमंत्री उद्या (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.\nलोकसभा निवडणुकीपर्यंत धोका नाही\n'हे सरकार स्थैर्यसह काम करेल. मला माहीत आहे की वर्षभर तरी मला कोणीही धक्का लावू शकत नाही. किमान वर्षभर तरी मी इथे राहणार आहे, लोकसभा निवडणूक होईपर्यंत मी पदावर कायम आहहे. तोवर मला कोणीही धक्का लावू शकत नाही,' असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केले आहे.\nकुमारस्वामींच्या CMपदास देवेगौडांचा विरोध होता\nकर्नाटकचे मुख्यमंत्री, जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर कर्नाटकात सरकार स्थापन केले असले तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यास माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी विरोध केला होता, अशी माहिती समोर आली आहे. खुद्द कुमारस्वामी यांनीच त्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.\nKarnataka: कुमारस्वामींची परीक्षा; भाजपचा अखेरचा 'डाव'\nकर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा भले अपयशी ठरले असतील, पण भाजपनं अद्याप 'मैदान-ए-जंग' सोडलेलं नाही. एकीकडे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत, तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत.\nKarnataka: कुमारस्वामींना ५ वर्षांची हमी नाही\nकाँग्रेसच्या 'भक्कम' पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी, कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावरील नाट्यावर अद्याप पडदा पडलेला नाही. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं या नाट्याचा पुढचा 'प्रयोग' सुरू झाला आहे.\nHD Kumaraswamy: उद्धवना शपथविधीचे निमंत्रण\nजेडीएसचे नेते कुमारस्वामी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देशातील सर्व प्रादेशिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांबरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी उद्धव यांना फोन करून निमंत्रण दिलं आहे.\nkarnataka: काँग्रेसच्या 'या' आग्रहामुळं चर्चा रखडली\nकर्���ाटकात जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचं सरकार स्थापन होत असून, मंत्रिमंडळाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. दोन उपमुख्यमंत्रिपदे असावीत, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळं नवीन पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, कुमारस्वामींनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यात मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतं.\nKarnataka: कुमारस्वामींच्या शपथविधीला सोनिया गांधी येणार\nजेडीएस नेते कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.\nकर्नाटक मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला\nकर्नाटकातील राजकीय नाट्यावर पडदा पडला असून, आता जेडीएस-काँग्रेस आघाडीचं नवं सरकार स्थापन होणार आहे. २३ मे रोजी जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित करण्यात आला असून, काँग्रेसला २०; तर जेडीएसला १३ मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसशी करार नाही: कुमारस्वामी\nमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसशी कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही, असे स्पष्ट करत जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी पुढची पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार असा दावा केला.\nबुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार: एचडी कुमारस्वामी\nकुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\nकर्नाटकमध्ये अखेर जेडीएस-काँग्रेस आघाडीला राज्यपालांकडून सत्तास्थापनेचं आमंत्रण मिळालं आहे. जेडीएस नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.\nआमचे आमदार फुटणार नाहीत, पण त्यांना सतत धमक्या येत आहेत : शिवकुमार\nबेंगळुरूच्या रिसॉर्टवर असलेल्या आमदारांना धमक्या: गुलाम नबी आझाद\nKarnataka:घोडेबाजारीच्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर\nआमदारांना गळाला लावण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा जेडीएस आणि काँग्रेसने केलेला आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. भाजपवर केलेले आरोप तथ्यहिन आहेत. घोडेबाजारीसाठी काँग्रेस प्रसिद्ध आहे, असे प्रत���युत्तर भाजपने दिले आहे.\nHD Kumaraswamy: कोण आहेत एच. डी. कुमारस्वामी\nकर्नाटक विधानसभा निवडणूकही आतापर्यंतची सर्वात नाट्यमय निवडणूक सिद्ध झाली आहे. आज निकालानंतर अगदी शेवटच्या क्षणी अनपेक्षित बदल झाल्याने कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे स्पप्न भंग पावले.\nकाँग्रेसच्या नेतृत्वाची कसोटी असलेल्या आणि आगामी लोकसभा निवडणूपूर्व मोदी सरकारविषयीचे जनमत म्हणून विशेष महत्त्व...\n‘जदसे’ १० वर्षांनंतर पुन्हा केंद्रस्थानी\nचुरशीने झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जदसे) ३७ जागा मिळाल्या...\nनगर, धुळे महापालिकेत सत्ता कोणाची\nLive: भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी स्कोअरकार्ड\n‘कमावत्या पत्नीलाही पोटगी मागण्याचा हक्क’\n'उज्ज्वला' यश; १० पैकी ९ घरी पोहोचले सिलिंडर\nमराठा आरक्षणविरोधी याचिकेवर आज सुनावणी\nथर्मामीटर, नेब्युलायजरलाही आता औषधांचा दर्जा\nभारतीय खेळाडूंना हौस पाकिस्तानी मालिकांची\nकेबल महागणार; महिना ५०० ₹ मोजावे लागणार\nतूर, हरभरा, उडीद डाळींचे दर गाठणार शंभरी\n'आरक्षणाआडून जातींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न'\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/lethal-injection-new-techniques-capital-punishment-2313", "date_download": "2018-12-09T23:24:09Z", "digest": "sha1:OXAEPNIUM4X4UWX46HL7YMXHIZAHDMPO", "length": 13193, "nlines": 49, "source_domain": "www.bobhata.com", "title": "प्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल !!", "raw_content": "\nप्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल \nएका माणसाने दुसऱ्या माणसाची किंवा अनेक माणसांची केलेली हत्या किंवा खून, याला पूर्वापार सजा करण्याची एकच पद्धत होती ती म्हणजे-गुन्हेगारांना मृत्युदंड देणे. यालाच कॅपिटल पनिशमेंट असेही म्हणतात. कायद्याच्या माध्यमातून जरी ही शिक्षा म्हटली तरी तो एकप्रकारचा खूनच आहे, अशी समजूत असलेल्या बऱ्याच देशांनी गेल्या काही वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा रद्दबातल के���ी आहे. तुम्हाला आठवत असेल तर मुंबई स्फोटाच्या खटल्यात याकुब मेमनला फाशीची शिक्षा झाली, पण अबू सालेम दोषी असूनही त्याला फाशीची शिक्षा देता आली नाही. त्याचे कारण असे की पोर्तुगाल सरकारने प्रत्यार्पणाच्या शर्तीत त्याला फाशी देता येणार नाही ही एक अट घातली होती.\nहा एक आंतरराष्ट्रीय वादविवादाचा विषय आहे. पण याहूनही मोठा वादाचा विषय आहे तो म्हणजे मृत्युदंड ठोठावण्याच्या पद्धतीचा भारतात ब्रिटिश काळापासून दोरखंडाची फाशी देण्याची एकच पद्धत चालत आली आहे. इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशात बंदुकीच्या फैरी झाडून शिक्षा ठोठावली जाते. काही अरब देशात सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते किंवा तलवारीने मुंडके उडवले जाते. काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जनतेद्वारे दगडफेक करून गुन्हेगाराला मारणे, ज्याला ‘लिन्चींग’ असे म्हणतात हा पण प्रघात होता. तर मग वादाचा मुद्दा असा की, गुन्हेगाराला मृत्युदंड द्यावा तो कमीतकमी वेळात, कमीतकमी वेदना होतील अशा पद्धतीनेच द्यावा असा आग्रह काही मानवतावादी संस्थांचा आहे.\nकाही देशांनी यातून एक मध्यममार्ग काढला तो म्हणजे इलेक्ट्रिकच्या शॉकने शिक्षा अंमलात आणणे. या पद्धतीत ज्याला मृत्युदंड दिला जातो त्या व्यक्तीच्या शेवटच्या काही सेकंदात चेहऱ्यावर ज्या वेदना दिसतात त्या बघून इलेक्ट्रिक चेअरवर देखील काही देशात बंदी आणली गेली.\nअमेरिकन संघराज्याच्या प्रत्येक राज्याला सजा देण्याच्या पद्धतीवर स्वातंत्र्य आहे. त्यामुळे काही राज्यात अजूनही इलेक्ट्रिकल चेअर वापरली जाते. औषधशास्त्रात होणाऱ्या प्रगतीमुळे प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्यू देणे हा नवा मार्ग बहुतेक राज्यात आता वापरला जातो. अर्थातच ही अमेरिका आहे, त्यामुळे या पद्धतीवरही आक्षेप घेणारे अनेक लोक समूह किंवा मानवतावादी संघटना आहेत.\nकुठली औषधं कमीतकमी वेळात आणि कमीतकमी त्रासात गुन्हेगाराला मृत्यू देतील याचे अधिकाधिक संशोधन सध्या चालू आहे. यामध्ये रोक्युरीयम ब्रोमाईड (झेमुरॉन) या मज्जातंतूवर परिणाम करणाऱ्या इंजेक्शनचा वापर सध्या अमेरिकेत केला जातो.\nअमेरिकेखेरीज चीन, थायलंड, तैवान, मालदीव, व्हियेतनाम, या देशातही प्राणघातक इंजेक्शनचा वापर केला जातो.\nया इंजेक्शनमध्ये असतं काय \nप्राणघातक इंजेक्शन हे एकच इंजेक्शन नाही तर यात वेगवेगळ्या टप्प्���ात दिल्या जाणाऱ्या रसायनांचे डोस असतात. यामध्ये बार्बीक्युरेट (झोपेचे इंजेक्शन), मज्जासंस्था बंद पडणारे रसायन किंवा औषध आणि पोटॅशियमचे इंजेक्शन असते.\nआता प्रत्यक्षात ही शिक्षा कशी दिली जाते ते बघूया.\nप्रथम गुन्हेगाराला एका स्ट्रेचरवर बंघून ठेवण्यात येते. त्याच्या दोन हातांवर दोन कॅन्युला लावले जातात. कॅन्युला म्हणजे सलाईनसाठी लावण्यात येते तशी सुई. यात फरक फक्त इतकाच असतो की ही सुई टेफलॉनपासून बनवलेली असते आणि सुईची लांबी दीड ते २ इंच असते. दोन्ही हातांना लावलेल्या कॅन्युलापैकी एका कॅन्युलातून सुरुवातीला बार्बीक्युरेटसोडियम थायोपेंटॉलचा डोस दिला जातो. यामुळे गुन्हेगार बेशुध्द पडतो. हा डोस मोठ्या प्रमाणात दिला जात असल्याने श्वसनाची गतीपण मंदावते. त्यानंतर पॅरालेटिक्स (पॅनक्युरोनियम ब्रोमाईड) म्हणजे मज्जातंतूंवर आघात करणारे रसायन ढकलले जाते. त्यामुळे श्वसनपटल आणि फुफ्फुसाचे मज्जातंतू यांच्यामधली सुसंगती नाहीशी होते. यापाठोपाठ सोडियम क्लोराईड दिले जाते, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होते आणि हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो. १० मिनिटात खेळ खल्लास. या दरम्यान कार्डियाक मॉनिटर जोडलेला असतो आणि त्यावरून गुन्हेगाराची स्थितीसमजून येऊ शकते.\nअर्थातच, काही झालं तरी ही एक हत्या आहे. त्यामुळे अमेरिकेतील सामाजिक संस्थांच्या दबावाखाली अमेरिकन औषधी कंपन्यांनी या कारणासाठी औषधे विकण्यावर स्वयंघोषित बंदी घातली. काही संस्थांच्या मते ही पद्धत सुद्धा फाशी इतकीच क्रूर आणि पाशवी आहे. म्हणून केवळ एकाच इंजेक्शनचा वापर याकामासाठी व्हावा असा या सामजिक संस्थांचा आग्रह आहे. या प्रकारच्या फाशीत थोडे विचित्र अनुभव देखील आहेत. एकदा इंजेल डायज नावाच्या एका गुन्हेगाराला ३५ मिनिटं झाली तरीही मृत्यू आला नाही तर दुसऱ्या एका घटनेत एका गुन्हेगाराची नस शोधण्यातच २ तासांचा वेळ लागला. अर्थातच या दोन्हींना मारते समयी अनंत वेदनांना सामोरं जावं लागलं.\nगुन्हेगारांना लवकर आणि कमीतकमी वेदनांनी मृत्यू यावा म्हणून औषधं किंवा मृत्युच्या पद्धतींवर संशोधन होत आहे. पण मुळात असे गुन्हेगारच तयार होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे यावर संशोधन होणं गरजेचं आहे. हो ना मंडळी\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-���ोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43225128", "date_download": "2018-12-10T00:32:37Z", "digest": "sha1:5724QDFSE6NQWF3JF25JEOBC5KQH5O4P", "length": 19180, "nlines": 161, "source_domain": "www.bbc.com", "title": "श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nश्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले\nभरत शर्मा बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा श्रीदेवी यांचा शनिवारी दुबईत मृत्यू झाला होता.\nअभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणाला मिळतो हा सन्मान\nश्रीदेवी यांचा जुदाई चित्रपट 28 फेब्रुवारी 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. योगायोग म्हणजे 21 वर्षांनंतर 28 फेब्रुवारी 2018 रोजी जगाच्या रंगभूमीला त्यांनी अलविदा केला.\n24 फेब्रुवारीला शनिवारी दुबईत श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मंगळवारी भारतात आणण्यात आलं.\nमंगळवारी रात्री अंधेरीच्या लोखंडवालामधल्या ग्रीन एकर्स बिल्डिंगमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव आणण्यात आलं. बुधवारी सकाळी त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला.\n मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'\nडार्क वेब : जिथं भाजीसारखं विकलं जातं कोकेन, हेरॉईन आणि एलएसडी\nGDP मध्ये चीनला मागे टाकत भारताचं एक पाऊल पुढे\nश्रीदेवी यांचं घर ते स्मशानभूमी हे अंतर पाच किलोमीटरचं आहे. या संपूर्ण परि��रात पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.\nप्रतिमा मथळा श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित मान्यवर\nश्रीदेवी यांच्या अंत्यप्रक्रियेदरम्यान एका गोष्टीने साऱ्यांचं लक्ष वेधलं. श्रीदेवी यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. कारण त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.\nराजकीय सन्मानाचा अर्थ म्हणजे अंत्यसंस्कारांची प्रक्रिया राज्य सरकारद्वारा राबवली जाते. निधन झालेल्या व्यक्तीचं पार्थिव तिरंग्यात लपेटलं जातं आणि बंदुकीची सलामीही दिली जाते.\nसाधारणत: मोठ्या राजकीय नेत्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये पंतप्रधान, मंत्री तसंच घटनात्मकदृष्ट्या अतिविशिष्ट पदावरील व्यक्तींचा समावेश असतो. यासंदर्भातला निर्णय केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे घेतला जातो.\nशासकीय इतमामातचा निर्णय कोण घेतं\nप्रतिमा मथळा श्रीदेवी यांची अंत्यसंस्कार प्रक्रिया\nअगदी सुरुवातीला ठराविक लोकांनाच शासकीय इतमामात निरोप दिला जात असे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे.\nस्टेट फ्युनरल किंवा राजकीय सन्मान अर्थात शासकीय इतमामाबाबतचा निर्णय संबंधित व्यक्तीचं समाजाप्रती योगदान तसंच कर्तृत्व हे लक्षात घेऊन घेतला जातो.\nमाजी कायदे तज्ज्ञ आणि संसदीय व्यवहार मंत्री एम. सी. ननाइयाह यांनी रेडीफ संकेतस्थळाला याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, \"शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा निर्णय सरकारच्या विवेकबुद्धीवर घेतला जातो.\"\n' कसे बनतात होळीचे रंग\nव्यक्तीचं सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर असा काही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, सिनेमा क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यात येतो.\nसाधारणत: संबिधित राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतात. निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याविषयीची माहिती दिली जाते. यामध्ये पोलीस कमिशनर, डेप्युटी पोलीस कमिशनर, पोलीस निरीक्षक यांचा समावेश असतो. या सगळ्या अधिकाऱ्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची जबाबदारी असते.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले महात्मा गांधी पहिले व्यक्ती होते.\nयांच्याव्यतिरिक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांना राजकीय सन्मानानं निरोप देण्यात आला होता.\nअन्य कोणाला मिळाला सन्मान\nया राजकीय नेत्यांव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांनाही शाही इतमामात अंतित निरोप देण्यात आला होता. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. मात्र सामाजिक क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.\nप्रतिमा मथळा गेल्यावर्षी ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते.\nहजारो अनुयायी असलेल्या सत्यसाईबाबांना हा मान मिळाला होता. 2011 मध्ये सत्यसाईबाबांचं निधन झालं होतं.\nगृह मंत्रालयात अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या एस. सी. श्रीवास्तव यांनी याबाबत बीबीसीला आणखी माहिती दिली. राज्य सरकार आपल्यावतीनं याबाबतचा निर्णय घेतं. कोणाला हा सन्मान द्यायचा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार राज्य प्रशासनाला आहे.\nहा सन्मान मिळणाऱ्या श्रीदेवी या चित्रपट क्षेत्रातील पहिल्याच आहेत का असं विचारलं असता ते म्हणाले, \"मला असं वाटत नाही. याआधी शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते.\"\nशशी कपूर यांनाही सन्मान\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं होतं. त्यांना हा सन्मान मिळाला होता. मात्र त्याआधी निधन झालेल्या राजेश खन्ना, विनोद खन्ना आणि शम्मी कपूर यांना हा सन्मान देण्यात आला नव्हता.\nराज्य सरकारनं राजकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळतात. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यास देशभरात प्रक्रिया राबवली जाते. अनेकवेळा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.\nप्रतिमा मथळा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना राजकीय सन्मान मिळाला होता.\nकेंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर काय प्रक्रिया राबवली जाते\nध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो. राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.\nसार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येतं.\nपार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येतं.\nअंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.\nपं���प्रधानपदी असताना निधन झालेल्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात येतो. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचा यात समावेश आहे.\nहा सन्मान मिळणाऱ्या इतर व्यक्ती\n मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'\n#RealityCheck | पाकिस्तानने खरंच चिनी भाषेला अधिकृत दर्जा दिलाय का\nएका दिवसात तो 200 सेल्फी काढतो\nयेडियुरप्पा : लिंगायत मतांसाठी मोदींनी मोडला स्वतःचा नियम\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nVHP ची दिल्लीत धर्मसभा, जुनाच संकल्प करून कार्यकर्ते परतले\nRBIची स्वायत्तता देशाच्या हिताची - अरविंद सु्ब्रह्मण्यम\n'...म्हणून मी येशूशी लग्न करून कुमारिका राहण्याचं ठरवलं'\nकतार ओपेकमधून बाहेर पडल्याने तेल उत्पादनावर किती परिणाम होईल\n'एक कॅन पाण्यासाठी 30 रुपये लागतात, गरिबांनी काय करावं'\n'मुळशी पॅटर्न फक्त पुण्याचीच नाही, विस्तारणाऱ्या प्रत्येक शहराची कथा'\nउदानी हत्या प्रकरणात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यला अटक\nफ्रान्स : यलो व्हेस्ट आंदोलन चिघळलं; अनेकांची धरपकड\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-p-chidambaram-criticizes-central-government-61604", "date_download": "2018-12-10T00:50:12Z", "digest": "sha1:6AUTMHQRE3BR54ZBWWHZPRA7ZB67NEKU", "length": 15192, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune News: P Chidambaram criticizes central government जीएसटी नव्हे; हा तर टॅक्‍स टेररिझम: पी चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nजीएसटी नव्हे; हा तर टॅक्‍स टेररिझम: पी चिदंबरम\nरविवार, 23 जुलै 2017\nगोष्टी अधिकाधिक वाईट होत गेल्या आहेत. आपला विकासदर 7 टक्के आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल नक्की कुठल्या अर्थशास्त्राच्या आधारावर मोदी सरकार आपला विकासदर मोजू पाहत आहे \nपुणे - माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज (रविवार) जीएसटी, जम्मु काश्‍मीर, गोरक्षा, दहशतवाद अशा विविध मुद्यांवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. सरकारने पुरेशी तयारी न करताच जीएसटी आणल्याचा आरोप करत चिदंबरम यांनी देशात या सरकारने \"टॅक्‍स टेररिझम' आणल्याची टीका केली.\nकाश्मीर सुरक्षा, नक्षलवाद आणि माओवाद हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानं आहेत. 'मॉब लिंचिंग' हे याच मालिकेतील नवं आव्हान आहे \nकाश्मीरमध्ये भाजप-पीडीपी यांचं सरकार आल्यापासून परिस्थिती वाईटहुन वाईट आणि गंभीर झाली आहे. काश्मीर खोऱ्याला जणू वाळीत टाकण्यात आलं आहे. सरकार त्यावर सतत लष्करी धाकातून उत्तर शोधू पाहत आहे. हे गंभीर आहे.\nआज रोज दोन-तीन जवान हुतात्मा होत आहेत. हे का होत आहे त्यांच्या हौतात्म्याचं आपल्याला काही गांभीर्य आहे की नाही त्यांच्या हौतात्म्याचं आपल्याला काही गांभीर्य आहे की नाही सरकारच्या 'प्रयत्नांनी' काय फरक पडला आहे सरकारच्या 'प्रयत्नांनी' काय फरक पडला आहे सीमेवर शांतता आली आहे का सीमेवर शांतता आली आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील \nईशान्य भारतात भाजपच्या धोरणांमुळे अनेक सरकारं कमकुवत होत चालली आहेत. ईशान्य भारतात आपला प्रवेश करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून भाजप त्या भागाला अधिक कमकुवत करत आहे...\nजमावाला एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार आज कुणी बहाल केला हा खुनशी आत्मविश्वास या जमावाला दिला कुणी हा खुनशी आत्मविश्वास या जमावाला दिला कुणी आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, हा आत्मविश्वास या गोरक्षकांच्या जमावाला मिळाल्यामुळे हा उन्माद वाढला आहे. या विश्वासामागे अर्थातच भाजप आहे...\nआज जीएसटीचा उदोउदो करणाऱ्या भाजपने एकेकाळी आम्ही प्रस्तावित केलेल्या जीएसटी विधेयकाला विरोध केला होता, हे विसरू नका. बिस्किटं वेगळ्या रेट ने आणि चॉकलेट वेगळ्या, मग किटकॅट कुठल्या रेट ने देणार \n हा अजूनही आहे मल्टि रेट टॅक्स \nपुरेशी तयारी न करताच हा कर लागू करण्यात आला आहे. आम्ही सुचवलं होतं की दोन महिने प्रायोगिक तत्वावर जीएसटी राबवून बघा. पण त्यांनी थेट लागू केला. हे सरकार 'टॅक्स टेररिझम' आणत आहे.\nआयुर्वेदावर 18 टक्के कर ... आणि दुसरीकडे तुम्ही त्याचा जगभर प्रचार करत आहात. सरकारने जीएसटी बद्दलचा विरोध, निषेध यांची दखल घेतलीच पाहिजे.\nगोष्टी अधिकाधिक वाईट होत गेल्या आहेत. आपला विकासदर 7 टक्के आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल नक्की कुठल्या अर्थशास्त्राच्या आधारावर मोदी सरकार आपला विकासदर मोजू पाहत आहे \nनोटांबंदी नंतर नोटा मोजायला तिरुपती हून जरी मशिन्स आणली असती तरी मोजून झाले असते परत आलेले पैसे...\n'इंदू सरकार'ला विरोध हे काही जणांनी केला आहे. हा विरोध काँग्रेसचा अधिकृत विरोध नाही. इंदु सरकार हा प्रश्न सेन्सॉर बोर्डाचा आहे.\nउच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात....\nआर्थिक विकास ही सातत्याने चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि तिचे मोजमाप करणे हा प्रांत आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा. पूर्णपणे व्यावसायिक...\nडीसीसीवर कारवाईची टांगती तलवार\nसोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक नियुक्‍ती होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्च...\nमागितला ढीग, मिळाला कण\nसातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा...\nसेंद्रिय शेती आरोग्याची गरज\nबदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच...\nदुष्काळावर कायमस्वरुपी मात हवी\nपुणे - राज्यात १९७२ च्या तुलनेत यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी सरकारने एक लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-boxing-floyd-mayweather-68840", "date_download": "2018-12-10T00:58:16Z", "digest": "sha1:5BNCADMX2CMBUNUWKXS4PSFAZ4QJFRME", "length": 12010, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news boxing Floyd Mayweather विजेतेपदासह मेवेदरची निवृत्ती | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nलास वेगास - अव्वल बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने दहाव्या फेरीत कॉनर मॅकग्रेगॉर याला ‘नॉक आउट’ पंच देत ‘सुपर फाइट’ लढत जिंकली. त्याचा कारकिर्दीमधील सलग ५०वा विजय ठरला. या विशेष लढतीसाठी मेवेदरने दोन वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आयर्लंडच्या या मार्शल आर्टमधील स्टारविरुद्ध खेळताना मेवेदरला कुठलेच कष्ट पडले नाहीत. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. दहाव्या फेरीत मेवेदरच्या डाव्या हाताच्या ‘हूक्‍स’च्या फटक्‍यांनी मॅकग्रेगॉर पुरता निष्प्रभ झाला आणि रिंगेच्या ‘रोप्स’वर पडला.\nलास वेगास - अव्वल बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने दहाव्या फेरीत कॉनर मॅकग्रेगॉर याला ‘नॉक आउट’ पंच देत ‘सुपर फाइट’ लढत जिंकली. त्याचा कारकिर्दीमधील सलग ५०वा विजय ठरला. या विशेष लढतीसाठी मेवेदरने दोन वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आयर्लंडच्या या मार्शल आर्टमधील स्टारविरुद्ध खेळताना मेवेदरला कुठलेच कष्ट पडले नाहीत. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. दहाव्या फेरीत मेवेदरच्या डाव्या हाताच्या ‘हूक्‍स’च्या फटक्‍यांनी मॅकग्रेगॉर पुरता निष्प्रभ झाला आणि रिंगेच्या ‘रोप्स’वर पडला. त्या वेळी पंच रॉबर्ट बिर्ड यांनी हस्तक्षेप करून लढत थांबवली आणि मेवेदरला तांत्रिक गुणांवर विजयी घोषित केले. या लढतीनंतर मेवेदरने सलग ५०वा विजय मिळविल्यावर बॉक्‍सिंगमधून कायमस्वरूपी निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nपुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पुणेकर\nपुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nविद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी ��ाष्ट्रकुल...\nवर्ध्यातील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीमध्ये पटकाविले सुवर्णपदक\nनागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने राज्य मैदानी स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mns-66703", "date_download": "2018-12-10T00:05:55Z", "digest": "sha1:YMSJ2LG5WMJJ5DGBIX3HGHJ3QPCLNYNZ", "length": 11748, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mns स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमध्ये मनसेकडून वाघा बॉर्डरची प्रतिकृती | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमध्ये मनसेकडून वाघा बॉर्डरची प्रतिकृती\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nभांडुप - स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील मेहुल सर्कलजवळ मनसेच्या सोहळ्याला नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. या वेळी मनसेकडून साकारण्यात आलेल्या वाघा बॉर्डरच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.\nभांडुप - स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील मेहुल सर्कलजवळ मनसेच्या सोहळ्याला नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. या वेळी मनसेकडून साकारण्यात आलेल्या वाघा बॉर्डरच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंड अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्यातर्फे दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सोहळा करण्यात येतो. प्रभात फेरी काढून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले ड्रिल सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनला. अमर जवान स्मारकाला आदरांजली वाहून सैनिकांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याला मुलुंडकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एक साथ राष्ट्रगान केले. या सोहळ्याला पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील आणि सहायक पोलिस निरी���्षक दीपक वारके, तसेच मनसेचे सर्व उपाध्यक्ष, कार्यकर्ते हजर होते. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात दिल्लीच्या लाल किल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती.\n\"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती...\nऔरंगाबाद - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कायदा १९९६ नुसार असंघटित कामगारांना घर बांधण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्याची...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nलोकप्रिय नेता असल्याने माझ्यावर हल्ला : आठवले\nमुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर काल (शनिवार) हल्ला करण्यात आला. त्यावर आज त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ''मी...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60489?page=1", "date_download": "2018-12-10T00:03:04Z", "digest": "sha1:4MYXJIRJJO52FYNQKL44WVYW22MX6SHI", "length": 22644, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नैरोबी - एक पुनर्भेट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नैरोबी - एक पुनर्भेट\nनैरोबी - एक पुनर्भेट\nनैरोबी हे माझे आवडते शहर. एक कारण वर्षभर असणारे सुखद हवामान आणि दुसरे म्हणजे तिथे भरभरुन फुलणारी फुले. दूधाची, फळे आणि भाज्यांची रेलचेल ही देखील कारणे आहेतच.\nमध्यंतरी एकदा व्हाया नैरोबी आलोच होतो पण त्यावेळी मोजके तास ट्रांझिट मधे होतो, शहरात जाता आले नाही.\nयावेळेस माझे लुआंडा नैरोबी विमान तासभर लेट झाले आणि मला नैरोबी मधे मुक्काम करावा लागला. हॉटेल\nवगैरे व्यवस्था, केनया एअरवेज ने केली होती. माझ्या हाताशी अर्धा दिवस होता आणि त्याचा भरपूर फायदा मी\nज्या हॉटेल मधे मुक्काम होता, तिथूनच मी एक टुअर घेतली आणि काही ठिकाणांना भेट दिली, थोडा वेळ मी ज्या\nभागात ( नैरोबी वेस्ट ) रहात होतो, तिथे भटकलो. त्याची हि चित्रमय झलक.\n1) साधे बाभळीचे झाड केनयात असे ताडमाड वाढते\nनैरोबी शहराला जवळ जवळ लागूनच त्यांचा नॅशनल पार्क आहे. तो खुपच मोठा आहे पण त्याला लागूनच\nनैरोबी सफारी वॉक, प्राण्यांचे अनाथालय वगैरे आहे. त्या पार्क मधे सिंह, बिबळे, चित्ते, हरणं, जिराफ, झेब्रा,\nशहामृग वगैरे प्राणी सहज दिसतात. त्याला लागून असलेल्या एका पार्कात काही प्राणी आहेत तिथे मी भेट दिली.\nतिथले प्राणी आहेत रुबाबदार पण पिंजर्यात असल्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत.\nकेनयामधील प्राण्यांबद्दल माझे आणखी एक निरिक्षण म्हणजे ते प्राणी विमानांना आणि माणसांना अजिबात बूजत\nनाहीत. अगदी नजरेला नजर देऊन बघतात.\n7) हे रानडुक्कर रस्त्यावरच होते.\n8) ही पण ( शांतपणे रस्ता मोकळा व्हायची वाट बघत होते )\nनंतर नैरोबीतल्या काझुरी फॅक्टरीला भेट दिली. या फॅक्टरीत सिरॅमिक चे मणी तयार करतात. हे मणी हातांनीच\nतयार करतात. मग त्यांचे रंगकाम करतात. हि सर्व प्रक्रिया तिथे बघता येते. तिथे अर्थातच विक्रीव्यवस्था आहे,\nपण त्यातून काही मणी निवडणे म्हणजे महाकठीण काम आहे.\nहि फॅक्टरी नैरोबीतल्या करेन भागात आहे. या भागात नैरोबीतल्या अतिश्रीमंत लोकांची घरे आहेत पण ती घनदाट\nझाडीत लपलेली आहेत. त्या भागातून गाडीने फिरतानाही खुप छान वाटते. तिथल्या रस्त्यांचे काही फोटो देतो आहे.\nनंतर मी जिराफ सेंटर ला भेट दिली. ( हा थोडा पैसे कमवायचा प्रकार वाटला मला पण ठिक आहे )\nया भागाला लागून जे जंगल आहे तिथले काही जिराफ आपल्याला जवळून बघता येतात. त्यांना हाताने भरवता येते.\nत्यांन��� खाण्यासाठी म्हणून काहि प्रकार आपल्या हातात देतात आणि ते बघून काही जिराफ तिथे बांधलेल्या एका\nगॅलरी जवळ येतात. जीभ लांब करून ते आपल्या हातातले खाणे खातात. मी तिथे ऊभा होतो, तर एका जिराफाने\nमाझा गालच चाटला. ( अजून शिरशिरी येते तो स्पर्श आठवून ) तिथे सुवेनियर शॉप आहे. तिथल्या झाडांवर\nमला दोन वेली आढळल्या आणि त्यांची फुले फारच सुगंधी होती.\n15) जिराफाचे अगदी जवळून दर्शन\n16) तिथल्या सुवेनियर शॉपचे कल्पक डिझाईन\n17 ) हिच ती सुगंधी फुले\n18 ) हि फुले पण सुगंधी होती\nनंतर तिथल्या हत्तींच्या अनाथालयाला भेट दिली. ही जागा पर्यटकांसाठी फक्त दुपारी अकरा ते बारा, या वेळातच\nउघडी असते. या वेळात तिथे हत्तींच्या पिल्लांना दूध पाजण्याचा कार्यक्रम असतो. जवळ्यच्या जंगलातून हि आईविना\nअसलेली पिल्ले हाकारत आणतात. ती आणताना बालगजाननांचा भास होत राहतो. आल्या आल्या बाटलीने\nजवळजवळ ५/६ लिटर्स दूध, घटाघट पितात आणि मग खेळायला सुरवात करतात. चिखलात लोळणे, अंगाला माती\nफासणे, एकमेकांना ढूश्या देणे असले चाळे सुरु करतात. त्यांना बघणे फार मौजेचे असते.\nहि पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना जंगलात सोडायचा प्लान आहे. माझ्या मनात मात्र वेगळे विचार आले. आफ्रिकन\nहत्ती, आपल्या आशियाई हत्तींपेक्षा वेगळे असतात. ते आकाराने आणि ताकदीनेही मोठे असतात. पण ते\nमाणसाळत नाहीत ( म्हणजे आपल्याकडच्या प्रमाणे त्यांना देवालयांच्या सेवेला जुंपलेले नसते कि त्यांच्याकडून\nओझी व्हायली जात नाहीत. ) तरीही केनयातील हत्ती आणि तिथली माणसे यांच्यात एक भावबंध आहे. तिथल्या\nवाळवंटात पाणी शोधायला हत्तींची मदत होते ( म्हणजे हत्ती जे पाणी शोधतात ते माणसे वापरतात ) आणि\nकृतज्ञता म्हणून हत्तींसाठी ते लोक पाणी काढून ठेवतात. याचे चित्रीकरण बीबीसी ने ह्यूमन प्लॅनेट मधे केलेले आहे.\nतर ही पिल्ले पुढे माणसांशिवाय राहू शकतील काय त्यांना बाकीचे हत्ती स्वीकारतील काय \n22 ) एका बाजूला हत्तींचा खेळ चालला होता, तर तिथल्याच एका टेबलावरून हा त्यांच्यावर लक्ष ट्\nत्यानंतर मी नैरोबी वेस्ट भागात भटकलो. तिथे फुललेला झकरांदा, दिल्ली सावर बघितली, जून्या सुपर्मार्केट\nमधे थोडीफार खरेदी केली, तिथल्या झाडांवरची कोरी पक्ष्यांची घरटी बघितली... आणि अर्थातच फुले टिपली.\n23 ) केनयामधला भरभरून फुललेला झकरांदा\n24 ) झकरांदाचा क्लोज अप\n25 ) हि माझ��या घरामागची गल्ली\n26 ) या फुलांवर मी एक लेख लिहिला होता\n27 ) हि कोरी पक्ष्यांची वसाहत\n28 ) दिल्ली सावर\n31 ) अगदी नखाएवढी होती हि फुले\n32 ) जास्वंदीचा वेगळा प्रकार\n37 ) आघाड्याचा तूरा\n40 ) अगदी खोटी वाटेल अशी, पण खरी वेल\nपरत कधी येऊ... असा विचार करतच विमानतळावर परत आलो.\nनैरोबी - एक पुनर्भेट\nमस्त मस्त सुंदर प्रची,\nमस्त मस्त सुंदर प्रची,\nछान फोटो. दॄष्य मेजवानी अनाथ\nछान फोटो. दॄष्य मेजवानी\nअनाथ हत्तींबद्दल वाचुन वाईट वाट्ले. त्यांना हात लावायची इच्छा झाली.\nअमा, शाकाहारी लोकाना पण\nशाकाहारी लोकाना पण नैरोबी भरपुर पर्याय उपलब्ध आहेत. अनेक शाकाहारी हॉटेल्स आहेत. गुजराथी, पन्जाबी जेवण उपलब्ध आहे आणि ते अत्यंत चवदार असते.\nती हत्तीची बाळे माणसांची अजिबात दखल घेत नाहीत. एकमेकांना ढुशी देताना कधी कधी एखादे पिल्लू प्रेक्षकांकडे ढकलले जाते, कधी कधी ते आपणहून माणसांजवळ येतात.\nहत्तीच्याच काय सिंह वगैरे प्राण्यांच्या पिल्लाना हाताळायची पण सोय आहे नैरोबी मधे.\nवॉव फोटोज.. नैरोबी दर्शन\nवॉव फोटोज.. नैरोबी दर्शन बद्दल धन्यवाद दा..\nमस्तच प्रचि दा... मन प्रसन्न\nका तर मला लोकांनी प्राण्यांबरोबर राहिलेलं आवडत नाही... म्हणजे ते (लोकं) त्यांच्यामधे (प्राण्यांमधे) राहिलेले आवडतं मला पण प्राण्यांना स्वतःबरोबर ठेवलं कि जीवावर येत ..\nचित्ता आणि सिंह... दोघेही\nचित्ता आणि सिंह... दोघेही मस्तच.. मला बघायचे आहे..\nएकदा गीर ची सफर करावी म्हणते..\nआत्ता काही दिवसांपूर्वी कात्रज मधे गेली होती.. सर्वात जास्त ओढ तिथल्या सापांची आणि वाघाची..\nपांढरा वाघ खुप थकलेला दिसला मला.. तोच नेहमीचा बेंगॉल टायगरने खुप पळवलं आम्हाला... खुप खुप खेळला.. इकडे तिकडे पळणं, गवतात लोळणं सगळी मज्जाच मज्जा..\nमग आठवली जिम कॉर्बेट आणि अतुल यांची पुस्तके.. काय त्याचा रुबाब... त्याची टेरिटोरी प्र्त्यक्षात कसली मोठ्ठी असते आणि इथं त्या एवढुश्या खुराड्यात त्याला ठेवलं जातं हा विचार करुन एकदम कससं झालं..\nखरं तर साध्या पोपटाला पन पिंजर्‍याआड बघवत नाही मला.. कुत्र्यांना साखळीने बांधुन ठेवलेल आवडत नाही (ऑफकोर्स त्याला ट्रेन करुन मग मोकळ ठेवायच्या मताची आहे मी) तर इथं तो एवढा राजबिंडा प्राणी त्या छटाकभर जागेत ठेवलेला बघुन उदास व्हायला झालं अन् मग लगेच काढता पाय घेतला..\nप्राण्यांना पिंजर्‍यात ठेवलेले मलाही आवडत नाही. नैरोबीच्या नॅशनल पार्क मधे ते मुक्तपणे फिरत असतात आणि ते सहज दिसतातही. पण होते काय कि, एखाद्या सिंहाने शिकार केली असेल तर सर्व प्रवासी गाड्या त्याच्या सभोवती जमा होतात. आणि तो पठ्ठ्या पण त्यांना न बिचकता शिकारीवर ताव मारतो.\nअ‍ॅनिमल सफारी हे पुर्व आफ्रिकेतील देशांचे ( केनया, युगांडा, टांझानिया ) उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. आणि तिथे वन्य जीवांची देखभालही चांगली केली जाते. भारतातील चित्ता कधीच नामशेष झाला पण केनयात तो अजून टिकून आहे.\nवाघाच्या तुलनेत बिबट्या आणि त्याच्या तुलनेत चित्ता आकाराने खुपच लहान असतात, पण त्यांची दशहत जबरदस्त असते.\nआयला दिनेशदांचा धागा अन कसा\nआयला दिनेशदांचा धागा अन कसा मिस झाला बुआ एकच नंबर धागा आहे हा तर\nमला कॉर्बेट ची पुस्तक वाचुन\nमला कॉर्बेट ची पुस्तक वाचुन वाघ कमी पण बिबट्याचीच भिती जास्त वाटते.. असो..\nभारतातील शेवटचा चित्ता १९५१ मधे मारल्या गेला..\nमध्यंतरी भारतीय सरकारने भारतात काही चित्ते आयात करुन त्यांना जोपासण्याचं ठरवलं होत असं वाचण्यात आलं पण लोकांची या गोष्टीला तीव्र नाराजी आहे त्यामुळे हा मुद्दा अजुन ऐरणीवर आणला नाहीए अस ऐकलय मी...\nवाघ, बिबट्याच्या मानाने सिंह खरच राजासारखा राहतो अस बर्‍याच वाचनाअंती दिसतयं..\nमाणसांना बिचकण दूर ते त्यांच्याकडे ढुंकुनही पाहत नाही अस सगळीकडे वाचलय अन आता इथही..\nछान दर्शन घडवलं दिदा.. परत एकदा.. _/\\_\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-decide-take-action-frp-pending-factories-6863", "date_download": "2018-12-10T00:40:02Z", "digest": "sha1:KCE25CU2VEMFENV2GYCHTYE4VXGPXISV", "length": 15774, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Decide to take action on FRP pending factories | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईबाबत निर्णय घ्या\nएफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईबाबत निर्णय घ्या\nसोमवार, 26 मार्च 2018\nकोल्��ापूर : एफआरपी मुदतीत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आंदोलन अंकुश या संघटनेने ८ मार्च २०१८ ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसारच न्यायालयाने हा आदेश दिल्याचे श्री. चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.\nकोल्हापूर : एफआरपी मुदतीत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आंदोलन अंकुश या संघटनेने ८ मार्च २०१८ ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसारच न्यायालयाने हा आदेश दिल्याचे श्री. चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले, ‘‘शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना घातलेल्या अटी नुसार, ऊस काढणीनंतर १४ दिवसांत शेतकऱ्याला एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र १५ डिसेंबर पासून तुटलेल्या उसाची बिले कारखान्यांनी संगनमत करून थकवली आहेत. तसेच परस्पर बैठक घेऊन एफआरपी केवळ २५०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. मात्र शेतकऱ्याची ही फसवणूक असल्याचा आरोप करीत साखर कारखानदारांविरोधात आंदोलन अंकुश या संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक, आणि साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी देखील न्याय मिळत नसल्याने अखेर ८ मार्च २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयात आंदोलन अंकुश या संघटनेच्या वतीने पुनरयाचिका दाखल करण्यात आली होती.\nत्यानुसार न्यायालयाने याचिकाकर्ते यांचे म्हणणे एकूण घेत साखर आयुक्त पुणे यांनी, एफआरपी न देणाऱ्या साखर कारखांन्यावर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यास, यापुढे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला. या वेळी, विकास सश्वरे, रघुनाथ पाटील, प्रभाकर ��ंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी माने आदी उपस्थित होते.\nएफआरपी fair and remunerative price frp साखर मुंबई उच्च न्यायालय आंदोलन agitation २०१८ 2018 ऊस पुणे\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shailu010.blogspot.com/2009/01/blog-post_26.html", "date_download": "2018-12-10T00:22:37Z", "digest": "sha1:RGFVA3YFVTAC7JP2ATE24OVGYC47G6DD", "length": 16306, "nlines": 86, "source_domain": "shailu010.blogspot.com", "title": "जाणता राजा: महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार", "raw_content": "\nअधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे\nमृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nसंतती छत्रपती संभाजीराजे भोसले,\n'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\n१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.\nमहाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार हो\nते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी ��ालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत. काझी हैदर शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले. शमाखान सरदार कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली. सिद्दी अंबर वहाब हवालदार जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले. रुस्तमेजनमा शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले. इब्राहीम खान आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला. दौलतखान आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४) सिद्दी मिस्त्री आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला. सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार. दाऊतखान आ���माराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला. इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.\n(प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...)\nलिखाण क्षेत्र वीर पुरुष\nगुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही\nहा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय\nका कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा\nहे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २\nहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर\nआमच्या या प्रयत्नाला मान्यवरांची दाद\nनम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार ���ाहित याची नोंद घ्यावी\nजगभरातुन वाचाकांनी दिलेल्या भेटी\nआम्हाला आवडलेले काहि ब्लॉग\nबाजीराव पेशवे - सारांश.\nमहाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला\nमहाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार\nराजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...\nहिंदूपतपातशाहीतील संक्रांतिची भयाण आठवण\nजगभरातुन मिळणारा प्रतिसाद पाहा\nटिप:या ब्लॉगची मुख्य भाषा मराठी असल्यामुळे अचूक शोध घेण्याकरिता मराठी फॉन्टचाच वापर करावा.\nमराठी फॉन्ट इथून डाऊनलोड करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/vishwas-nagre-patil-expriance/", "date_download": "2018-12-10T00:22:56Z", "digest": "sha1:HRLMI5RWIJLTFDZTYDERJNGIOT3T4VDI", "length": 15272, "nlines": 203, "source_domain": "marathimotivation.in", "title": "पेनची नळी!! - I.P.S. विश्वास नांगरे पाटील यांना आलेला सुंदर अनुभव... - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल पेनची नळी – I.P.S. विश्वास नांगरे पाटील यांना आलेला सुंदर अनुभव…\n – I.P.S. विश्वास नांगरे पाटील यांना आलेला सुंदर अनुभव…\nमित्रानो आज आपण खूप सुंदर लेख वाचणार आहोत. हा लेख I.P.S विश्वास नांगरे पाटील यांना आलेला एक सुंदर अनुभव त्यांचाच शब्दात दिलेला आहे नक्की वाचा\nपुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो. एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याच जाणवलं. चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती. गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला ‘तो’ उभा होता.. नजर माझ्याकडे.\nमी त्याला जवळ बोलावलं ..\nतो मानेनच नाही म्हणाला …\nमाझी उत्सुकता वाढली …\nपाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही ���न रिफील संपलेला रुपयाचा पेन ( use & throw ) त्यान दाखवला.\n..”पेनची नळी संपली …\nघेऊन द्या न ..\nमी ५ रुपये दिले.\nतो ..”पैसे नको नळी घेऊन द्या”\nतो “माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही. मी जितके फुकटचे पैसे घेइल तितक माझ्या मायच आयुष्य कमी हुइल .\nत्याच उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं. माझी माणुसकीची नशा खाडकन उतरली. दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.\nमी गाडीतून उतरलो …त्याच नाव विचारल ..बंड्या .\nबंड्या मला टपरी कडे घेऊन गेला ..\nपेन घेतल्यावर बंड्या खुलला\nमाझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. .\nमी :- कितवीत आहेस \nबंड्या:- मराठी ७ वित …\nमी :- काय लिहितोस \nबंड्या :-निबंध… माझी आई \nमी :- कुठ राहतोस \nबंड्याने शेताकड बोट दाखवलं …लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर\nजागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती.\nमी वही हातात घेऊन चाळली…\nबंड्या झेड पी च्या शाळेत होता.\nत्याच पूर्ण नाव वाचल.\nअन मग विचारल “माझ्याकडच नळी का मागितली ..\nमी परत विचारल “इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.\nबंड्या : “तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .\nमग मी सगळीकडे बघितलं …बरेचसे लोक टी शर्ट वर होते .काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ..\nबंड्याचे निरीक्षण अचूक होते …\nमाझ्या खिशाला माझा आवडता पेन होता .\nमी : “तुला कोण व्हायचं \nबंड्या : “मास्तर म्हणले कि मी खूप अभ्यास केला कि फौजदार होईल … \nमला त्याच उत्तर आवडल …\nमाझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते …\nस्वताच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्कारशी जोडणाऱ्या त्या माउलीला अन निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याच स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.\nमाझ्या खिशाचा आवडता पेन काढला. बंड्या च्या खिशाला लावला. त्याच्या खांद्यावर हात ठेवला ..अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरसी शेकह्यांड करून गाडीत बसलो.\nतो गाडीकडे बघत हात हलवत होता …\nमी निश्चिंत होतो ……..\nजो पर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाच भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली ……\nआमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा\nमित्रानो आवडला का लेख कळवा कॉमेंट मध्ये. धन्यवाद..\nPrevious articleजग��तील 10 सर्वात महागडे कार, किंमती ऐकून थक्क व्हाल.\nNext articleमिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nमला मान. श्री. विश्वास नांगरे पाटील साहेबांचे सगळेच लेख आवडतात, त्यांचा लेख लहान असतो विषय देखील छान असतो.. मला त्यांच्या लेखातून प्रेरणा मिळते . आशा करतो, त्यांचे लेख मला सतत असेच वाचायला मिळोत……\nखूपच छान लेख आहे हा. आशा करतो विश्वास नांगरे पाटील सरांचे असे अनेक लेख आम्हाला वाचायला मिळतील.\nहा लेख अतिशय उत्त आहे हा लेख वाचल्यावर मी तरी निःशब्द आहे\nखूप सुंदर लेख आहे\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-09T23:46:41Z", "digest": "sha1:ADDWH74YIWOPZKXAHPTKNW2BYMSJKCZQ", "length": 13896, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरी येथील गोविंद बावणे यांचे निधन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari भोसरी येथील गोविंद बावणे यांचे निधन\nभोसरी येथील गोविंद बावणे यांचे निधन\nभोसरी, द���. ११ (पीसीबी) – भोसरीतील कृष्णानगर येथील गोविंद तुकारामजी बावणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते.\nत्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण बावणे यांचे ते वडील होते. शिवाय कृष्णानगर सचिन जेष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते.\nPrevious articleचिंचवडमध्ये पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून वाहनांची तोडफोड\nNext articleजुना बाजार होर्डिंग दुर्घटने प्रकरणी कॅप्शन या जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक\nभोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nदेवेंद्र फडणवीस यांनी केला विक्रम; विलासराव देशमुखांपेक्षा जास्त काळ राहिले मुख्यमंत्रीपदावर...\nकणकवलीत शरद पवार, नारायण राणे भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण\nअशोक चव्हाण खोटारडे, आघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा नाही – इम्तियाज जलील\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभोसरीत मिनी बसच्या धडकेत १२ वर्षीय बालकाचा मृत्यू\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/articlelist/2429656.cms", "date_download": "2018-12-10T01:09:32Z", "digest": "sha1:KZOO24SOIJVWJYYIEPOD6OPLPWRFIQOJ", "length": 8437, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\nRajeshwar Udani Murder: धावत्या कारमध्ये केली हिरे व्यापाऱ्याची हत्या\nघाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन पवार आणि निलंबित पोलिस कॉन्स्टेबल दिनेश पवार याला न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघ...\nपदव्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्हUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\n‘झाडांना श्वास घ्यायला जागा द्या’Updated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nबँक खाते हॅक करून लाखोंची फसवणूकUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nअसामान्य कर्तृत्वाचा सन्मानUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nविदेशी महिलेला मिळाले जीवदानUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nमालवणी येथे आगीत गोदामाचे नुकसानUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nविविध मागण्यांसाठी उद्या कोळी समाजाचा महामोर्चाUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\n‘ओला-उबर कंपन्यांकडून शासननिर्णयाची पायमल्ली’Updated: Dec 10, 2018, 05.31AM IST\nगेट वेच्या शौचालयाची सुविधा आता मोफतUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nउलगडणार छायाचित्रणापूर्वीचा चित्रकारीचा काळUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nशिक्षण सेवक कार्यकाळ तीन वर्षेचUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nगोदामाचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठारUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nशालेय परिपाठात स्वच्छतेचा संदेशUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\nमुंबईतील मतदारसंघांचा काँग्रेसकडून आढावा नाहीUpdated: Dec 10, 2018, 04.00AM IST\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nहैदराबाद: पोलीसांसमोरच तरुणाची हत्या\nमाजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीनं पत्रकाराला ...\nमुंबई पुणे मुंबई ३\n​आयएनएस कुड्डालोरचा केला जाणार वापर\n तंबाखूपेक्षाही हवा प्रदूषण घातक\n​म्युझियम बनणार खास डेस्टिनेशन\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T01:02:05Z", "digest": "sha1:SRWGBIAQGATEHG3QDKN4SNZPCWKKANL3", "length": 4030, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेदरलँड्सचे संघटित राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n← १८१५ – १८३९ →\nराजधानी अ‍ॅम्स्टरडॅम व ब्रसेल्स\nराष्ट्रप्रमुख १८१५-१८३९: विल्यम पहिला\nअधिकृत भाषा डच, फ्रेंच\nराष्ट्रीय चलन डच गाइल्डर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१४ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-traffic-police-64195", "date_download": "2018-12-10T00:27:33Z", "digest": "sha1:I2XCQWPYP777PDKXFVI64QI44RCPUYIA", "length": 13726, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news traffic police वाहतूक पोलिसाला युवकाची मारहाण | eSakal", "raw_content": "\nवाहतूक पोलिसाला युवकाची मारहाण\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nनागपूर - दुचाकीस्वार युवकांना थांबवून कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या एका पोलिस शिपायाला युवकाने कानशिलात लगावली. नागपुरातील गजबजलेल्या रिझर्व्ह बॅंक चौकात ही घटना घडली. संदीप इंगोले असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तर समय आणि वलय मारावार या युवकांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.\nनागपूर - दुचाकीस्वार युवकांना थांबवून कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या एका पोलिस शिपायाला युवकाने कानशिलात लगावली. नागपुरातील गजबजलेल्या रिझर्व्ह बॅंक चौकात ही घटना घडली. संदीप इंगोले असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तर समय आणि वलय मारावार या युवकांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.\nगेल्या तीन दिवसांत पोलिसांना कानशिलात लगावल्याची ही तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंजे चौकात एका मद्यधुंद तरुणीने वाहतूक पोलिस शिपायाच्या कानशिलात लावली होती तर व्हीएनआयटी कॉलेजच्या गेटजवळ बजाजनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई भूषण झरकर यालाही नागरिकांनी जबर मारहाण केली होती. नागपुरात हेल्मेट सक्तीअंतर्गत कारवाईला वेग आला असतानाच चौकाचौकात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई होत आहे. काही दुचाकीचालकांचा फोटो काढून ई-चालान पाठविण्यात येत आहे.\nरिझर्व्ह बॅंक चौकात अशीच कारवाई सुरू होती. समय आणि वलय गणेश मारावार (जीवनछाया सोसायटी, रामदासपेठ) यांना अडवण्यासाठी महिला कर्मचारी पुढे सरसावली. मात्र, या दोघांनी शिवीगाळ केली. ही माहिती महिला शिपायाने सहकारी शिपाई संदीप यांना दिली. यावरून समयला हटकले असता त्याने दुचाकी इंगोले यांच्या अंगावर घातली. यात इंगोले जखमी झाले. एवढ्यावर या तरुणाची अरेरावी थांबली नाही तर त्याने नंतर वाहतूक शिपायाला शिवीगाळ केली, त्याचा गळा आवळला आणि सर्वांच्या देखत थोबाडीत लगावली. ही संपूर्ण घटना काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.\nएका युवकाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ काही वेळातच शहरभर पोहोचला. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून तो सर्वाधिक वेळा फॉरवर्ड करण्यात आला. मात्र, या व्हिडिओमुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा आहे.\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nविवाह सोहळ्यात लाखाची चोरी\nमुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nएटीएम फोडण्याच्या तयारीतील टोळक्‍यास हडपसरला अटक\nपुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा...\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-lenses/holga+camera-lenses-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:39:17Z", "digest": "sha1:ACYD2K667BGLNCYOUILS5V27Q2R6FBS2", "length": 15073, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "होलगा कॅमेरा लेन्सेस किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहोलगा कॅमेरा लेन्सेस Indiaकिंमत\nIndia 2018 होलगा कॅमेरा लेन्सेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहोलगा कॅमेरा लेन्सेस दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 9 एकूण होलगा कॅमेरा लेन्सेस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन होलगा २५म्म फ 8 परीने लेन्स फॉर ऑलिंपस कॅमेरा आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Amazon, Flipkart, Naaptol, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी होलगा कॅमेरा लेन्सेस\nकिंमत होलगा कॅमेरा लेन्सेस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन होलगा हबल क पिनहोळे 0 २५म्म परीने लेन्स फॉर कॅनन डिजिटल स्लरी कॅमेरा Rs. 4,549 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.436 येथे आपल्याला होलगा क्रीटीव्ह फिल्टर अँड लेन्स किट फास फँ७स फॉर फुजी इन्स्टेक्स मिनी ७स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nरस & 5000 अँड बेलॉव\nशीर्ष 10होलगा कॅमेरा लेन्सेस\nहोलगा हबल क पिनहोळे 0 २५म्म परीने लेन्स फॉर कॅनन डिजिटल स्लरी कॅमेरा\nहोलगा हल स ६०म्म फ 8 लेन्स ब्लॅक\nहोलगा क्रीटीव्ह फिल्टर अँड लेन्स किट फास फँ७स फॉर फुजी इन्स्टेक्स मिनी ७स\nहोलगा लंच फ 8 परीने लेन्स २५म्म फ 8 परीने लेन्स फॉर सॅमसंग नक्स कॅमेरा ब्लॅक\n- लेन्स तुपे Prime\nहोलगा लंच फ 8 परीने लेन्स २५म्म फ 8 परीने लेन्स फॉर सोनी नेक्स कॅमेरा\n- लेन्स तुपे Prime\nहोलगा 779120 होलगा लेन्स फॉर निकॉन दसलर ब्लॅक\nहोलगा लेन्स फॉर पॅनासॉनिक लुमिक्स हल व प्लग कॅमेरा\n- मिनिमम अपेरतुरे 8 f_stop\nहोलगा क्लास उप अँड मॅक्रो लेन्स किट फॉर फुजिफिम इन्स्टेक्स मिनी ७स\nहोलगा २५म्म फ 8 परीने लेन्स फॉर ऑलिंपस कॅमेरा\n- मिनिमम अपेरतुरे 8 f_stop\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1021/Seniority-List", "date_download": "2018-12-10T00:22:52Z", "digest": "sha1:MMCLEN24Z2T2KQLORHG64324RN4RLAXT", "length": 19860, "nlines": 250, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तया�� केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nकोल्हापूर सांभागाची वर्ग ३ संवर्गाची १.१.१६ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nसन २०१४ स्थित सहाय्यक अधिक्षकांची अंतरिमरित्या ज्येष्ठतासूची\nलिपिकांची दि. १.१.२०१३ स्थित अंतरिमरित्या ज्येष्ठतासूची\nवरिष्ठ लिपिकांची दि. १.१.२०१३ स्थित अंतरिमरित्या ज्येष्ठतासूची\nअंतरीम ज्येष्ठता सुची सहाय्यक अधिक्षक दि. १.१.२०१३ स्थित\nकृषि सहाय्यक सुधारित ज्येष्ठता सूची २०११ अमरावती विभाग\nकृषि पर्यवेक्षक ज्येष्ठता सूची १.१.२०११\nकृषि सहाय्यक अंतरिम ज्येष्ठता सूची 2011 अमरावती विभाग\nवरिष्ठ लिपिकांची दि. १.१.२०१४ स्थित अंतरिमरित्या ज्येष्ठती सुची.\nलिपिकांची दि. १.१.२०१४ स्थित अंतरिमरित्या ज्येष्ठती सुची.\nवरिष्ठ लिपिक पदावरून सहाय्यक अधिक्षक पदावर पदोत्रतीसटी संभाव्य उमेदवारांची यादी १०-१-२०१७.\nलघुलेखक उच्च श्रेणी अंतिम जेष्ठता सूची २०१२\nलघुलेखक निम्न श्रेणी अंतिम जेष्ठता सूची २०१२\nलघुटंकलेखक अंतिम जेष्ठता सूची २०१२\nकृषि विभागातील सहा. अधिक्षक संवर्गाची एकत्रित दि.1.1.2016 स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nकोल्हापूर विभागातील अंतिम जेष्ठतासूची सन २०१७\nपुणे संभागातील कार्यरत कृषि पर्यवेक्षक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत लिपिक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत अनुरेखक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत सहा.अधिक्षक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत वरिष्ठ लिपिक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत वाहन चालक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतरीम जेष्ठता सुची\nनाशिक संभागातील कृषि सहाय्यक पदावर पदोत्रतीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी\nपुणे संभागातील कार्यरत कृषि सहाय्यक संवर्गाची दि.१/१/२०१७ स्थित अंतीम जेष्ठता सुची\nअधीक्षक सवंर्ग अंतिम ज्येष्ठता सूची दि ०१.०१.२०१५ स्थित\nम.कृ.से गट-ब या संवर्गातील अधिकार्‍यांची दि ०१.०१.२००३ स्थित अंतरीम ज्येष्ठता सूची\nलघुलेखक उच्च श्रेणी अंतिम जेष्ठता सूची २०१७\nलघुलेखक निम्न श्रेणी अंतिम जेष्ठता सूची २०१७\nलघुटंकलेखक अंतिम जेष्ठता सूची २०१७\nलघुटंकलेखक अंतरिम जेष्ठता सूची २०१८\nकोल्हापूर सांभागाची वर्ग ३ संवर्गाची १.१.१८ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nपुणे विभागातील कृषी पर्यवेक्षक संवर्गाचे दि.१/१/२०१८ स्थित अंतरिम जेष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी पर्यवेक्षक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी सहाय्यक अधीक्षक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी सहाय्यक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी वरिष्ठ लिपिक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी आरेखक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी लिपिक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nनागपूर विभागातील कृषी वाहन चालक संवर्गाचे दि.१/१/२०१७ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nकृषी पर्यवेक्षकांची एकत्रित अंतरिम जेष्ठता सूची ०१-०१-२०१७\nऔरंगाबाद विभागातील गट क संवर्गाचे दि.१/१/२०१८ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nपुणे विभागातील कृषी सहाय्यक संवर्गाची दि.१/१/२०१८ स्थित अंतरीम ज्येष्ठता सूची\nपुणे विभागातील कृषी सहाय्यक संवर्गाची दि.१/१/२०१८ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nपुणे संभागातील कार्यरत सहा.अधिक्षक संवर्गाची दि.१/१/२०१८ स्थित अंतिम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत वाहन चालक संवर्गाची दि.१/१/२०१८ स्थित अंतिम जेष्ठता सुची\nपुणे संभागातील कार्यरत अनुरेखक संवर्गाची दि.१/१/२०१८ स्थित अंतिम जेष्ठता सुची\nकृषि अधिकारी संवर्गाची दि.१/१/२००४ स्थित अंतिम जेष्ठता सुची-शासन निर्णय\nकृषि अधिकारी संवर्गाची दि.१/१/२००४ स्थित अंतिम जेष्ठता सुची\nसामान्य राज्य सेवा गट ब दि.१/१/२००९ अंतिम जेष्ठता सुची\nपुणे विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गाची दि.२०१८ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nपुणे विभागातील लिपिक संवर्गाची दि.२०१८ स्थित अंतिम ज्येष्ठता सूची\nसामान्य राज्य सेवा गट अ दि.१/१/२०१५ अंतिम जेष्ठता सुची\nसामान्य राज्य सेवा गट ब २०१३ जेष्ठता सुची\nसामान्य राज्य सेवा गट ब २०१४-१८ जेष्ठता सुची\nअधीक्षक संवर्ग तात्पूरती अतिरिक्त जेष्ठता सुची दि.०१/०१/२०१६ ते ०१/०१/२०१८\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-university-question-paper-issue-58292", "date_download": "2018-12-10T00:06:54Z", "digest": "sha1:FZQYCAWIPETILRZDNTGQ7SFHYV2KCGF2", "length": 15073, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai University question paper issue प्राध्यापकांसमोर भलत्याच विषयाची उत्तरपत्रिका | eSakal", "raw_content": "\nप्राध्यापकांसमोर भलत्याच विषयाची उत्तरपत्रिका\nरविवार, 9 जुलै 2017\nशुक्रवारी दोन हजार 700 प्राध्यापकांनी 48 हजार उत्तरपत्रिका तपासल्या. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 70 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. साडेचार हजार प्राध्यापक \"सेल्फ फायनान्स' विषयाची उत्तरपत्रिका तपासण्यात गुंतले आहेत. बीएमएस, बीएमएम, बीएफए आदींच्या दोन लाख उत्तरपत्रिका, वाणिज्य शाखेच्या सहा लाख उत्तरपत्रिका प्राधान्यक्रमाने तपासल्या जात आहेत. त्यामुळे या विषयांचा निकाल सर्वांत आधी लागण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन असेसमेंट प्रक्रियेला दिरंगाई करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरपत्रिका तपासायला आलेल्या प्राध्यापकांना संबंधित विषयांऐवजी भलतीच उत्तरपत्रिका संगणकावर आल्याने प्राध्यापक चांगलेच वैतागले आहेत.\nएकामागोमाग उत्तरपत्रिका तपासताना कित्येकदा सर्व्हर हॅंग होत असल्याने प्राध्यापक वैतागले होते. त्यात प्रश्‍नपत्रिका कोड देण्यात वरिष्ठ पातळीवर चूक झाल्याने प्राध्यापकांना आपल्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासायला मिळाल्याच नाहीत. परिणामी, संपूर्ण जूनमध्ये पेपरतपा��णीसाठी आलेल्या प्राध्यापकांचा वेळ फुकट गेला. याचा परिणाम प्राध्यापकांच्या हजेरीवर झाला आहे.\nसंगणकाच्या स्क्रीनवर कित्येकदा विषयाशी संबंधित नसलेली उत्तरपत्रिका आल्याचा अनुभव प्राध्यापकांना सतत येत असल्याची तक्रार आहे. दरम्यान, राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर या तक्रारींचे गांभीर्य विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आले.\nपेपरतपासणीतील दिरंगाईचे कारण स्पष्ट झाल्यानंतर चार दिवसांत हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम विद्यापीठात युद्धपातळीवर सुरू होते. या दिवसांत परीक्षा विभागासह कुलगुरूंनीही उत्तरपत्रिका तपासणीत लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी (ता. 7) मध्यरात्री एक वाजेपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचा मागोवा घेत ते कार्यालयातच बसले होते.\nउन्हाळी सुटीतच काही प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासायला घेतल्या, त्या वेळी भलत्याच उत्तरपत्रिका संगणकावर येत असताना दिसल्या; मात्र उत्तरपत्रिका संचावर चुकीचा प्रश्‍नसंच (क्वेश्‍चन कोड) टाकल्याने हा प्रकार मोठ्या प्रमाणात कालांतराने दिसून आला. ही तांत्रिक बाब दुरुस्त केल्यानंतर आता शुक्रवारपासून प्राध्यापकांना पेपरतपासणीत अडथळे येत नसल्याचे समजते.\nशुक्रवारी दोन हजार 700 प्राध्यापकांनी 48 हजार उत्तरपत्रिका तपासल्या. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 70 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. साडेचार हजार प्राध्यापक \"सेल्फ फायनान्स' विषयाची उत्तरपत्रिका तपासण्यात गुंतले आहेत. बीएमएस, बीएमएम, बीएफए आदींच्या दोन लाख उत्तरपत्रिका, वाणिज्य शाखेच्या सहा लाख उत्तरपत्रिका प्राधान्यक्रमाने तपासल्या जात आहेत. त्यामुळे या विषयांचा निकाल सर्वांत आधी लागण्याची शक्‍यता आहे.\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने ���ांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A2-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD.php", "date_download": "2018-12-10T00:36:11Z", "digest": "sha1:V4GE4RUP7U7UNCQTGVNN7WLCBMNFC6DI", "length": 83369, "nlines": 1206, "source_domain": "tarunbharat.org", "title": "छत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा! | Tarun Bharat", "raw_content": "\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nडॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरंभीपासूनच रघुराम राजन आणि अरविंद सुब्रमणियन यांना विरोध केला होता. यासाठी...\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nजेव्हा अमित शाह यांना तुरुंगात डांबले होते तेव्हा सुडाचे राजकारण नव्हते; परंतु, रॉबर्ट वढेराच्या कार्यालयांवर...\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृ���्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी ���ेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट ��ंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे य��ंना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारका���र्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\n►प्रख्यात लेखक रस्किन बॉण्ड यांचे प्रतिपादन, रांची, ९ डिसेंबर…\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nनवी दिल्ली, ९ डिसेंबर – भाजपा आणि देशात पंतप्रधान…\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nबीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\n►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस ���ांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nHome » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » छत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा\nछत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा\nछत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक यावेळी तिरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपा, काँग्रेस आणि अजित जोगी यांची जनता काँग्रेस व बसपाच्या मायावती यांची युती, अशी तिरंगी लढत होणार आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यात १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे आणि डॉ. रमणसिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. यावेळीही भाजपा डॉ. रमणसिंह यांच्या नेतृृत्वात विधानसभा निवडणूक लढवत असून, राज्यातील ताज्या राजकीय घटनाक्रमामुळे लागोपाठ चौथ्यांदा ते मुख्यमंत्री होतील, याबाबत कुणाच्या मनात शंका राहिली नाही\nअजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन करणे आणि मायावती यांच्या बसपाने काँग्रेसशी आघाडी न करता अजित जोगी यांच्या नव्या पक्षाशी आघाडी करणे या ताज्या घटनाक्रमामुळे, राज्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. मायावती यांच्या निर्णयाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. बसपा आपल्याशी आघाडी करेल, अशी राज्यातीलच नाही, तर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनाही पूर्ण खात्री होती, पण मायावती यांनी शेवटच्या क्षणी अजित जोगी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत राज्यातील काँग्रेसचा पंजा फ्रॅक्चर केला.\nअजित जोगी राज्यातील लोकप्रिय नेते असले, तरी त्यांची प्रतिमा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. अजित जोगी यांच्याशिवाय छत्तीसगढमध्ये काँग्रेसजवळ नाव घेण्यासारखा दुसरा कोणताही नेता नव्हता. पण, अजित जोगीच बाहेर पडल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आनंद झाला असला, तरी राज्यातील काँग्रेसचे भवितव्य मात्र अंधकारमय झाले आहे.\nअटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगड या नव्या राज्याची स्थापना केल्यानंतर, अजित जोगी यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यानंतर राज्यात झालेल्या सलग तीन निवडणुकांत ते काँग्रेसला सत्तेवर आणू शकले नाहीत. सनदी अधिकारी राहिलेले अजित जोगी आपल्या कामापेक्षा वादग्रस्त घटनांनीच नेहमी चर्चेत राहिले. सनदी अधिकारी असले, तरी जोगी यांची राजकारणात रुची होती. राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर मोर्चेबांधणी केली होती.\nजोगी रायपूरला जिल्हाधिकारी असताना राजीव गांधी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. राजीव गांधी विमान घेऊन रायपूरला आले, तर आपल्याला त्यांची लगेच सूचना मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था जोगी यांनी करून ठेवली होती. त्यानुसार ते राजीव गांधींसाठी आपल्या घरून चहा-नाश्ता घेऊन जात. १९८६ मध्ये काँग्रेसला मध्यप्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या एका नव्या चेहर्‍याची गरज होती. त्यानुसार पंतप्रधान राजीव गांधींनी अजित जोगी यांचे नाव निश्‍चित केले. अजित जोगींच्या घरी स्वत: राजीव गांधींनी दूरध्वनी केला. राजीव गांधींच्या सूचनेप्रमाणे मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले दिग्विजयसिंह अजित जोगी यांच्या निवासस्थानी रात्रीच पोहोचले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत अजित जोगी यांनी भोपाळ येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत राजकारणात प्रवेश केला. आदिवासी म्हणून राजकारणात प्रवेश केलेल्या अजित जोगी यांनी ख्रिश्‍चन धर्म कधी स्वीकारला, हे कुणाला कधी समजलेच नाही त्यामुळेच त्यांच्या आदिवासी असण्यावर वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. राजकारणात कुणाशी कसे जुळवून घ्यायच���, यात जोगी हुशार होते. राज्यसभा सदस्य असताना, श्रीमती सोनिया गांधी दर रविवारी ज्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात त्याच चर्चमध्ये अजित जोगी बरोबर पोहोचत असत. याचा चांगला फायदा त्यांनी उचलला.\nकाँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांनी १९९८ मध्ये एकदा एका विमानप्रवासात, माझ्याबरोबर दोन भावी मुख्यमंत्री प्रवास करत आहेत, असे विधान केले होते. त्यांचा रोख सुभाष यादव आणि अजित जोगी यांच्याकडे होता. त्यांनी छत्तीसगडचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित जोगी यांचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे त्या वेळी वेगळ्या छत्तीसगड राज्याची घोषणाही झाली नव्हती पण, छत्तीसगड राज्याची घोषणा झाल्यावर अजित जोगी त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. मात्र, आपल्या मनमानी आणि एककल्ली कार्यपद्धतीमुळे अजित जोगी यांनी राजकारणात मित्रांपेक्षा शत्रूंचीच संख्या वाढवली. काँग्रेसमध्येही त्यांचे फारसे कुणाशी पटत नव्हते. अजित जोगी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळेच विद्याचरण शुक्ल यांनी काँगेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.\nआपल्या मुलाला- अमित जोगी याला- राजकारणात पुढे आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अजित जोगी अडचणीत आले. अमित जोगी याचा सरकारमधील तसेच पक्षाच्या कामातील हस्तक्षेप वाढत होता. ‘छत्तीसगडमधील संजय गांधी’ अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली होती. याचा परिणाम अजित जोगी यांच्या प्रतिमेवर होत गेला.\n२००३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळू शकले नाही. त्या वेळी अजित जोगी यांनी एका भाजपा आमदाराला दूरध्वनी करत मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवत काही आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याची सूचना केली होती, याची टेप बाहेर येताच मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार आपण श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून केला असल्याची कबुली देत जोगी यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.\n२००३ मध्येच मुख्यमंत्री असताना अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष रामअवतार जग्गी यांच्या हत्येचा आरोप झाला. या प्रकरणात २००७ मध्ये जोगी पिता-पुत्राला तुरुंगातही जावे लागले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते मारले गेले. या प्रकरणात संशयाची सुईही अजित जोगी यांच्यावर होती. २०१४ मध्ये अंतागढ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जोगी यांनी ऐनवेळी माघार घ्यायला लावली. त्याचीही टेप बाहेर आली. त्यावरून मोठे वादळ उठले.\nसत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अजित जोगी एका अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांचा कंबरेखालचा पूर्ण भाग निकामी झाला. त्यामुळे अजित जोगी राजकीयदृष्ट्या संपले, असे अनेकांना वाटले. मात्र, त्यानंतरही जोगी यांनी हार मानली नाही. राजकारणातील त्यांची सक्रियता आणि प्रभाव कमी झाला नाही. आपल्या वागणुकीने जोगी यांनी काँग्रेस पक्षातील आपले महत्त्व कमी केले. त्यामुळेच संपुआच्या १० वर्षांच्या कार्यकाळात जोगी यांना फार काही मिळाले नाही.\nजोगी यांचे काँग्रेसमध्ये आतबाहेर सतत सुरूच होतेच. २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये परतण्याचा दृष्टीने अजित जोगी यांनी हालचाली सुरू केल्या. काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची जोगी यांची मागणी होती. मात्र, ती मान्य न झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत जनता काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अजित जोगी-मायावती युतीमुळे काँग्रेसचे नुकसान मात्र निश्‍चित होणार आहे. कारण, अजित जोगी यांच्या पक्षाला जी मते मिळणार ती काँग्रेसचीच राहणार आहेत.\n९० सदस्यीय छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजपाने ४१ टक्के मतांसह ४९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ४० टक्के मतांसह ३९ जागा मिळवल्या होत्या. त्या वेळी भाजपाला १० जास्त मिळाल्या असल्या, तरी दोघांच्या मतांमध्ये एक टक्क्याचाच फरक होता. राज्यात त्या वेळी एक जागा बसपाला आणि एक अपक्षाला मिळाली होती. बसपाची मतांची टक्केवारी ४.३ होती. आता बसपाशी हातमिळवणी केल्यामुळे जोगी यांची ताकद वाढली आहे, याचा फटका काँग्रेसला बसणार आहे, तिरंगी लढतीत मतविभागणीचा थेट फायदा या वेळी भाजपाला मिळणार आहे.\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nFiled under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nस्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो\nभाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती\nभारत-चीनमध���ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (283) आंतरराष्ट्रीय (430) अमेरिका (155) आफ्रिका (12) आशिया (228) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (83) कृषी (27) नागरी (829) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) संरक्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (226 of 1401 articles)\nजय होऽ गांधीजी की\nमौन पाळायला तासाभराचा वेळ अन् गांधीजयंतीचा मुहूर्त वेगळ्याने साधण्याची गरजच नव्हती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना. अर्थात तेवढ्यापुरतेच, गरजेनुसार बापूंचे स्मरण होत असल्याने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T00:38:15Z", "digest": "sha1:SSF522A5XC56SAPHLJ5BTYZWUTVD4DGW", "length": 18368, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चाकणमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एटीएम फोडीचा प्रकार उधळला; २७ लाखांची रोकड वाचवण्यात पोलिसांना यश | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari चाकणमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एटीएम फोडीचा प्रकार उधळला; २७ लाखांची रोकड वाचवण्यात पोलिसांना...\nचाकणमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एटीएम फोडीचा प्रकार उधळला; २७ लाखांची रोकड वाचवण्यात पोलिसांना यश\nचाकण, दि. ९ (पीसीबी) – चाकणमधील कुरुळी येथे अॅक्सीस बँकेच्या एटीएम फोडून त्यातील रोकड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना चाकण पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटेच्या तीनच्या सुमारास चाकण पोलिस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुरुळी गावातील अॅक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरवर करण्यात आली. यामध्ये एटीएममध्ये असलेली तब्बल २७ लाखांची रोकड चोरी होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.\nचेतन शिवाजी राऊत (वय २५, बलुतआळी, चाकण) आणि गणेश प्रकाश नाईक (वय २०, रा. भुजबळ आळी चाकण) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अॅक्सीस बँकेचे विनायक तुकाराम केंजळे (वय २८, रा. भोसरी) यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास चाकण पोलिस नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुरुळी गावात गस्त घालत होते. यावेळी तेथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरवर संशयास्पद हालचाल आढल्याने पोलिसांनी तेथे मोर्चा वळवला. पोलिस येत असल्याचे पाहुन चौघा चोरट्यांनी पळ काडण्याचा प्रत्यन केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन चेतन आणि गणेश याना दोघा आरोपींना अटक केली तर इतर दोघेजण फरार झाले. पोलिसांना घटनास्थळावरुन एक चोरीची दुचाकी, एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन पार आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. दरम्यान एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेल्या एटीएममध्ये तब्बल २७ लाखांची रोकड होती. ते वाचवण्यात पोलिसांना यश आले असून फरार दोघा आरोपींचा शोध सुरु आहे.\nही कारवाई झोन-१ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ खेडकर, ग्राम सुरक्षा दलातील दिनेश सांगडे, भास्कर कठारे यांच्या पथकाने केली.\nचाकणमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एटीएम फोडीचा प्रकार उधळला; २७ लाखांची रोकड वाचवण्यात पोलिसांना यश\nPrevious articleदिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ; सर्वसामान्यांचा प्रवास महाग\nNext articleपुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नाना शेजवळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक\nभोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वा��घाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nनवज्योत सिंग सिद्धूचे शीर आणा, १ कोटी मिळवा – हिंदू युवा...\nमुख्यमंत्री फडणवीस हेच चांगले पाहुणे; त्यांच्या वर्षां बंगल्यावर जनावरे बांधा –...\nदेवेंद्र फडणवीस यांनी केला विक्रम; विलासराव देशमुखांपेक्षा जास्त काळ राहिले मुख्यमंत्रीपदावर...\nमाझ्या भाषणाला लोक गर्दी करतात, तुमच्या व्यासपीठाची गरज नाही; आमदार सत्तारांचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जाळ्यात; तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई...\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41560442", "date_download": "2018-12-10T00:20:06Z", "digest": "sha1:XI5Y4DP73NKJ6ZRYTNC4Z6P2SHEOLUZR", "length": 6595, "nlines": 106, "source_domain": "www.bbc.com", "title": "वाराणसीच्या गंगा नदीचा तळ खरवडून 'ते' पैसे मिळवतात - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nवाराणसीच्या गंगा नदीचा तळ खरवडून 'ते' पैसे मिळवतात\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nउत्तर भारताला अनेक अर्थानं लाभदायक ठरलेली गंगा नदी इथल्या गरीबांना जगण्यासाठी बळ देत आहे. प्रदुषित नदीच्या मध्यभागी जाऊन पाण्यात बुड्या मारून हे तरुण पैसे गोळा करतात.\nजीवावर उदार होऊन केलेला हा उद्योग त्यांना दिवासाकाठी ४०० ते ५०० रूपये सहज मिळवून देतो.\nवाराणसीच्या 'कन्यापीठात' एक दिवस\nपाकिस्तानातले हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्���िडिओ नोटबंदी आणि GST मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम BBC Exclusive\nनोटबंदी आणि GST मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम BBC Exclusive\nव्हिडिओ 'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'\n'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'\nव्हिडिओ पैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद\nपैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद\nव्हिडिओ मोसूलमधली 2000 वर्षं जुनी संस्कृती अशी बनली ISISच्या कमाईचं साधन\nमोसूलमधली 2000 वर्षं जुनी संस्कृती अशी बनली ISISच्या कमाईचं साधन\nव्हिडिओ काही महिलांना गरोदर होण्याची भीती का वाटते\nकाही महिलांना गरोदर होण्याची भीती का वाटते\nव्हिडिओ बुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना संपवायला 'उभारल्या छळछावण्या'\nबुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना संपवायला 'उभारल्या छळछावण्या'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-patients-hospital-61731", "date_download": "2018-12-10T00:40:16Z", "digest": "sha1:R5ATRAXNWD5XVXPDDFEX74UUIFPQH3EW", "length": 21642, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news patients hospital गरीब रुग्णांच्या उपचारांची माहिती ऑनलाइन मिळावी | eSakal", "raw_content": "\nगरीब रुग्णांच्या उपचारांची माहिती ऑनलाइन मिळावी\nसोमवार, 24 जुलै 2017\nपुणे - हॅलो, माझा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे, त्याच्यावर उपचारासाठी दोन लाखांचा खर्च येईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, आधीचा दोन लाखांचा खर्च कसा तरी भागविला; आता एवढे पैसे कुठून आणणार तुम्ही सांगाल का, गरीब रुग्णांसाठीच्या योजनेतून उपचार करा म्हणून तुम्ही सांगाल का, गरीब रुग्णांसाठीच्या योजनेतून उपचार करा म्हणून असे कॉल अधूनमधून येत असतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीची माहिती घेऊन धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या कानावर घालायचे. तेथे शहानिशा करून संबंधित रुग्णांना मदतही केली जाते. अशा अनेक प्रकरणांत धर्मादाय कार्यालयाने विनंती मान्य केली आहे.\nपुणे - हॅलो, माझा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे, त्याच्यावर उपचारासाठी दोन लाखांचा खर्च येईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, आधीचा दोन लाख���ंचा खर्च कसा तरी भागविला; आता एवढे पैसे कुठून आणणार तुम्ही सांगाल का, गरीब रुग्णांसाठीच्या योजनेतून उपचार करा म्हणून तुम्ही सांगाल का, गरीब रुग्णांसाठीच्या योजनेतून उपचार करा म्हणून असे कॉल अधूनमधून येत असतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीची माहिती घेऊन धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या कानावर घालायचे. तेथे शहानिशा करून संबंधित रुग्णांना मदतही केली जाते. अशा अनेक प्रकरणांत धर्मादाय कार्यालयाने विनंती मान्य केली आहे. मात्र गरीब रुग्णांसाठी असलेल्या योजनेची माहिती आणि त्यासाठी असलेली तरतूद याबद्दल नेमकी माहिती काही वेळा धर्मादाय रुग्णालयांकडून मिळत नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांच्या विश्‍वासार्हतेविषयी शंका घेतली जाते, जेव्हा की अनेक रुग्णालये या योजना खूप चांगल्या पद्धतीने राबवतात. केवळ पारदर्शकतेचा अभाव अनेक समस्या आणि शंका निर्माण करणारा ठरतो.\nया समस्येवर काही पर्याय आहे का रुग्णांची सोय तर व्हायलाच पाहिजे आणि धर्मादाय रुग्णालयांची विश्‍वासार्हताही कायम राहायला हवी, आणखी वाढायला हवी. आमदार माधुरी मिसाळ यांनी यासाठी चांगला प्रस्ताव मांडला आहे. अशा सर्व रुग्णालयांनी गरीब रुग्णालयांवर केलेल्या खर्चाची इत्थंभूत माहिती वेबसाइटवर नियमितपणे द्यायला हवी. एकंदरीत हा सर्व मामला ऑनलाइन व्हायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे.\nगेल्या काही वर्षांपासून त्या यासाठी प्रयत्न करत आहेत. हा पर्याय चांगला असेल तर त्यावर एकत्रितपणे विचारविमर्श करून तो स्वीकारायला काय हरकत आहे.\nपुण्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांची संख्या ५६ आहे. उच्च न्यायालयाने २००४ मध्ये दिलेल्या एका निकालानुसार सर्व धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करायलाच हवी आणि त्यासाठी १० टक्के खाटा राखीव ठेवायल्या हव्यात. यासंदर्भात सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अशा रुग्णालयांनी गरीब रुग्ण निधी म्हणून स्वतंत्र खाते ठेवणे बंधनकारक आहे आणि उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम या खात्यात भरायला हवी. या योजनेला सर्व रुग्णालये प्रतिसाद देतात. परवाच रूबी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो तेव्हा तेथे ३६ रुग्ण या योजनेअंतर्गत उपचार घेत होते. किती रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले, याची माहिती धर्मादाय आयुक्तालयाच्या वेबसाइटवर मिळणार आहे. तेथे बिलांचा तपशीलही मिळू शकेल. रुग्णालयांचे चांगले सहकार्य मिळत असले तरी नियोजन आयोगाच्या अहवालानुसार देशात ८० टक्के लोकांचे उत्पन्न लाखाच्या आत आहे; त्यांना आरोग्य सुविधा द्यायची झाल्यास दोन टक्‍क्‍यांचा कोटा पुरणार नाही. त्यामुळे योजनेची व्याप्ती वाढायला हवी.’’\nगरीब रुग्ण म्हणजे कोण\nज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशी व्यक्ती किंवा त्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय गरीब रुग्ण व्याख्येत बसतात. त्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळतात. ज्यांचे उत्पन्न ५० हजारांच्या आत आहे त्यांच्यावर या योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याची तरतूद आहे. दोन टक्‍क्‍यांमध्ये केवळ औषधांवरील खर्चाचा समावेश आहे. डॉक्‍टर शुल्क, अतिदक्षता विभाग शुल्क इत्यादी खर्च समाविष्ट नाही. कधी कधी रुग्णालये त्यांच्याकडील गरीब रुग्ण निधी संपल्याचे रुग्णांना सांगतात. मात्र त्यासाठी रुग्णालयांनी तसा अर्ज धर्मादाय कार्यालयाकडे सादर करणे आवश्‍यक आहे. मध्यंतरी दोन-तीन रुग्णालयांनी असा अर्ज सादर केला होता. तत्कालीन धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी याबाबत चौकशी केली असता रुग्णालयांची माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना व्याजासह काही कोटी रुपये या खात्यात भरावे लागले होते. पारदर्शकपणाचा अभाव असल्याचा हा परिणाम.\nमहात्मा फुले जीवनदायी योजना\nगरीब रुग्णांवरील उपचारासाठी आणखी एक योजना आहे- महात्मा फुले जीवनदायी योजना. याअंतर्गत उपचाराचा खर्च सरकार रुग्णालयांना देते. परंतु त्यासाठी काही नियम आणि शर्ती आहेत. उदाहरणाथ, बायपास शस्त्रक्रिया एक लाखात करावी, असे सरकारने सुचवले आहे. मात्र ही योजना ऐच्छिक आहे. थोडे बदल करून ही योजना धर्मादाय रुग्णालयांना सक्तीची करावी आणि खासगी रुग्णालयांना ऐच्छिक केल्यास हजारो गरीब रुग्णांना लाभ मिळू शकेल. पुण्यातील डॉ. श्रीरंग लिमये यांनी त्यांच्या देवयानी हॉस्पिटलमध्ये पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि सध्याची महात्मा फुले जीवनदायी योजना राबवून खासगी रुग्णालयांसमोर आदर्श घालून दिला आहे. वैद्यकीय उपचार हा गरिबांसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यात सरकारी योजनांची माहिती धर्मादाय रुग्णालयांच्या वेबसाइटवर का नसू न��े आणि सर्व संबंधित माहिती ऑनलाइन उपलब्ध झाल्यास निश्‍चितपणे त्याचा फायदा होईल. एकूण रुग्णांवरील उपचार, आलेला खर्च, शिल्लक रक्कम आदी सर्व माहिती त्यात असावी. धर्मादाय आयुक्तालयाने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा. आमदार मिसाळ यांची ही कल्पना निश्‍चितच स्तुत्य आहे.\nबेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार : आमदार शरद सोनवणे\nजुन्नर, : पंतप्रधान आवास योजनेतून जुन्नर शहरातील सुमारे दोन हजार बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे आमदार शरद सोनवणे...\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nनाथाभाऊ मंत्रिमंडळाला आदेश देऊ शकतात : पंकजा मुंडे\nभुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू ���कता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-agro-crop-advisory-agrowon-maharashtra-6984", "date_download": "2018-12-10T00:41:27Z", "digest": "sha1:IYSB5VOSZ6VWQLLNRRGWOYSF4ZYU2NDI", "length": 15147, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, agro crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nगहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे.\nगव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते.\nकाढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nकापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.\nगहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे.\nगव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते.\nकाढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nकापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.\nभुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण करावे.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम ०.५ ग्रॅम\nशेंगा पोखरणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.\nनियंत्रण - फवारणी प्रति लिटर क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि.\nपिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्न सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) व झिंक सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) यांची फवारणी पेरणीनंतर ३०, ५० व ७० दिवसांनी करावी.\nसुरु उसाच्या सरीत हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओल जास्त काळ टिकून राहते. सेंद्रिय खतांचा पुरवठाही होतो.\nपूर्वहंगामी उसाला दोन कांड्या सुटल्यानंतर हेक्टरी नत्र १३६ किलो, स्फुरद ८५ किलो व पालाश ८५ किलो याप्रमाणात खतमात्रा देऊन पक्की बांधणी करावी.\nपिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पानाद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा दर कमी करण्यासाठी पिकावर केओलिन ६० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\n( ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nगहू यंत्र मूग भुईमूग ऊस\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः ग��लटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/chikungunya/", "date_download": "2018-12-09T23:33:34Z", "digest": "sha1:3EHOF5FOREXIRPMXZ4Y6M7CIYP46OAXW", "length": 18500, "nlines": 182, "source_domain": "healthmarathi.com", "title": "चिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nचिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)\nचिकुनगुन्‍या म्हणजे काय व चिकुनगुन्‍याची कारणे :\nचिकुनगुन्‍या हा डासामार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार आहे. विषाणू संक्रमित एडीस इजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस मादी डास एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीमध्ये हे विषाणु पसरतात व त्याला चिकुनगुन्‍याची लागण करतात. हे डास साधारणपणे दिवसा सकाळच्या व दुपारच्या वेळी चावणारे असतात. थंडी वाजून भरपुर ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, तीव्र सांधेदुखी हे आजाराचे प्रमुख लक्षणे आहेत.\nचिकूनगुण्या आजाराची कारणे, लक्षणे, निदान, उपचार माहिती मराठीत..\nचिकूनगुण्या विषयी माहिती मराठीत, चिकूनगुण्या कशामुळे होतो, चिकूनगुण्याची कारणे, चिकूनगुण्या ची लक्षणे मराठी, चिकूनगुण्याची लागण कशी होते, चिकूनगुण्या उपचार, चिकूनगुण्या उपाय, घरगुती उपाय (home remedies), आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, चिकूनगुण्या पासून बचाव कसा करावा (precautions), डासांपासून होणारे आजार, चिकूनगुण्या टाळा, चिकूनगुण्या आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.\nचिकुनगुन्‍या आजाराची सुरुवात अचानक खालील लक्षणांसह होते.\n• भरपुर ताप येणे. ताप 104 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.\n• ‎हुडहुडी भरणे, थंडी वाजुन येणे.\n• ‎सांधेदुखणे, सांध्यांच्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात.\n• ‎उलट्या होणे, मळमळणे.\n• ‎डोके व डोळे दुखणे.\n• ‎अंगावर पुरळ येणे, प्रामुख्याने पुरळ हे हातपाय व पाठीवर दिसुन येतात.\nआजाराची लक्षणे साधारणतः चिकनगुनियाचा डास चावल्‍यावर 3 ते 7 दिवसानंतर दिसून येतात.\nचिकुनगुन्‍या आजाराचे निदान ELISA या रक्‍त तपासणीव्‍दारे करण्‍यात येते. ELISA ही रक्त चाचणी करुन चिकुनगुन्‍या या आजाराचे निदान केले जाते. चिकुनगुन्‍याची लक्षणे ही डेंग्यू आजाराशी मिळतीजुळती असल्याने ELISA तपासणीतून नेमके निदान होण्यास मदत होते. याशिवाय CBC Test, RT-PCR test सुद्धा केली जाते.\nचिकनगुनिया उपचार माहिती मराठीत :\nचिकनगुनिया आजाराकरीता विशिष्‍ट असा औषधोपचार उपलब्‍ध नाही. जवळपास सर्व रुग्णांमध्ये हा आजार ठराविक कालावधीनंतर पुर्णपणे बरा होतो त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.\n• थंडी वाजून ताप येणे, अचानक सांधेदुखी होणे यासारखी लक्षणे दिसून येत असल्यास डॉक्टरांकडून रोगाचे निदान व उपचार करून घ्या.\n• ‎या आजारात लक्षणांनुसार उपचार असतात यासाठी वेदनाशामक औषधे (उदाहरणार्थ पेरासिटामॉल) दिली जातील. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सलाईन, ओआरएस द्रवपदार्थ दिले जातात.\n• ‎ताप आलाय म्हणून या आजारात ऍस्प्रिन गोळी घेऊ नये.\n• ‎रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.\n• ‎चिकुनगुन्‍या झालेल्या रुग्णाला डास चावू नये, याकरीता काळजी घ्‍यावी. जेणेकरुन इतर व्‍यक्तिमध्‍ये आजाराचा प्रसार होणार नाही.\nचिकुनगुन्‍या आजाराची तीव्रता कमी व्हायला तीन दिवसापासुन सुरवात होते व दोन आठवड्यापर्यंत रुग्ण पुर्ण बरा होतो. वयस्कर लोकांमध्ये पुर्ण बरे होण्यासाठी तीन महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो. तर काही रुग्णांमध्ये आजारात होणारी सांधेदुखी एक वर्षापर्यंतही राहु शकते.\nचिकुनगुन्‍या होऊ नये म्हणून ह्या करा प्रतिबंधात्मक उपाययोजना :\n• कोणताही ताप अंगावर काढू नका.\n• ‎कोणत्याही तापावर डॉक्टरांसल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेणे टाळावे. ताप सदृश्य लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे व निदान आणि उपचार करून घ्यावे.\n• ‎डासांपासून रक्षण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या घराशेजारी कचरा, ��ांडपाणी साचू देऊ नये. घराचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.\n• ‎घराच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकावू टायर, बाटल्या इ साहित्‍य ठेऊ नये.\n• ‎घरातील दारे आणि खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावाव्यात.\n• ‎ चिकुनगुन्‍या पसरवणारे डास विशेषतः सकाळच्या व दुपारच्या वेळी वावरत असतात. त्यामुळे सकाळच्या व दुपारच्या वेळी डासनाशक औषधांचा वापर करावा. शक्‍यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत.\nहे लेख सुद्धा वाचा..\n• डेंग्यू ताप मराठीत माहिती (Dengue fever in Marathi)\n• मलेरिया-हिवताप मराठीत माहिती (Malaria in Marathi)\n• स्वाईन फ्लूची मराठीत माहिती (Swine flu in Marathi)\n• विविध साथीच्या आजारांची मराठीत माहिती वाचा (Infectious diseases in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nपुरुष वंधत्व समस्या मराठीत माहिती (Male Infertility in Marathi)\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nउत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा पद्धतीने शिजवाव्यात..\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nप्रोस्टेटायटिस – प्रोस्टेटला सूज येणे मराठीत माहिती (Prostatitis in Marathi)\nऑटिझम किंवा स्वमग्नता ��जाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-09T23:26:32Z", "digest": "sha1:BQLZDEMZIO5VKIICPWK3BWDBS7PJ53NB", "length": 15326, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुंबईत मोदींच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra मुंबईत मोदींच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले\nमुंबईत मोदींच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – इंधन दरवाढीविरोधाच्या निषेधार्थ महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला आज (गुरूवार) मुंबईतील आंदोलनादरम्यान काळे फासले.\nपेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळत आहे. गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात जाऊन पेट्रोल भरत आहे.\nयुवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले\nPrevious articleउदयनराजे राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढवतील; राजू शेट्टींचा विश्वास\nNext articleसंभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारूची बॉटल भेट\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nउच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार\nराज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करतायेत – प्रकाश आंबेडकर\nभाजपची चिंता वाढली; आणखी एक पक्ष एनडीएतून बाहेर पडणार\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाढ्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक – प्रभाकर देशमुख\nफलटण येथील पालखी तळावर दोघा भाविकांना विजेचा धक्का लागल्��ाने मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-12-10T00:14:28Z", "digest": "sha1:WRQMUR4M4LEIKDRUWNQQ6KHXLEU76T6E", "length": 3082, "nlines": 39, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI)", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nमागितलेल्या सगळ्या गोष्टी मिळतातच असं थोडी असतं,\nमाणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात.\nफुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात,\nज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात,\nफुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात...\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/182.67.191.62", "date_download": "2018-12-09T23:42:28Z", "digest": "sha1:BUEHKEUBGUN6PDRLOPZWSGKCU4GGTK7T", "length": 2576, "nlines": 43, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैश्विक पातळीवर ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते - विकिपीडिया", "raw_content": "वैश्विक पातळीवर ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते\nही सध्या क्रियान्वित असलेल्या सर्व वैश्विक रोधांची यादी आहे. या पैकी काही रोधांवर स्थानिकरित्या हटविल्याची खूण केल्या गेलेली आहे:याचा अर्थ असा कि, हा रोध इतर संकेतस्थळांवर लागु आहे, परंतु,स्थानिक प्रशासकाने या विकिवर तो रोध हटविण्याचा निर्णय घेतला आहे.\nएखाद्या वैश्विक ब्लॉक ला शोधा\nविनंती केलेला अंकपत्ता अथवा सदस्यनाव प्रतिबंधीत केलेले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rain-kolhpur-area-69200", "date_download": "2018-12-10T00:40:45Z", "digest": "sha1:LYUEVALHWENPMJHZKHFXKF6QXA6HXF3Q", "length": 12654, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news rain in kolhpur area कोल्हापुरात संततधार: बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरु | eSakal", "raw_content": "\nकोल्हापुरात संततधार: बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरु\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nराधानगरीतून 5056 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग\nकोल्हापूर: जिल्ह्यात आज (मंगळवार) सर्वदूर पाऊस सुरु होता. पश्‍चिम भागात सातत्याने मध्यम स्वरुपाची संततधार राहिली. तर पूर्व भागातील तालुक्‍यात थांबून-थांबून पावसाच्या हलक्‍या सरी सुरु होत्या. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाळी हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. विशेषत: पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम होता.\nराधानगरीतून 5056 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग\nकोल्हापूर: जिल्ह्यात आज (मंगळवार) सर्वदूर पाऊस सुरु होता. पश्‍चिम भागात सातत्याने मध्यम स्वरुपाची संततधार राहिली. तर पूर्व भागातील तालुक्‍यात थांबून-थांबून पावसाच्या हलक्‍या सरी सुरु होत्या. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाळी हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. विशेषत: पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम होता.\nमंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंयत गगनबावड्यात सर्वाधिक 52 मि.मि. पावसीची नोंद झाली. शाहूवाडीत 27 तर राधानगरीत 17 मि.मि. पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरु आहे. पाटगाव, चित्री, चिकोत्रा वगळता अन्य सर्व प्रकल्पातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरीतून सर्वाधिक 5056 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. वारणा धरणातून 1571 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग आहे. संततधार पाऊस सुरु असल्याने काही धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली.\nमंगळवारी दुपारपर्यतचा धरणांतून होणारा विसर्ग असा (क्‍यूसेक मध्ये)\nवारणा- 5056, तुळशी0 756, वारणा- 1571, दुधगंगा0 525, कासारी 1352, कडवी 186, कुंभी-1250, जंगमहट्टी-140, घटप्रभा- 1625, जांबरे0 156, कोदे ल.पा- 310\nगगनबावडा तालुक्‍यातील सांगशी येथे टस्कराचा मुक्काम\nअसळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात...\nराधानगरी अभयारण्यात ‘शेकरू’ धरतोय बाळसं\nराशिवडे बुद्रुक - तो इवलासा, पण देखणा जीव. या झाडांवरून त्या झाडावर चिक्‌...चिक्‌... करत उड्या मारू लागला की, शेजारून जाणारा वाटसरू काहीसा...\n#WorldTourismDay आपणच आपले निसर्गवैभव दाखवूया \nकोल्हापूर -‘‘आम्ही चकाट्या पिटत गावातल्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. एखादी ट्रॅव्हल बस आम्हाला बघून वेग कमी करायची. डोळ्यावर किंवा डोक्‍यावर गॉगल...\nजिद्दीने बनविले मुलीला जलतरणपटू\nराशिवडे बुद्रुक - वंशाला दिवा हवा म्हणून अट्टाहास होत असताना ‘वारस पेक्षा सरस’ असलेली ‘मुलगी’च कशी श्रेष्ठ ठरते, हे येथील हमाली करणाऱ्या वडिलांनी...\nकोल्हापूर जिल्ह्यात ‘तरण्या’ची दमदार हजेरी\nकोल्हापूर - पावसाळ्याच्या ऐन मध्यावर आकसलेल्या पावसाने आज दमदार मुसंडी मारली. पाणलोट क्षेत्रात दमदार, तर शहरात दिवसभर रिपरिप सुरू होती. पंचगंगेची...\nकोल्हापूर- पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच पावसाची संततधार शहरवासीयांनी अनुभवली. आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rohit-tilak-63091", "date_download": "2018-12-10T00:54:45Z", "digest": "sha1:OC2NPCOL4WDFNBZEKAUNG2QIB6X2TEBD", "length": 11800, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rohit tilak \"टिळक यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा' | eSakal", "raw_content": "\n\"टिळक यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा'\nशनिवार, 29 जुलै 2017\nपुणे - कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांना न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादी महिलेने केली आहे. तिला संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.\nपुणे - कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांना न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादी महिलेने केली आहे. तिला संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.\nविश्रामबाग पोलिसांनी टिळक यांच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक कृत��य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावरील सुनावणी सुरू असून, तूर्तास न्यायालयाने टिळक यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी झाली. न्यायालयाने टिळक यांना दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादीच्या वतीने न्यायालयात केली गेली. पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, या घटनेतील फिर्यादी महिलने जीविताला धोका असल्याचा दावा करीत संरक्षण मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.\nशुक्रवारी सुनावणी असल्याने रिपब्लिकन संरक्षण दल या संघटनेने टिळक यांना अटक करण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला. न्यायालयाबाहेरील रस्त्यावर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली.\nGanesh Festival : पुण्यातील मानाच्या मंडळांची दीडपूर्वीच प्रतिष्ठापना\nतुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या...\nनेत्यांच्या जाहीर सभा, यात्रा, आंदोलने, वाढदिवस यासाठी तुम्ही किती ‘बॅनर’-‘फ्लेक्‍स’ लावता, नेत्याची बडदास्त कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करता,...\n'ग्रामीण भाग जोडण्याचे इस्रोचे ध्येय'\nपुणे - केंद्र सरकार ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करत आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक पहिले भारतीय होते....\nआर्थिक दुष्परिणामांचे उत्तर द्या - बागवे\nपुणे - \"\"काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nअखेर प्रदेश कॉंग्रेसवर अनंत गाडगीळ नियुक्‍त\nपुणे - आमदार असूनही कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार अनंत गाडगीळ यांची नाट्यमय घडामोडींनंतर प्रदेश...\nकॉंग्रेसमध्ये भाकरी फिरलीच नाही\nपुणे - प्रदेश कॉंग्रेसवर 12 प्रतिनिधी नियुक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी नगरसेविका नीता रजपूत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष���का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/massive-rain-accompanied-windy-winds-munjwad-traffic-jam-due-trees-fell-125033", "date_download": "2018-12-10T00:50:25Z", "digest": "sha1:QR4U4FE5ZCUTXXYM7PVWSKTQSLK6BCTA", "length": 14836, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Massive rain accompanied by windy winds in Munjwad, traffic jam due to trees fell मुंजवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाडे पडल्याने वाहतुक ठप्प | eSakal", "raw_content": "\nमुंजवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाडे पडल्याने वाहतुक ठप्प\nबुधवार, 20 जून 2018\nसटाणा : मुंजवाड (ता.बागलाण) परिसरात आज बुधवार (ता.२०) रोजी दुपारी एकनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसात घरांवर मोठे वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.\nसटाणा : मुंजवाड (ता.बागलाण) परिसरात आज बुधवार (ता.२०) रोजी दुपारी एकनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसात घरांवर मोठे वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.\nमुंजवाड सह परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. त्यातच हवामान खात्याने पाऊस लांबल्याचा अंदाज वर्तवल्यामुळे पेरण्या लांबण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन दिड वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदात असला तरी या वाढली पावसात मुंजवाड परिसरातील रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे मोडून पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. या पावसात बापु नानाभाऊ जाधव (रा.मुंजवाड) यांच्या शेतात काम करनारे मजुर देवराम भिला वाघ यांच्या घरावर आंब्याच्या वृक्षाची मोठी फांदी तुटून पडल्याने घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.\nयावेळी त्यांचा आठ वर्षाचा नातु किसन छोटु तलवारे याच्या डोक्यावर विट पडल्याने तो किरकोळ जखमी झाला. संपूर्ण कुटुंब बाहेर पाऊस सुरू असल्याने घरात बसले होते. जोरदार वादळामुळे घराशेजारीच असलेल्या आम्र वृक्षाची मोठी फांदी घरावर पडली. सुदैवाने फांदीचे दोन टोक जमिनीला टेकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच वामन विठ्ठल जाधव यांच्या शेतातील अवजारे ठेवण्याच्या खोलीचे पत्रे उडून शंभर मिटर अंतरावर जाऊन पडले. या ठिकाणी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.\nया वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामे करता येणार आहे. येत्या आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर या परिसरात पेरणीच्या कामांना गती येईल. नुकसान झालेल्या नागरीकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य सदस्या मिना मोरे यांनी केली आहे.\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nबागलाणमध्ये शेती पंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल\nसटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले...\nपारनेरला बंधाऱ्याची मोरी तोडण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध\nअंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने...\nदुर्गवीर प्रतिष्ठानने साल��हेर किल्ल्यावर शोधली शिवकालीन स्मृतीशिळा\nसटाणा - बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरुजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणार्‍या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-amitabh-bachchan-turns-out-vijay-barase-personality-65983", "date_download": "2018-12-10T00:18:08Z", "digest": "sha1:EP2GKJWMI6AYA3CC7DUURHZWIY4PTFLQ", "length": 13611, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news amitabh bachchan turns out vijay barase personality \"बिग बी' साकारणार प्रा. बारसेंची व्यक्तिरेखा | eSakal", "raw_content": "\n\"बिग बी' साकारणार प्रा. बारसेंची व्यक्तिरेखा\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर लवकरच चित्रपट; नागराज मंजुळेंचे दिग्दर्शन\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर लवकरच चित्रपट; नागराज मंजुळेंचे दिग्दर्शन\nनागपूर - फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्‌टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येत आहे. \"सैराट'फेम नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार आहेत.\nहिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. झोपडपट्‌टीतील गुंड प्रवृत्तीच्या अनेक युवकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणून त्यांचे करिअर सावरले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. गोरगरीब खेळाडूंचे प्रेरणास्रोत ठरलेल्या प्रा. बारसेंच्या जीवनावरील चित्रपटाचे दिग्दर्शन \"सैराट'मुळे जगभर लोकप्रिय ठरलेले नागराज मंजुळे हे करणार असून, स्वत: \"बिग बी' हे प्रा. बारसे यांची भूमिका साकारणार आहेत.\n\"सकाळ'शी बोलताना प्रा. बारसे म्हणाले, \"\"माझ्या जीवनावर चित्रपट येतो आहे, याचा मला व्यक्‍तीश: आनंद आहे; पण कौतुक नाही. चित्रपटाच्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत जात असतील तर, त्यात निश्‍चितच समाधान आहे. या चित्रपटाशी अमिताभ आणि नागराज मंजुळेंसारख्या दोन मोठ्या व्यक्‍ती जुळणे, हा केवळ माझाच नव्हे, नागपूरकरांचा गौरव आहे.''\n\"फिफा' व \"रिअल हिरो' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह देशविदेशातील अनेक मानसन्मान प्रा. बारसे यांनी प्राप्त केले आहेत.\n\"बिग बी' घेणार शाहरुखकडून धडे\nही भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन शाहरुखची मदत घेणार असल्याची माहिती आहे. शाहरुखने \"चक दे इंडिया' या चित्रपटात हॉकी प्रशिक्षकाची भूमिका केली होती.\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्���्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vanitamore.blogspot.com/", "date_download": "2018-12-10T00:29:38Z", "digest": "sha1:2USGSG4G55H7ZY4EWMHIDDQJABDFM2DB", "length": 15975, "nlines": 222, "source_domain": "vanitamore.blogspot.com", "title": "उंच माझा झोका", "raw_content": "एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली\nअसेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)\nगणित सराव इ.4थी PDF\nइयत्ता पहिली संपूर्ण तयारी\nएका शब्दावरून अनेक शब्द\nजाधव सर यांचे Maths app\nमाझी शाळा आणि मी\nPMS आधारित नमुना प्रश्नपत्रिका संकलित चाचणी २\nइयत्ता दुसरी संपूर्ण तयारी\nगुणवंत शिक्षक पुरस्कार २०१७-१८\nस्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी, माझ्या युट्यूब चॅनेलला भेट देण्यासाठी खालील इमेज क्लिक करा.\nसंकलित मूल्यमापन प्रथम सत्र\n\"उंच माझा झोका\" या माझ्या शैक्षणिक ब्लॉगला आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.●वनिता मल्हारी मोरे●🌹🌹🌹\nनवीन शैक्षणिक वर्ष 2018-19\nनवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सर्व शिक्षक बुंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा.\"उंच माझा झोका\" ब्लॉगवर जास्तीत जास्त उपयुक्त माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.पुनशः आपणास शुभेच्छा.--वनिता मोरे.\nइयत्ता दुसरीच्या वर्गाची परिपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने मी काही PDF files तयार केलेल्या आहेत. प्रिंट काढून त्यांना lamination करून मी सध्या माझ्या वर्गासाठी त्या वापरत आहे... मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे ...\nयाचा उपयोग सर्व शिक्षक बंधू भगिनींना व्हावा यासाठी या PDF files ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे... आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत\nलहान संख्या मोठी संख्या\nस्वनिर्मित व्हिडिओ:- इयत्ता पहिलीसाठी अंकांचे स्ट्रोक हा माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा\nमाझी कला हा माझा स्वनिर्मित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा\nस्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -1 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा\nहाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा.\nस्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -2 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा\nहाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा.\nस्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -3 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा\nहाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा.\nनमस्कार, मी वनिता मल्हारी मोरे जि.प.शाळा खेराडे विटा\nनाम या घटकाची online test सोडवण्यासाठी\nसर्वनाम या घटकाची online test सोडवण्यासाठी\nविशेषण या घटकाची online test सोडवण्यासाठी\nक्रियापद या घटकाची online test सोडवण्यासाठी\nनमस्कार मी वनिता मल्हारी मोरे. जि.प.शाळा खराडे विटा. माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. मी आपणांसाठी घेऊन येत आहे इयत्ता चौथी साठी प्रत्येक विषयाची online test series.या टेस्ट मी स्वतः बनवत आहे. टेस्ट बनवण्याचे काम सुरू आहे ...लवकरच माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मित online tests अपलोड केल्या जातील...\nज्ञानरचनावादावर आधारित वेगवेगळे उपक्रम लवकरच अपलोड केले जातील.....\nअप्रगत मुलांसाठी काय करता येईल विचार करत आहात,प्रयत्न करत आहात ना मग आपल्या मेहनतीला आणखी थोड्याशा प्रयत्नांची जोड देण्यासाठी येथे क्लिक करा..नितीन पवार सरांनी अतिशय सुंदर pdf फाईल बनवली आहे. सदर pdf मधील साहित्य जर लॅमिनेशन करून वापरले तर हे साहित्य 1 ली ते 4 थी तील अप्रगत मुलांसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय प्रगत मुलांसाठीही खूपच फायदेशीर ठरणारे आहे...हा माझा स्वतःचा अनुभव आहे..एक पाऊल प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दिशेने..\nमराठी जोडशब्द वाचन कार्ड download\nप्रामाणिकपणे केलेले काम खुप समाधान देवून जाते, ज्याचे मोल करता येत नाहीत\nउंच माझा झोका ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत\n1 ली ते 8 वी कविता\n1 ली ते 8 वी pdf पुस्तके\nव्दितीय सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १\nअप्रगत विद्यार्थी वाचन कार्ड\n60 दिवसात इंग्रजी वाचन\nआकारिक चाचणी क्र. 2\nआकारिक- तोंडी प्रात्यक्षिक व प्रयोग प्रश्नपेढी\nतुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला\nश्रीम.वनिता मल्हारी मोरे. मुपो-रेंदाळ ता-हातकणंगले जि-कोल्हापूर शाळा- जि.प.शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि- सांगली\nगुणवंत शिक्षक पुरस्कार २०१७-१८\nआपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत\n●माझ काम हेच माझ समाधान●\nText ची PDF तयार करणे\nफोटोंची PDF तयार करणे\n●लेक वाचवा लेक शिकवा●\n☆शिक्षा मेरा अधिकार है☆\nशब्द वाक्य तयार करणे\nदेशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसचा पिन कोड शोधा\nकोणत्याही शाळेचा UDIS शोधा\nसातवा वेतन आयोग कॅलक्यूलेटर\nजिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली\n100%प्रगत शाळा...एकच ध्यास गुणवत्ता विकास\nलेक वाचवा लेक शिकवा....बेटी बचाव बेटी पढाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/georai-marathwada-news-robbery-georai-67889", "date_download": "2018-12-10T00:32:57Z", "digest": "sha1:FG7MZQK4ASL6I2C23DYADYUET3XIFWKQ", "length": 13332, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "georai marathwada news robbery in georai गेवराईत सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी ठार, दोन मुली गंभीर | eSakal", "raw_content": "\nगेवराईत सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी ठार, दोन मुली गंभीर\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nगेवराई (जि. बीड) - भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरावर बुधवारी पहाटे सशस्त्र दरोडा धुमाकूळ घातला. या दरोड्यात दरोडेखोरानी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली असुन दोन्ही मुलींनाही धारदार शस्ञाने बेदम मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करत पाबोरा केला . दरम्यान या घटनेमुळे गेवराई तालुका हादरला आहे.\nगेवराई (जि. बीड) - भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरावर बुधवारी पहाटे सशस्त्र दरोडा धुमाकूळ घातला. या दरोड्यात दरोडेखोरानी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली असुन दोन्ही मुलींनाही धारदार शस्ञाने बेदम मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करत पाबोरा केला . दरम्यान या घटनेमुळे गेवराई तालुका हादरला आहे.\nगेवराई शहरातील सरस्वती काॅलनीत गेल्या अनेक वर्षापासून भवानी अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय-50) राहतात. त्यांच्या घरी ता. 23 रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडे��ोरांनी दरवाजा वाजला असता घाडगे यांच्या पत्नी अलका( 42) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्ञानी त्याच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदीनाथ घाडगे , तसेच घरात असलेली बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव ( 22) व स्वाती घाडगे( 18 ) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला केला. यात वर्षाची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही मुलींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत आदीनाथ घाडगे व अलका घाडगे या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे . सकाळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले आहेत प्राथमिक पंचनामा सुरू होता. दरम्यान काही वेळात पोलिस अधीक्षक श्रीधर हे घटनास्थळी दाखल होणार आहेत.\nइंजिनमध्ये स्फोटानंतर कार पलटी; सहा भाविक जखमी\nबीड : विशाखापट्टनमहून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन सहा भाविक...\n'गेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही'(व्हिडिओ)\nबीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत 50 हजारांचा खर्च झाला...\nसंतप्त शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला अडविले\nपरभणी : केंद्रीय दुष्काळी पथकाच्या दौऱ्यातून रद्य केलेल्या पेडगाव (ता.परभणी) येथील संतप्त शेतक-यांनी रूडी (ता.मानवत) फाट्यावर पथकातील अधिका-...\nदुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात\nबीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे....\nदुष्काळप्रश्नी माकपचा माजलगावत मोर्चा\nमाजलगांव (बीड) : मागील दोन महिण्यांपासुन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासनाने दुष्काळ जाहिर केला मात्र कसल्याही प्रकारच्या उपाययोजना...\nदुष्काळ पथकाच्या दौऱ्याने महसूल प्रशासनाची दमछाक\nऔरंगाबाद : ज्या विभागीय आयुक्‍त कार्यालयातून मराठवाड्याचा कारभार हाकला जातो. त्याच कार्यालयातून करण्यात आलेल्या सूचनांना कृषी विभाग दादच देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-farmer-suicide-selu-68196", "date_download": "2018-12-10T00:57:38Z", "digest": "sha1:Q6PX3HTR3RYVMGJYJ6YLYTHB3UTYUNXE", "length": 11788, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parbhani news farmer suicide in Selu परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या | eSakal", "raw_content": "\nपरभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nदत्ता काशिनाथ केकान (वय ४०) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे बॅकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे अाणि मुला, मुलिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने दत्तनगरातील राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने बुधवारी राञीच्या सुमारास गळफास घेवून अात्महत्या केली.\nसेलू : सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुला, मुलीचा शिक्षणाचा खर्च कसा करावा. या विवंचनेतून शहरातील दत्तनगरातील एका शेतकर्‍याने राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने गळफास घेवून अात्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता.२४) रोजी सकाळी उघडकीस अाली. या घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली.\nदत्ता काशिनाथ केकान (वय ४०) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे बॅकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे अाणि मुला, मुलिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने दत्तनगरातील राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने बुधवारी राञीच्या सुमारास गळफास घेवून अात्महत्या केली. केकान यांना तालुक्यातील चिकलठाणा येथे सात एकर जमीन असून त्यांच्याकडे स्टेट बँक अाॅफ इंडिया या बँकेचे कर्ज अाहे.\nकेकान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार अाहे. या घटनेने दत्तनगर परिसरात हळहळ व्यक्त होत अाहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय साळवे हे करित अाहेत.\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nहुडकोला मनपाकडून हवे तीनशे कोटी\nजळगाव : महापालिकेवरील हुडकोच्या थकीत कर्जाच्या एकरकमी परतफेडीच्या विषयात महापालिकेने सादर केलेला 36 कोटींचा प्रस्ताव \"हुडको'ने आज दिल्लीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-rpi-ramdas-athawale-66263", "date_download": "2018-12-10T00:29:20Z", "digest": "sha1:2XIHDKWKYBINO5LVNW3JTLFEF4HITSGH", "length": 13730, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news rpi ramdas athawale ‘आरपीआय’चा दलित चेहरा बदलणार - रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\n‘आरपीआय’चा दलित चेहरा बदलणार - रामदास आठवले\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nसांगली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आता आपला दलित चेहरा बदलावा लागेल. पक्षात अन्य समाजातील प्रतिष्ठित मंडळींना स्थान द्यावे लागेल, तरच आमचा निवडणुका जिंकणारा पक्ष होईल, असे जाहीर करीत पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आ�� पक्षात सोशल इंजिनिअरिंगचे संकेत दिले.\nसांगली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आता आपला दलित चेहरा बदलावा लागेल. पक्षात अन्य समाजातील प्रतिष्ठित मंडळींना स्थान द्यावे लागेल, तरच आमचा निवडणुका जिंकणारा पक्ष होईल, असे जाहीर करीत पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पक्षात सोशल इंजिनिअरिंगचे संकेत दिले.\nयेथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘मी अनेक वर्षे काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलो. त्यातून एक शिकलो, इतरांच्या कुबड्या घेऊन राहणे घातक असते. दुसऱ्याच्या भरवशावर राहायचे दिवस संपले. स्वतःची ताकद वाढवली पाहिजे. रिपाइं आता निवडणुका जिंकणारा पक्ष झाला पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपापले मतदारसंघ तयार केले पाहिजेत. निवडून येणारी माणसे पक्षात घेतली पाहिजेत. इतर समाजाला स्थान देण्याचा मी निर्णय घेतला आहे. बहुजनांचा पक्ष असा शिक्का पुसून ताकद वाढवू.’’\nविवेक यांची वाट पाहतोय\nश्री. आठवले म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पक्षाचे काम बरे सुरू आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे हेच अध्यक्ष आहेत. इतर कुणी अध्यक्षपद लावायची गरज नाही. माजी महापौर विवेक कांबळे पक्षात येतील, याचीही मी वाट पाहतोय.’’\nरिपाइंचे जिल्ह्यातील नेते एखाद्या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांची बाजू घेऊन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. त्याविषयी आठवले यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी जपून योजनांचा फायदा घ्यावा, मात्र आधी कायकर्त्यांची बाजू घ्यावी, असे स्पष्ट सांगितले.\nमहापालिका निवडणुकीतील प्रभागपद्धतीला रिपाइंचा विरोध असल्याचे मत श्री. आठवले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ही पद्धत बदलावी लागेल. ती चुकीची आहे.’’\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\n'जात, वर्णाच्या वादात हनुमानाला ओढू नये'\nपाटणा : जात आणि वर्णाच्या वादात पवनपुत्र हनुमानाला ओढू नये, असे मत रामकथावाचक मुरारीबापू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. हवेला जशी जात नसते, तशी...\nमंगळवेढ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बेमुदत धरणे आंदोलन\nब्रम्हपुरी - माचणुर (मंगलवेढा) येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या निष्पाप बालकाची हत्या करून एक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही खरा...\nज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी \"साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व...\nदलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष; सावित्रीबाईंचा भाजपला रामराम\nनवी दिल्ली : बहराइच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज (गुरुवार) भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. ''भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathi-news-ajintha-caves-nature-beauty-67753", "date_download": "2018-12-10T00:35:55Z", "digest": "sha1:UFJ2GK4WGQC3VJ4KZ52V4ZXBV5BLFEI6", "length": 13217, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathi news ajintha caves nature beauty अजिंठा पर्वतराजीत निसर्गाच्या मुक्त उधळणीने श्रावणाला निरोप | eSakal", "raw_content": "\nअजिंठा पर्वतराजीत निसर्गाच्या मुक्त उधळणीने श्रावणाला निरोप\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nमेघ पूर्णपणे डोंगर रांगांवर कोसळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. दरम्यान श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मेघ आणि डोंगर रांगा यामधील प्रेम जणूकाही उफाळून आल्याचे चित्र होते.\nजरंडी : सोयगाव परिसरात सुरू असलेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसाला उसंत देताच सोमवारी (ता. २१) निसर्गाने सोयगावच्या अजिंठा पर्वतात मुक्ताफळे उधळून श्रावणाला अखेरचा निरोप दिला आहे. त्यामुळे सोयगावचे वातावरण प्रेक्षणीय झाले होते.\nसोयगावसह अजिंठा डोंगरात सुरु असलेल्या संततधार पावसाने ता. २१ उसंत घेतली, परंतु श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी निसर्गाने विविध पैलूंनी मुक्ताफळे उधळल्याने वातावरण कोकणमय झाले होते. पावसाची विश्रांती होताच अजिंठा डोंगराला मेघांनी चुंबन घेवून दिवसभर डोंगर रांगांत क्षितीज पसरले होते. मेघ पूर्णपणे डोंगर रांगांवर कोसळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. दरम्यान श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मेघ आणि डोंगर रांगा यामधील प्रेम जणूकाही उफाळून आल्याचे चित्र होते.\nडोंगर भागातील विविध पर्णवनस्पतीचे बहरलेली फुले, पसरलेला गारवा यामुळे सोयगाव कोकणमय झाल्याचे वाटत होते. त्यातच शेतकऱ्यांचा बैलपोळ्याचा सण त्यामुळे आणखीनच भर पडली होती. डोंगररांगांच्या कवेत दिवसभर नेघ दाटून आल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळाल्याने या प्रकारचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे निसर्गाच्या मुक्ताफळानी श्रावणाला अखेरचा निरोप देण्यात आला.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\n‘आई, तिला विचार तू का आलीस\nतुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड\nडोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री\nभाजप सुसाट; \"राष्ट्रवादी' सपाट\nराज ठाकरे आज पुण्यात\nभाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nतातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना\nस्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nगोव्यात सरकारची सक्रीयता आणि विरोधकांचा कांगावा\nपणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार...\nपिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय... पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41192?page=1", "date_download": "2018-12-10T00:39:12Z", "digest": "sha1:56HURPW2VEGPXU2BO5AEAW6LMC4EIDZC", "length": 4053, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सा.न.वि.वि: ekmulgi | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१३\nअरे वा इशा. एका पत्रात कित्ती\nअरे वा इशा. एका पत्रात कित्ती त्या गोष्टी सांगीतल्यास.\nइतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत... आजी-आजोबा खूषच होऊन जातील एकदम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-crop-advisory-agrowon-maharashtra-7513", "date_download": "2018-12-10T00:35:30Z", "digest": "sha1:M4XQ4CZKDMB2NJ3E4OXQYMA2B5B4SC43", "length": 16672, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nडॉ. एम. के. घोडके\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.\nरोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nपिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकात दाणे न भरण्याची समस्या आढळते. पिकामध्ये दाणे अधिक प्रमाणात भरण्यासाठी पीक फुलावर असताना तळहाताला पातळ कपडा बांधून सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान फुलावरून हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळूवार घासावे.\nउन्हाळी भुईमुगास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात.\nपिकास आऱ्या लागण्यापूर्वी कोळप्यास दोरी बांधून शेवटची कोळपणी करावी. त्यामुळे भुईमुगाच्या झाडास मातीची भर लागेल. कोळपणीमुळे झाडाच्या आऱ्या भरपूर प्रमाणात जमिनीत खोलवर जातील व शेंगाही चांगल्या पोसल्या जातील.\nआऱ्या लागण्याच्या अवस्थेपासून पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nलोहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ५ टक्के (५० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.\nकपाशीच्या पऱ्हाट्या शेतात राहिल्या असतील तर एप्रिल महिन्यात उपटून त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खताच्या खड्ड्यात टाकाव्यात.\nशेतात गळून पडलेला पालापाचोळा, किडकी बोंडे इत्यादी गोळा करून जाळून टाकावीत.\nजमिनीची मशागत करावी, म्हणजे जमिनीत असलेले बोंडअळीचे कोष उघडे पडतील व तीव्र उन्हाळ्यात मरून जातील.\nखरीप हंगामात कापूस लागवड करावयाच्या शेताजवळ सूर्यफूल, भेंडी, वांगी यांसारखी पिके घेऊ नयेत. कारण या पिकांवरही हेलिकोव्हर्पा या किड��चा (फळे पोखरणारी अळी) प्रादुर्भाव होतो; जी कापसातील हिरवी बोंड अळी म्हणून नुकसानकारक ठरते. या पिकांमुळे या अळीला सातत्याने खाद्य मिळते.\nसंपर्क : डॉ. एम. के. घोडके, ९४२३७७७५८५\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nस्तबकातील दाणे भरण्यासाठी सुर्यफुल पिकात रुमालाने हस्त परागसिंचन करावे.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे ब��जारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T00:39:15Z", "digest": "sha1:A37L3PFUQ37JAWCLBQT2KFSZNL5CQD35", "length": 3954, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्प्री नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nबर्लिन शहरातून वाहणारी स्प्री नदी\nस्प्री नदी चेक प्रजासत्ताक आणि जर्मनीमधील नदी आहे. बर्लिन शहर या नदीकाठी वसलेले आहे. ही नदी हावेल नदीस मिळून पुढे एल्ब नदीला मिळते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:58:45Z", "digest": "sha1:QYDKS3WHSXNMDW5J57HUVN6HX4FN4FTN", "length": 16811, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "यूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झ���ली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh यूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nनवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – केंद्र सरकारकडून खासगी क्षेत्रातील व्यक्तींसाठी सहसचिव पदाच्या १० जागांसाठी तब्बल ६००० हून अधिक अर्ज आले आहेत. सरकारने खासगी क्षेत्रातील योग्य व्यक्तीला संधी देण्याच्या उद्देशाने या पदांसाठी अर्ज मागवले होते. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने ‘लॅटरल एंट्री’ अंतर्गत सहसचिव पदाच्या १० जागांवर नियुक्तीची घोषणा केली होती. या अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचारी करारातंर्गत सरकारशी जोडले जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६,०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.\nमहसूल, आर्थिक सेवा, अर्थ व्यवहार, कृषी, शेतकरी हित, रस्ते आणि परिवहन, जहाज व बंदरे, पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन, अपारंपारिक ऊर्जा, विमान आणि वाणिज्य विभागात सहसचिव पदाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही ३० जुलै होती.\nएका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्ज छाननी करण्याचे काम सुरू केले आहे. सामान्यपणे सहसचिव पदासाठी यूपीएससीद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस नियुक्त केले जातात. मनमोहन सिंग सरकारच्या काळात योजना आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले माँटेकसिंग अहलुवालिया यांचीही ‘लॅटरल एंट्री’ द्वारेच नियुक्ती करण्यात आली होती. अशा नियुक्तींमुळे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर चुकीचा प्रभाव पडणार नाही, अशी ग्वाही सरकारने गेल्या महिन्यात संसदेत दिली होती.\nPrevious articleउद्ध्वस्त क��रळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nNext articleबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nगोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरात हिंसक आंदोलन; आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षकाची गोळी घालून केली...\nकार्तिकी एकादशीचा आज सोहळा; अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nशरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुले चोरी होण्याच्या अफवेमुळे कर्नाटकातील गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून हत्या\nसरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी व्हा; मोदींचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:23:18Z", "digest": "sha1:IOJ7QVOUDQFF7MY5LWYTXKVONKALVFIP", "length": 9361, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे! (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\nआप���्या आयुष्यात आपली काही स्वप्ने असतात. काही उद्दीष्टे असतात. त्यानुसार आपले किमान मनातल्या मनात हिशेब चालू असतात. त्याचवेळी अलिशान फ्लॅट, महागडी कार, परदेश सहल, महागडा मोबाईल अशा सगळ्या गोष्टींचे आकर्षण वाटत असते. त्याबरोबरच वयाच्या ५८ व्या वर्षाच्या आधी निवृत्त होण्याचेही स्वप्न असते. या सगळ्यांचा ताळमेळ घालायचा असेल तर आपली आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे गरजेचे असते.\nनिवृत्तीची घाई करू नका – चाळीशीतच निवृत्त होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. १५-२० वर्षे नोकरी करून निवृत्तीसाठी पुरेसा पैसा गाठीशी बांधून निवृत्त होण्याचे त्यांचे नियोजन असते. पण हे सांगणे सोपे असते आणि प्रत्यक्षात आणणे अवघड असते. कारण रोज महागाई वाढत आहे आणि माणसाचे आयुष्यमानही वाढत आहे. त्यामुळे तरुण वयात निवृत्त होणे हे व्यवहार्य ठरत नाही. समजा तुम्ही निवृत्तीची तयारी वयाच्या ३५ व्या वर्षी सुरु केली आणि ४५ व्या वर्षी निवृत्त होण्याचे ठरवले असेल तर ते शक्य होऊ शकत नाही. अशा स्थितीत किमान आणखी काही वर्षे तुम्हांला निवृत्तीचे नियोजन पुढे ढकलावे लागेल. तुम्हांला ५८ च्या आधी निवृत्त व्हायचे असेल तर गुंतवणुकीला खूप लवकर सुरवात करून नियमित गुंतवणूक करत राहिले पाहिजे.\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\nघराबाबतच्या अपेक्षा कमी करा – प्रशस्त आणि हवेशीर घर असावे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. मग ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी घरासाठीचे बजेट शक्य तितके ताणून वाढवले जाते. परिणामी भलेमोठे कर्ज आणि दरमहा मोठ्या रकमेच्या हप्त्याचा बोजा. या सगळ्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो आणि मुलांचे शिक्षण, लवकर निवृत्ती अशा उद्दीष्टांवर विपरीत परिणाम होतो. आपण रहात असलेल्या घराव्यतिरिक्त आणखी एक घर घेणे आणि गृहकर्जाचे हप्ते भरत राहणे ही काही चांगली कल्पना नाही. जर दुसऱ्या घरातून चांगले भाडे मिळणार असेल तरच ही कल्पना लाभदायी ठरू शकते. अन्यथा दुसरे घर हे ओझे ठरू शकते. त्यामुळे घराऐवजी शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लवकर निवृत्तीसाठी फायदेशीर ठरू शकते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुरक्षा रक्षकाला दोघांची मारहाण\nNext articleमंदिरात जाणाऱ्या तरूणांना लुटले\nनिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे ���र्थिक नियोजन (भाग-२)\nस्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)\nशिफारस – एचडीएफसी इक्विटी फंड\nप्राप्तीकरातील सवलतीसाठीची गुंतवणूक (भाग-२)\nनिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-state-bank-reduced-sugar-rates-rs-100-quintal-7540", "date_download": "2018-12-10T00:45:54Z", "digest": "sha1:R3GAKIT34KALENKW2IML65O5ID45UAKR", "length": 16585, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, State Bank reduced sugar rates by Rs 100 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य बँकेने साखर मूल्यांकन १०० रुपयांनी पुन्हा घटविले\nराज्य बँकेने साखर मूल्यांकन १०० रुपयांनी पुन्हा घटविले\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nकोल्हापूर : साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. सहकारमंत्र्यांनी राज्य बॅंकेला पाच टक्‍क्यांनी उचल वाढवून देण्याचे निर्देश देईपर्यंत बॅंकेने मंगळवारी (ता. १७) पुन्हा साखर मूल्यांकनात शंभर रुपयांची कपात केली.\nकोल्हापूर : साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. सहकारमंत्र्यांनी राज्य बॅंकेला पाच टक्‍क्यांनी उचल वाढवून देण्याचे निर्देश देईपर्यंत बॅंकेने मंगळवारी (ता. १७) पुन्हा साखर मूल्यांकनात शंभर रुपयांची कपात केली.\n९ एप्रिलच्या आदेशानुसार एका क्विंटल साखरेची किंमत २८०० रुपये गृहीत धरून त्यावर ८५ टक्के कर्ज बॅंक देत होती. नव्या निर्णयानुसार ही किंमत २७०० रुपये इतकी गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे कारखान्यांना हिशेबाचे गणित पुन्हा बदलावे लागणार आहे. अलीकडच्या काळातील साखरेचे हे नीचांकी मूल्यांकन ठरले आहे. यापूर्वी बॅंकेने ९ एप्रिलला मूल्यांकनात कपात करत २९२० रुपयांचे मूल्यांकन २८०० रुपये इतके केले होते. आता त्यात पुन्हा घट झाली आहे.\nनव्या मूल्यांकनानुसार आता कारखान्यांना बॅंक प्रतिक्विंटलला २२९५ रुपये रक्कम मिळेल. त्यातून प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्याच्या हातात शेतकऱ्यांना देण्यासाठी १५४५ रुपये शिल्लक रहातील. उसाचा पहिला हप्ता जर ३००० रुपये गृहीत धरल्यास कारखान्यांना टनामागे तब्ब�� १४०० ते १५०० रुपयांची तजवीज करावी लागणार असल्याने कारखानदार हतबल झाले आहेत. नव्या मूल्यांकन घसरणीमुळे आता राज्यातील साखर कारखान्यांना शिल्लक एफआरपी रकमेची जुळवाजुळव करणे आव्हानच बनले आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून साखरेचे घसरते दर व त्यावर उपाय करूनही दर स्थिर राखण्यातच सर्वच घटकांना अपयश येत आहे. यामुळे या उद्योगात प्रचंड अस्वस्थता पसरली केंद्र, राज्य सरकारच्या केवळ घोषणाबाजीमुळे कारखानदार अक्षरश: वैतागले असल्याची स्थिती साखर उद्योगात आहे. एकीकडे ‘एफआरपी’ देण्याचा दबाव आणि दुसरीकडे साखरेच्या दराबाबत प्रतिकूल निर्णय यामुळे आता शिल्लक शेतकऱ्यांना मिळेल की नाही याबाबतच प्रश्‍न उपस्थित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nसाखर दराची अवस्था पाहून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. १७) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ८५ टक्के कर्जाएेवजी ९० टक्के करण्याचे निर्देश दिले होते. यातून बॅंकेच्या प्रचलित नियमांपेक्षा पाच टक्के जादा कर्जाची रक्कम कारखान्यांना मिळेल असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु दरातच घसरण होत असल्याने या निर्णयामुळे फार मोठा फायदा होणार नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. दूरगामी आणि ठोस निर्णयच कारखानदारीला वाचवू शकतील, अशी प्रतिक्रिया कारखान्याच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.\nसाखर कर्ज सुभाष देशमुख\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्क��� ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनिलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरूनिलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/janani-suraksha-yojana/", "date_download": "2018-12-09T23:27:58Z", "digest": "sha1:L23K3ICFTR4BQDYSW6HFTI5NJLV7IUVM", "length": 13002, "nlines": 160, "source_domain": "healthmarathi.com", "title": "जननी सुरक्षा योजनेची मराठीत माहिती (Janani suraksha yojana in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nजननी सुरक्षा योजनेची मराठीत माहिती (Janani suraksha yojana in Marathi)\nजननी सुरक्षा योजना केंद्रशासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005-06 या वर्षी सुरु केली आहे.\nराज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे असे आहे.\n• दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी\n• ‎अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील)\n• ‎सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्षे असावे.\n• ‎सदर योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.\nयोजनेअंतर्गत लाभार्थीस दिला जाणारा लाभ –\n(1) प्रसुती घरी झाली तर रु. 500/- (रुपये पाचशे फक्त) एवढा लाभ लाभार्थींना देय राहतो.\n(2) शहरी भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 600/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.\n(3) ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 700/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.\n(4) सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रु. 1500/- चा लाभ देण्यात येतो.\nवरील लाभ हा धनादेशाद्वारे देण्यात येतो.\nउपकेंद्रस्तरावर जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य सेविकांच्या नावे सब-अकाउंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर अकाऊंट मधून लाभार्थींना लाभ देण्याच्या धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य सेविका यांना देण्यात आलेले आहेत.\nसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका-नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो.\nजननी सुरक्षा योजने अंतर्गत् “आशा” कार्यकर्ती लाभार्थीस आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास आदिवासी व बिगरआदिवासी कार्य क्षेत्रातील “आशा” कार्यकर्तीस अनुक्रमे रु. 600/- व रु. 200/- देय आहे.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleमाझी कन्या भाग्यश्री योजनेची मराठीत माहिती (Mazi Kanya Bhagyashree yojana)\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना मराठीत माहिती (Mukhyamantri Sahayata Nidhi)\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ESI Scheme)\nसुकन्या समृद्धी योजना मराठीत माहिती (Sukanya Samriddhi Yojana)\nहे सुद्धा वाचा :\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-gst-registration-confussion-63961", "date_download": "2018-12-10T01:10:26Z", "digest": "sha1:U42JTXEY7KCDPLEDUXBUCTHHP62KLJLB", "length": 13088, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news gst registration confussion जीएसटी नोंदणीबाबत महिनाभरानंतरही संभ्रम | eSakal", "raw_content": "\nजीएसटी नोंदणीबाबत महिनाभरानंतरही संभ्रम\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nपुणे - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस एक महिना पूर्ण झाल्यानंतर बाजारातील उलाढालीवर संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. जीएसटी क्रमांक घ्यावा की नाही, असा प्रश्‍न छोट्या व्यावसायिकांना पडला आहे.\nपुणे - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस एक महिना पूर्ण झाल्यानंतर बाजारातील उलाढालीवर संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. जीएसटी क्रमांक घ्यावा की नाही, असा प्रश्‍न छोट्या व्यावसायिकांना पडला आहे.\nबाजारातील व्यवहार जीएसटी कर लागू करूनच केले जाऊ लागले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात संबंधितांकडे जीएसटी क्रमांकाची मागणी केली जात आहे. २० लाखांपर्यंतची उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी नोंदणी आवश्‍यक नाही. त्यापेक्षा अधिक आणि ७५ लाखांपर्यंत उलाढाल असणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक असून, त्यांना सवलत दिली आहे. याचे परिणामही व्यवहारात दिसू लागले आहेत. कमी उलाढाल असणारे व्यापारी, व्यावसायिकांनी जीएसटीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे माल खरेदीच्या वेळी त्यांना अडचण येत आहे. याबाबत किरकोळ विक्रेते संघटनेचे सचिन निवंगुणे म्हणाले, ‘‘या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वांनाच जीएसटीची नोंदणी करण्यास सांगत आहोत. ही नोंदणी नसेल तर मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. आम्ही विक्रेत्यांना नोंदणी करण्यास मदतही करीत आहोत.’’\nपहिले विवरण पत्र सादरीकरणासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. व्यवहार स्थिर होऊ लागल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया यांनी नमूद केले. वाहन विक्री क्षेत्राला जीएसटीनंतर चालना मिळाली आहे. वाहनांच्या किमती कमी झाल्याने विक्री वाढल्याचा दावा विक्रेते करीत आहे. बांधकाम साहित्य बाजारात सिमेंट आणि लोखंडाचे भाव थोडे उतरले आहेत. बांधकाम क्षेत्रात नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ जीएसटीमुळे मंदी आल्याची चर्चा सुरू आहे. सेवा करात वाढ झाल्याने हॉटेल, मोबाईल बिल आदींचा भार ग्राहकांवर पडला असून, जीएसटीमुळे ग्राहकांच्या पदरात फारसे काही पडले नसल्याचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळु��के यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T00:05:42Z", "digest": "sha1:GBDKXYDNQBDSHQRLSRNEWXUOY7QO7XOB", "length": 7820, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य प्रेरणादायी! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य प्रेरणादायी\nसुहास पडवळ : चापेकर स्मारक समितीतर्फे कार्यक्रम\nपिंपरी – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत ऍड. सुहास पडवळ यांनी व्यक्‍त केले.\nक्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतीतीर्थ चापेकर वाड्यात स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी पडवळ बोलत होते.\nया प्रसंगी संस्थेचे कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रविंद्र नामदे, संजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष अशोक पारखी, गतीराम भोईर, आसाराम कसबे, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, सुनंदा दंडवते, अश्विनी बावीस्कर, शिक्षक सुनिता घोडे, विजय पारधी, पंडित गायकवाड, अतुल आडे आदी उपस्थित होते.\nपडवळ म्हणाले की, चापेकरांच्या बलीदांनातूनच सावरकरांनी प्रेरणा घेतली व पुढे क्रांतीची ज्योत तेवत ठेवली. सावरकरांनी देश भक्ति व राष्ट्र निष्ठा यातून अनेक काव्य व ग्रंथ रचना केल्या त्या भारतीय समाजाला आजही प्रेरणादायी ठरत आहेत.\nस्वातंत्��्यवीर सावरकरांच्या कार्याचा आढावा मुख्याध्यापक नटराज यांनी घेतला.या प्रसंगी सतीश गोरडे म्हणाले हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे सावरकर हे पहिले पुढारी होत.देशभक्ती केली म्हणून त्यांची बी.ए ची पदवी काढून घेण्यात आली. बॅरिस्टर होउनही त्यांना इंग्रजांनी सनद दिली नाही. जन्मठेपेच्या दोन शिक्षा त्यांना सुनवण्यात आल्या. प्रकाशना पूर्वी त्यांचे दोन ग्रंथ जप्त करण्यात आले. अंदमानात भिंतीवर काटयाने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे एकमेव महा कवि अशा भावना गोरडे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले. आभार सहकार्यवाह रवींद्र नामदे यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी\nNext articleपुणे : रुपीवरील आर्थिक निर्बंधाना मुदत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://ezpschool.blogspot.com/", "date_download": "2018-12-10T01:02:53Z", "digest": "sha1:5Z665WKFNFEPKQ3LGY7EKW4VOX5X4LPC", "length": 6701, "nlines": 130, "source_domain": "ezpschool.blogspot.com", "title": "ezpschool: मिशन e स्कुल", "raw_content": "\nशासनाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास योजना\nविषय निहाय शैक्षणिक साहित्य व उपक्रम\nगरुडझेप शिक्षण प्रकल्प चिखली तालुका\nज्ञानरचनावादी VIDEO CD (बुलडाणा जिप ) व फोटो\nज्ञानरचनावाद पद्धती वर्गखोलीमांडणी व शैक्षणिक साहित्यचे whatsapp माध्यामतून प्राप्त झालेले फोटो\n27 जुलै जागतिक हेड अँड नेक कॅन्सर दिनानिमित्त मा. संचालक यांच्या पत्रानुसार\n*27 जुलै जागतिक हेड अँड नेक कॅन्सर दिनानिमित्त मा. संचालक यांच्या पत्रानुसार*\n🖥 *शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्ती वर आधारित चित्रपट दाखवण्यात यावा*\n*त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी*\nhttp://drmantri.in/ *या लिंक वर जाऊन वेबसाईट ओपन करावी*\n💿 *New registration वर जाऊन शाळेची नोंदणी करावी*\n💿 *लॉगिन करून 27 जुलै रोजी केलेल्या कार्यवाही चा अहवाल अपलोड करावा*\n🖥 *चित्रपट लॅपटॉप कॉम्पुटर वर डाउनलोड करण्यासाठी लिंक*👇🏻\n🖥 *चित्रपट मोबाईल वर डाउनलोड करण्यासाठी लिंक*\nजिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भंडारी ता सिंदखेडराजा\nमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण् परिषद\nमहाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय\nशिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या वेबसाईट\nशालेय शिक्��ण आणि क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई\nपूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा\n27 जुलै जागतिक हेड अँड नेक कॅन्सर दिनानिमित्त मा. ...\nमहाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व जिल्हा धिकारी कार्यालय\ne जिप शिक्षक व शाळा\nसमूह साधन केंद्र वर्धन\nहा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/shobha-de-twitted-about-guy-now-how-he-seen-1799", "date_download": "2018-12-10T00:54:17Z", "digest": "sha1:S2JOG75GFFXYY2QY3FDVN66JSGGU4YN4", "length": 5541, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "शोभा डे ने ट्वीट केलं आणि या पोलिसाचं आयुष्यच बदललं. पटापट बघा आता हा दिसतो कसा...", "raw_content": "\nशोभा डे ने ट्वीट केलं आणि या पोलिसाचं आयुष्यच बदललं. पटापट बघा आता हा दिसतो कसा...\nकाय मंडळी, तुम्ही हे वाचताय म्हणजे तुम्हाला हा फोटो आठवतोय. काय, नाही आठवत म्हणताय चला तर मग, आम्ही तुम्हाला एक पूर्वसूत्र म्हणजेच रिकॅप देतो. तर झालं असं होतं, मुंबईतल्या निवडणुकाच्या वेळी शोभा बाई डे यांनी एक ट्वीट केलं होतं आणि त्यात म्हटलं होतं, \"मुंबईत भारी पोलीस बंदोबस्त\" चला तर मग, आम्ही तुम्हाला एक पूर्वसूत्र म्हणजेच रिकॅप देतो. तर झालं असं होतं, मुंबईतल्या निवडणुकाच्या वेळी शोभा बाई डे यांनी एक ट्वीट केलं होतं आणि त्यात म्हटलं होतं, \"मुंबईत भारी पोलीस बंदोबस्त\" सोबत हा फोटो जोडला होता. तुम्ही असलं ट्विट केलं तर मंडळी ट्विपल्स तुम्हाला सोडणार आहेत का सोबत हा फोटो जोडला होता. तुम्ही असलं ट्विट केलं तर मंडळी ट्विपल्स तुम्हाला सोडणार आहेत का तर या पोलिसाच्या आकारामानावर केलेला विनोद जनतेला नाही आवडला. आणि त्यांनी शोभा बाईंना लाथाड लाथाड लाथाडले.\nपण आता कहाणी मे ट्विस्ट आलाय. दौलतराम जोगावत यांना अनेक आजार होते. त्यामुळं त्यांचं पोट सुटलेलं होते. तर आता शोभाबाईंचं ट्विट त्यांनी फार मनावर घेतले आणि वजन कमी करायचं ठरवलं. त्यांना या कामात मदत करायचं ठरवलं मुंबईतल्या प्रसिद्ध barriatic सर्जन मुज्जफल लकडावला यांनी. दौलतारामचं ऑपरेशन याच डॉक्टरांनी केलं. फोटोच्या वेळी 180 किलो असणारं दौलतरामचं वजन आता तब्बल 65 किलोनी कमी केलंय आणि आता अजून 30 किलोने कमी करायचं आहे. डॉक्टरांनी या ऑपरेशनचे पैसे पण घेतले नाहीत. यासाठी दौलतारामने स्वतःच्या सवयी खूप बद्दलल्यात असं डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nएकूणच आपल्यावर झालेली टीका इतक्या पॉझिटिव्हली\nघेण्याच्या घटना फार कमी आपल्या आसपास दिसतात. दौलतारामला आता शोभा डेंची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानायचे आहेत. त्याची इच्छा लवकर पूर्ण व्हावी. दौलतारामला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सगळेच देऊयात. तसेच तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आम्हाला पण कळवा..\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-23072018-%E0%A4%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T00:03:03Z", "digest": "sha1:3IQG22ZTP5KRAT2GRMKCL7KNMG53I75Y", "length": 9518, "nlines": 155, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "दिनांक 23/07/2018 इ.रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरीबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nदिनांक 23/07/2018 इ.रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरीबाबत.\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 23/07/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मधुकर पोवार,वरिष्ठ सहाय्यक (साप्रवि), श्री.विजय मगदुम,वरिष्ठ सहाय्यक (अतिमुकाअ स्वीय.सहा.) व श्रीम. सुरेखा खटावकर,कनिष्ठ सहाय्यक (शिक्षण विभाग प्राथमिक) यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.\nया प्रसंगी उप मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. राहुल कदम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचे व कार्याची माहिती थोडक्यात सांगितली. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री.राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), श्री.सोमनाथ रसाळ, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.एम.एस.बसर्गेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.\nयावेळी श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-health-departments-dengue-control-claims-fail-68180", "date_download": "2018-12-10T00:11:43Z", "digest": "sha1:ITOS3KBKRVZQMOOALWB2TOXL53HWNAJO", "length": 12982, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Health Department's Dengue Control Claims Fail आरोग्य विभागाचा डेंगी नियंत्रणाचा दावा फोल | eSakal", "raw_content": "\nआरोग्य विभागाचा डेंगी नियंत्रणाचा दावा फोल\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nनाशिक - गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असून, आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. शहरात औषध फवारणी नियमित होत नसल्याने तीन आठवड्यांत डासांचा प्रादुर्भाव वाढून ५१ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. अद्याप ११६ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यातून संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nनाशिक - गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असून, आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. शहरात औषध फवारणी नियमित होत नसल्याने तीन आठवड्यांत डासांचा प्रादुर्भाव वाढून ५१ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. अद्याप ११६ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यातून संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nयंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जूनमधील दहा दिवस वगळता शहरात सातत्याने पाऊस पडत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरात डासांच्या समस्येने तोंड वर काढले आहे. एकीकडे धूरफवारणी होत नाही, तर दुसरीकडे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. आरोग्य विभागाने आज आरोग्य समितीला सादर केलेल्या अहवालात ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत डेंगीचे ५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ११६ संशयितांवर उपचार सुरू आहेत.\nघट झाल्याचा ‘आरोग्य’चा अजब दावा\nजानेवारी ते ऑगस्टदरम्यान १०५ डेंगीचे रुग्ण आढळले. त्यातील सात महिन्यांत ५४, तर फक्त ऑगस्टच्या तीन आठवड्यांत ५१ रुग्ण आढळले. एकीकडे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत ७७ टक्के घट झाल्याचा दावा केला आहे. मागील वर्षात ऑगस्टमध्ये डेंगीचे १८७ रुग्ण होते. या वर्षी ऑगस्टमध्ये ५१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ४६३ डेंगीचे रुग्ण होते.\nजलपर्णीमुळे रक्तपिपासू डासांच्या उत्पतीत वाढ\nऔरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू...\nमहावितरणच्या कर्मचारी वसाहतीची दुर्दशा (व्हिडिओ)\nपिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे,...\nमागणीपेक्षा रक्ताचा पुरवठा कमी\nपिंपरी - शहरात रक्ताच्या पिशव्यांची मागणी वाढत असताना, तुलनेने पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ४५५५ पिशव्यांचा तुटवडा...\nअतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)\nनॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते...\nआळंदी - गटाराची दुरुस्ती न केल्याने वारकऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच मंदिर प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा...\nडेंगीचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापुरात\nपुणे - राज्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण यंदा कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1170/Graded-Bunding", "date_download": "2018-12-09T23:52:04Z", "digest": "sha1:VXRXZOOPAW5PYBOD42IWE4P25TYXWBFU", "length": 14096, "nlines": 212, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - सम��द्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nमहाराष्ट्र शासनाचे जलसंधारण विभागाचे शासन निर्णय क्र. जलसं.-1092/सी.आर.182/जल-7 दि.ऑगस्ट, 1992 नुसार समपातळी / ढाळीच्या बांधाऐवजी वनस्पतीजन्य बांधाचे तंत्रज्ञान वापरणे अपेक्षित आहे. त्यानुसार समपातळी मातीचे बांध/ढाळीचे बांध मातीचे बांध व जैविक बांध यांची सांगड घालून समपातळी बांधाचा छेद 0.75 चौ.मी. इतका तर ढाळीचे बांधाचा छेद 0.45 चौ.मी. इतका ठेवून दोन बांधामध्ये उतारानुसार एक किंवा दोन जैविक बांध घेवून कामे करण्यात येत होती. तथापी नियोजन विभाग शासन निर्णय क्र.रोहयो 2007/प्र.95/रोहयो-1/दि. 16 जुलै 2007 अन्वये ढाळीचे बांध बंदिस्तीची कामे पुर्वी प्रमाणेच 0.95 चौ.मी., 1.05 चौ.मी. व 1.20 चौ.मी. छेदाची करणेस मान्यता दिली आहे.\nजमिनीची धूप कमी करणे.\nभुपृष्ठावरुन वाहणाऱ्या पाण्याची गती कमी करणे.\nजास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवून भूगर्भाची पाणीपातळी वाढविणे.\nढाळीचे बांधबंदिस्तीमध्ये पाणी साठवावयाचे नसते. स्थरीकृत बांधालाच थोडया प्रमाणात उतार देउन बांधावरील क्षेत्रात गोळा झालेले पाणी बांधाच्या वरच्या बाजूला साचून न राहता बांधाच्या वरच्या बाजूने सावकाशपणे वाहून शेताचे बाहेर काढले जाते. त्यामुळे मातीची धुप होत नाही व बांधावर पाण्याचा दाब पण पडत नाही. या उपचारासाठी तांत्रिक मापदंडाचा तपशील पुढीलप्रमाणे -\nजमिनीचा प्रकार/उतार गट तांत्रिक मापदंड\nपाया रूंदी मी. बांधाची उंची मी. माथा रूंदी मी. बाजू उतार बांधाचा काटछेद (चौ.मी.) बांधाची लांबी मी. गवती सांडवा संख्या शेतचर घ.मी.\nगवती सांडवा व शेतचर कामासाठीची रक्कम मंजूर मापदंडामध्ये समाविष्ट आहे.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dry-weather-conditions-form-friday-maharashtra-7298", "date_download": "2018-12-10T00:50:52Z", "digest": "sha1:FNLO4BUYRIE444ZMPJBOFXMEY76BC66S", "length": 17468, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Dry weather conditions form Friday, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात शुक्रवारपासून कोरडे हवामान\nराज्यात शुक्रवारपासून कोरडे हवामान\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे ः गेल्या आठवड्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र ते आग्नेय अरबी समुद्रादरम्यान तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उद्यापर्यंत (गुरुवार) ढगाळ हवामान राहील. शुक्रवार (ता.१३) पासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, पुन्हा उन्हाचा चटका वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.\nपुणे ः गेल्या आठवड्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र ते आग्नेय अरबी समुद्रादरम्यान तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उद्यापर्यंत (गुरुवार) ढगाळ हवामान राहील. शुक्रवार (ता.१३) पासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, पुन्हा उन्हाचा चटका वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.\nआज (बुधवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आणि उद्या (गुरुवारी) विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, वाशीम, अकोला भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. मात्र, ढगाच्या आच्छादनामुळे उन्हाचा पारा किंचित घटला आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत खांदेशातील मालेगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.\nकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहत असून दुपारनंतर ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. मंगळवारी हीच स्थि��ी कायम होती. ढगाळ हवामानामुळे सायंकाळनंतर हवेत पुन्हा गारवा तयार होत आहे. ढगाळ हवामानामुळे कोकणातील रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घटून ३५.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. किमान तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३३ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. किमान तापमान १७ ते २३ अंश सेल्सिअसच्या या दरम्यान होते.\nमराठवाड्यात उन्हाचा किंचित चटका असल्याने या भागातील कमाल तापमान ३६ ते ३९, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात उन्हाची झळ कायम असल्याने कमाल तापमानाचा पारा ३८ ते ४०, तर किमान तापमानाचा पारा २० ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.\nमंगळवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) ३४.८, अलिबाग ३२.१, रत्नागिरी ३५.६, डहाणू ३१.९, पुणे ३७.२, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३३.४, मालेगाव ४१.४, नाशिक ३७.९, सातारा ३६.१, सोलापूर ३८.९, औरंगाबाद ३६.८, उस्मानाबाद ३६.२, परभणी शहर ३९.७, नांदेड ३८.५, बीड ३८.०, अकोला ४०.७, अमरावती ३८.८, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.७, गोंदिया ३९.०, नागपूर ३८.९, वाशीम ३९.५, वर्धा ३९.५, यवतमाळ ३९.५.\nपुणे महाराष्ट्र अरबी समुद्र समुद्र कोकण विदर्भ हवामान विभाग वाशीम अकोला ऊस पाऊस सकाळ मालेगाव किमान तापमान कमाल तापमान अलिबाग जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर नाशिक सोलापूर औरंगाबाद उस्मानाबाद परभणी नांदेड बीड अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापा���ून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12070", "date_download": "2018-12-10T00:50:00Z", "digest": "sha1:PH7FAGCWZKGV5K4SWRYVPWC3TSUJR2T2", "length": 19772, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, home made solar cooker | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची ���णि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघरीच तयार करा सौरकुकर\nघरीच तयार करा सौरकुकर\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु आपण अजूनही त्याचा पुरेसा वापर करत नाही. दैनंदिन कामासाठी आपल्याला सौरऊर्जा किफायतशीर ठरू शकते. यामध्ये प्रामुख्याने सौर दिवे, सौरकुकरचा वापर उपयोगी ठरणारा आहे. हाच विचार करून अहमदाबादमधील (गुजरात) सैयद अल जुबैर या युवकाने ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रसारासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजरात राज्यात विविध संस्थाच्या सहकार्याने सैयद अल जुबैर याने सौरकुकर निर्मितीसाठी आत्तापर्यंत ५२ कार्यशाळा घेतल्या आहेत. या माध्यमातून सुमारे १५०० लोकांच्यापर्यंत सौरकुकर निर्मितीचे तंत्रज्ञान त्याने पोचविले आहे.\nआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु आपण अजूनही त्याचा पुरेसा वापर करत नाही. दैनंदिन कामासाठी आपल्याला सौरऊर्जा किफायतशीर ठरू शकते. यामध्ये प्रामुख्याने सौर दिवे, सौरकुकरचा वापर उपयोगी ठरणारा आहे. हाच विचार करून अहमदाबादमधील (गुजरात) सैयद अल जुबैर या युवकाने ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रसारासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजरात राज्यात विविध संस्थाच्या सहकार्याने सैयद अल जुबैर याने सौरकुकर निर्मितीसाठी आत्तापर्यंत ५२ कार्यशाळा घेतल्या आहेत. या माध्यमातून सुमारे १५०० लोकांच्यापर्यंत सौरकुकर निर्मितीचे तंत्रज्ञान त्याने पोचविले आहे.\nसैयद अल जुबैर हा थर्मल इंजिनिअरींग या विषयातील पदवीधर. शिक्षणानंतर त्याने महाविद्यालयात शिकवत असताना ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याबाबत देखील प्रयत्न सुरू केले. सध्या तो अहमदाबादमधील ‘ग्यान` या स्वयंसेवी संस्थेमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. सैयद अल जुबैर याने बॉक्स पॅकिंगसाठी उपयोगात येणारा कोरूगेटेड कार्ड बोर्ड आणि ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून सौरकुकर तयार केला आहे. याबाबत माहिती देताना तो म्हणाला, की ग्रामीण भागात फिरताना असे दिसून आले की, दररोजच्या स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या महिलांच्या समोर आहे. सध्या स्वयंपाकासाठी गॅस तसेच आधुनिक सौरकुकर उपलब्ध आहेत. ��रंतु काहीवेळा त्याची खरेदी करणे आर्थिक अडचणींमुळे काही कुटुंबांना शक्य होत नाही. त्यामुळे मी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून किफायतशीर सौरकुकर निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. यासाठी मला विरेंद्र धाकड या विद्यार्थाची साथ मिळाली. आम्ही गावामध्येच उपलब्ध साहित्याच्या वापर करून सौरकुकर कसा तयार करता येईल यावर संशोधन सुरू केले. सौर कुकर निर्मितीसाठी आम्ही बॉक्स निर्मितीसाठी वापरण्यात येणारा योग्य जाडीचा कोरूगेटेड कार्ड बोर्ड आणि ॲल्युमिनियम फॉईलचा विचार केला. कारण हे घटक सहज उपलब्ध होतात.\nसौर कुकर तयार करताना तळाला म्हणजेच ज्यावर भांडे ठेवले जाणार आहे, त्यासाठी योग्य जाडीचा कोरुगेटेड कार्डबोर्डचा वापर केला. सौरकुकर तयार करण्यासाठी एक फूट बाय एक फूट आकारामानाचे चार कोरुगेटेड कार्डबोर्ड तुकडे आणि त्याच आकाराचे ॲल्युमिनियम फॉईलचे चार तुकडे लागतात. कोरुगेटेड कार्डबोर्ड तुकड्यावर ॲल्युमिनियम फॉईलचे तुकडे चिटकवले जातात. त्यानंतर चित्रात दाखविल्याप्रमाणे साधारणपणे अर्धगोलाकार बॉक्सचा आकार दिला जातो. कडेचे कोरूगेटेड कार्डबोर्ड हे मध्यभागी योग्य प्रकारे सौर किरणे परावर्तीत करतील, अशा पद्धतीने योग्य कोनात बसविले जातात. वरील बाजू उघडी ठेवली जाते.\nअशारीतीने सौरकुकर तयार झाल्यावर त्यामध्ये टिन किंवा ॲल्युमिनियमचा काळ्या रंगाने रंगविलेला डबा ठेवला जातो. या डब्यात भात, डाळ, केक तयार करता येतो. साधारणपणे एका तासात तांदूळ शिजतात, दोन तासात डाळ तसेच बेकिंग केक तयार होतो. सर्व साहित्य उपलब्ध असेल तर सौरकुकर निर्मितीचा खर्च केवळ साठ रुपये आहे. साधारणपणे चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी हा सौर कुकर उपयुक्त ठरतो. कोरूगेटेड कार्डबोर्डच्या तुकड्याचा आकार वाढवून मोठा सौरकुकर आपण तयार करू शकतो. ग्रामीण भागातील शाळा तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून कमी खर्चाचा हा सौरकुकर पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nसंपर्क ः सैयद अल जुबैर ः ७९९०७७१४४२\nयोग्य आकारात कापलेल्या कोरूगेडट कार्ड बोर्डच्या तुकड्यावर ॲल्युमिनियम फॉईल चिकटवून तयार केलेला सौर कुकर.\nकार्यशाळेत विद्यार्थांना प्रशिक्षण देताना सैयद अल जुबैर.\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भ���लेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:14:33Z", "digest": "sha1:GJAOCP2UMWWFJMF4HAELSTDPYQBYPAJ7", "length": 15109, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "वडमुखवाडीत एटीएम मशीन कापून पैसे चोरण्याचा प्रयत्न | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : वि���ेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari वडमुखवाडीत एटीएम मशीन कापून पैसे चोरण्याचा प्रयत्न\nवडमुखवाडीत एटीएम मशीन कापून पैसे चोरण्याचा प्रयत्न\nभोसरी, दि. २२ (पीसीबी) – एटीएम मशीन गॅस कटरने कापून काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन कापता न आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे साडेतीनच्या सुमारास दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवर घडली.\nदिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सिल करुन एटीएममशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना ते कापताच न आल्याने त्याने तेथून पळ काढला. यामुधे संबंधीत एटीएमचे तब्बल ५० हजारांचे नुकसान झाले आहे. दीघी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.\nवडमुखवाडी एटीएम पैसे चोर\nPrevious articleआशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा विजय\nNext articleआमटे दाम्पत्य ‘कौन बनेगा करोडपती’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक\nभोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nनारायण राणेंनी प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी इतका मोठा पक्ष आहे का\nकोल्हापुरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना पितृशोक\nपुण्यात सोसायटीतील जलतरण तलावात दोन चिमुकल्या बुडाल्या\nकाँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत नारायण राणेंना स्थान नाही – अशोक चव्हाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत दोघा भावांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू; एक गंभीर\nदिघीत ‘मी बोलवल्यावर का नाही आलास’ अशी विचारणा करुन अल्पवयीन मुलावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/bio-plastic-fish-scales-invention-mumbai-student-1512", "date_download": "2018-12-09T23:26:18Z", "digest": "sha1:C46GAWPYIJPZGZ5RYAX5Z76MPNQ64G7M", "length": 5427, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बाल शास्त्रज्ञ : माश्याच्या खवल्यांपासून तयार होणार बायो-प्लास्टिक !!", "raw_content": "\nबाल शास्त्रज्ञ : माश्याच्या खवल्यांपासून तयार होणार बायो-प्लास्टिक \nमंडळी प्रदूषणामुळे दिल्लीची स्थिती काय झाली आहे हे आपण बघतच आहात. हवामान बदल हा एक गंभीर प्रश्न होऊन बसलाय. रोज प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. आता प्लास्टिक हा असा घटक आहे की त्याचं विघटन होत नाही त्यामुळे पर्यावरणात तो तसाच राहतो आणि पर्यावरण बिघडत जाते.\nमंडळी, प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की प्लास्टिक रोजच्या वापरातून पूर्णपणे बंद करणं सोप्प नाही. यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय ‘सोहम शास्त्री’ या विद्यार्थ्याने. सोहमने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. चक्क माशांच्या खवल्यांपासून त्याने प्लास्टिक बनवण्याचं तंत्र शोधून काढलंय राव. खवल्यांपासून त्याने 'कार्टेजन' नावाचा पदार्थ बनवला आणि या पदार्थातून प्लास्टिकची निर्मिती केली आहे. मंडळी, हा बायो-प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन होऊन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही.\nसहसा प्लास्टिक हा वर्षानुवर्ष तसाच राहणारा घटक आहे पण सोहमच्या शोधामुळे याचीही समस्या सोडवली जाऊ शकते. मंडळी सोहम हा माटुंगा येथील ‘डॉन बॉस्को’ शाळेतील नववीचा विद्यार्थी आहे. त्याच्या बायो प्लास्टिक प्रकल्पाची निवड ‘बाल वैज्ञानिक परिषदेसाठी’ करण्यात आली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याआधी सोहमने मांडलेला ‘ल्युब्रिकंट इंजिन ऑइल’ या प्रकल्पाला बाल वैज्ञानिक परिषदेत पुरस्कार देखील मिळाला आहे.\nमंडळी सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला सोहम सारख्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक गरज आहे. आपल्या या बाल शास्त्रज्ञाला बोभाटाचा सलाम \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-13500-voter-registration-63698", "date_download": "2018-12-10T00:48:55Z", "digest": "sha1:YF7H4R56JIYFVWIJIOKO6RISSOOM2IHV", "length": 12579, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news 13500 voter registration शहरात साडेतेरा हजार मतदारांची नाव नोंदणी | eSakal", "raw_content": "\nशहरात साडेतेरा हजार मतदारांची नाव नोंदणी\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nपुणे - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये शहरातील 13 हजार 506 जणांनी नोंदणी केली.\nमहिनाभर चाललेल्या या मोहिमेत जिल्ह्यात एकूण 20 हजार 839 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.\nजिल्ह्यातील 18 ते 21 वर्षांपर्यंत युवकांच्या नावांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने 1 ते 31 जुलै या कालावधीत ही मोहीम चालवली. तसेच ज्या मतदारांची नावे नाहीत, अशा मतदारांचीही नावे नोंदणी करण्यात येत होती. यामध्ये नावात बदल, पत्ता बदलणे आणि दुबार मतदारांची नावे वगळणे इत्यादी संदर्भातील एकूण 23 हजार 894 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत.\nपुणे - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये शहरातील 13 हजार 506 जणांनी नोंदणी केली.\nमहिनाभर चाललेल्या या मोहिमेत जिल्ह्यात एकूण 20 हजार 839 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.\nजिल्ह्यातील 18 ते 21 वर्षांपर्यंत युवकांच्या नावांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने 1 ते 31 जुलै या कालावधीत ही मोहीम चालवली. तसेच ज्या मतदारांची नावे नाहीत, अशा मतदारांचीही नावे नोंदणी करण्यात येत होती. यामध्ये नावात बदल, पत्ता बदलणे आणि दुबार मतदारांची नावे वगळणे इत्यादी संदर्भातील एकूण 23 हजार 894 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत.\nमतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी सर्वाधिक अर्ज हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून आले आहेत. या मतदारसंघातून 2 हजार 502 अर्ज नाव नोंदणीसाठी आले आहेत. त्याखालोखाल मावळ विधानसभा मतदारसंघातून 560 अर्ज आले. खडकवासला मतदारसंघातून 537, भोसरी 438, कसबा पेठ 255, शिवाजीनगर 384, शिरूर 414 व आंबेगाव मतदारसंघातून 513 अर्ज नाव नोंदणीसाठी आले होते.\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन वि���ागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nछिंदमच्या भावाकडून मतदान यंत्राची पूजा\nनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या फोटोवर जादुटोणाचे साहित्य ठेवून दोन दिवस झाले नाही, तोच मतदान यंत्राची पुरोहिताकडून पूजा...\nवादग्रस्त श्रीपाद छिंदमचा भाऊही नव्या वादात\nनगर- छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे. श्रीपाद छिंदम...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-12-09T23:27:15Z", "digest": "sha1:NPIA5VIGQRN4C2GLX4246BPT2AUSCJ6J", "length": 5030, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १५२० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १५२० चे दशकला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स.चे १५२० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा ���ुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स.चे १५२० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे १४९० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १६ वे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १५०० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १५१० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १५३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १५४० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १५५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १६ व्या शतकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १६ व्या शतकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १४९० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५१० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५०० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५५० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५२० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५३० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५५० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/hoodie_7_back/", "date_download": "2018-12-09T23:59:07Z", "digest": "sha1:V6HCOVIQNUADSDICEHHRS4PZBSEE6AKQ", "length": 6481, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "hoodie_7_back - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nकसा असावा पावसाळ्यातील आहार (Rainy session diet in Marathi)\nवंध्यत्व निवारण आधुनिक उपचार मराठीत माहिती (Fertility Treatments in Marathi)\nकांजण्या आजाराची मराठीत माहिती (Chicken pox in Marathi)\nवंधत्व समस्या होऊ नये यासाठी पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी (Male infertility)\nकुळीथ डाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Horse gram nutrition)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/symptoms/", "date_download": "2018-12-10T00:03:06Z", "digest": "sha1:DU6QHLAFFGEPWKJZZF3ASNNY5SXIG4JK", "length": 6323, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "symptoms - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nरस्त्यावरील अपघात व प्रथमोपचार मराठीत माहिती (Road accident)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nत्वचेला खाज सुटणे : कारणे आणि उपाय (Skin Itching in Marathi)\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-vegetables-68708", "date_download": "2018-12-10T01:00:57Z", "digest": "sha1:I2SWAKYHM3YOFL3UINWMJGRSLNUKNDBU", "length": 16770, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news vegetables नाशिक मुंबईचे किचनच नव्हे, तर भाजीपाला प्रोसेसिंग हब | eSakal", "raw_content": "\nनाशिक मुंबईचे किचनच नव्हे, तर भाजीपाला प्रोसेसिंग हब\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nनाशिक - ग्राहकांना ताजा भाजीपाला बाजारातून खरेदी करण्यासाठी मॉल कंपन्यांनी थेट स्मार्ट एक्‍झिक्‍युटिव्ह नेमत या क्षेत्राला नवा आयाम दिला. मॉलसंस्कृतीमुळे हे ‘मॉल कृषिदूत’ शेतकऱ्यांसाठी खरेखुरे देवदूत ठरले आहेत. नाशिक बाजार समितीत सध्या विविध मॉल कंपन्यांचे २१ प्रतिनिधी कार्यरत असून, ते दररोज लाखोंचा भाजापीला विविध मॉलसाठी खरेदी करताहेत. शहरात वाढत जाणाऱ्या मॉलच्या संख्येमुळे निव्वळ भाजीपाला क्षेत्र हाताळण्यासाठी आगामी पाच वर्षांत किमान सहा हजार कुशल- अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.\nनाशिक - ग्राहकांना ताजा भाजीपाला बाजारातून खरेदी करण्यासाठी मॉल कंपन्यांनी थेट स्मार्ट एक्‍झिक्‍युटिव्ह नेमत या क्षेत्राला नवा आयाम दिला. मॉलसंस्कृतीमुळे हे ‘मॉल कृषिदूत’ शेतकऱ्यांसाठी खरेखुरे देवदूत ठरले आहेत. नाशिक बाजार समितीत सध्या विविध मॉल कंपन्यांचे २१ प्रतिनिधी कार्यरत असून, ते दररोज लाखोंचा भाजापीला विविध मॉलसाठी खरेदी करताहेत. शहरात वाढत जाणाऱ्या मॉलच्या संख्येमुळे निव्वळ भाजीपाला क्षेत्र हाताळण्यासाठी आगामी पाच वर्षांत किमान सहा हजार कुशल- अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.\nइलेक्‍ट्रॉनिक्‍स गुड, फॅशनेबल कपडे, शूज, टॉइज, अशी प्रतिमा असलेल्या मॉलने महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ताजा भाजीपाला आणि फळांचा विभाग गेल्या पाच वर्षांत विस्तारित केला आहे. केवळ एका कोपऱ्यात असलेल्या या विभागाने आता प्रत्येक मॉलमध्ये किमान १० टक्के जागा व्यापली आहे. भेंडी, कोबी, पालक, बटाटे, फ्लॉवर, वांगी आदी दररोजच्या जेवणातील ताज्या आणि ग्रेडिंग केलेल्या भाज्या रिलायन्स, बिग बाजार, डीमार्ट, वॉलमार्ट, विशाल, बिर्ला समूह हे मॉल नाशिकमधून मोठ्या प्रमाणात खरेदी करून मुंबईतील मॉलसाठी पाठवत आहेत.\nनवी मुंबईत भाजीपाला महाग मिळत असल्याने नाशिकला तो खरेदी करून त्याचे ग्रेडिंग करून कूलिंगची सुविधा असलेल्या व्हॅनमधून तो भिवंडी, ���ाणे आणि नवी मुंबईतील डेपोत पाठविला जातो. या तिहेरी साखळीमुळे किमान तीन हजार प्रशिक्षित तरुणांना आणि वाहतुकीसाठी चार हजार अकुशल तरुणांना सध्या रोजगार मिळत आहे. ‘असोचॅम’च्या अहवालानुसार मुंबई-नाशिकदरम्यान केवळ फ्रेश भाजीपाला वितरणात आगामी पाच वर्षांत आणखी सहा हजार कुशल-अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे मुंबईचे किचन ही नाशिकची बिरुदावली आणखी घट्ट होणार आहे.\nनाशिक बाजार समितीत विविध मॉलचे २१ तरुण अधिकारी दररोज सकाळी विविध दलालांकडून, तसेच शेतकऱ्यांकडून किमान दोन कोटींचा भाजीपाला खरेदी करतात. कूलिंग व्हॅनमध्ये हा भाजीपाला भरून तो ग्रेडिंगसाठी तातडीने विल्होळी, गोंदे, सिन्नर, दिंडोरी येथील कूलिंग आणि प्रोसेसिंग युनिटला पाठविला जातो.\nतेथे किमान चार हजार अर्धकुशल महिला, पुरुष त्याच्या दर्जानुसार ग्रेडिंग करून तो हवाबंद प्लास्टिक रॅपरमध्ये पॅक करतात. केवळ मॉलमुळे दर्जेदार मालाला मागणी वाढत असून, त्याचा उठाव होत असल्याने वाया जाण्याचे प्रमाण कमी होत आहे.\nप्रक्रिया युनिटला सुवर्ण दिन\nविल्होळी, इगतपुरी, निफाड व दिंडोरी या पट्ट्यात भाजीपाला प्रोसेसिंग युनिटची संख्या सध्या पंधराच्या आसपास आहे. नाशिकचा विस्तार, मॉलची वाढणारी शाखा आणि स्मार्टसिटीमुळे आगामी पाच वर्षांत या युनिटची संख्या किमान साठवर जाईल. सध्या चैतन्य अग्रो, कॅप्रिकॉर्न, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स, फूड्‌स ॲन्ड इन, फिन्स फ्रोजन फूड्‌स आदी प्रमुख कंपन्या या क्षेत्रात आघाडीवर आहेत. विंचूर येथे पन्नास एकरावर फूड प्रोसेसिंग पार्कचे काम सुरू आहे. तो कार्यान्वित होताच नाशिकमध्ये आणखी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आल�� आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nलोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात\nपिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू...\nसंभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर\nनाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर...\nनाशिकमधे भाजपला दणका, हिरे कुटूंबिय राष्ट्रवादीत दाखल\nमुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-womens-world-cup-india-vs-new-zealand-india-beats-new-zealand-by-34-runs-1786846/", "date_download": "2018-12-10T00:04:11Z", "digest": "sha1:LETIDMXWS45O3EXOIH626DDF26OFFQKH", "length": 12519, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC Women’s World Cup India vs New Zealand l WWT20 IND vs NZ : हरमनप्रीतचे विक्रमी शतक, न्यूझीलंडपुढे १९५ धावांचे लक्ष्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nWWT20 IND vs NZ : हरमनप्रीतचे विक्रमी शतक, न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव\nWWT20 IND vs NZ : हरमनप्रीतचे विक्रमी शतक, न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव\nWWT20 IND vs NZ : टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाचा ३४ धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने दणकेबाज खेळी करत १०३ धावा केल्या आणि भारताला १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला केवळ ९ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने सामना ३४ धावांनी जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. हरमनप्रीतने महिला टी२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकवण्याचा मान मिळवला. हरमनमप्रीतला सामनावीर घोषित करण्यात आले.\nनाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर भाटिया ९ धावा करून तर स्मृती मानधना २ धावा करून बाद झाली. त्यानंतर हेमलतादेखील(१५) फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. मात्र रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत या दोघींनी फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार दिला. रॉड्रिग्जने ४५ चेंडूत ७ चौकरांसह ५९ धावा केल्या. तर हरमनप्रीतने वादळी खेळी करत ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार यांच्या मदतीने १०३ धावा केल्या. या दोघींनी ७६ चेंडूत १३४ धावांची भागीदारी केली आणि भारताला १९५ धावांपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून ताहूहूने सर्वाधिक २ बळी टिपले.\nया मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अर्धशतकी सलामी मिळाली. पण त्यानंतर लगेचच पीटरसन (१४) बाद झाली आणि ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले. सलामीवीर सुझी बेट्स हिने ५० चेंडूत ६७ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तीदेखील बाद झाली. मार्टिनने काही काळ संघर्ष केला आणि ८ चौकरांसह ३९ धावा केल्या. या दोघींचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून हेमलता आणि पूनम यादवने ३-३ बळी घेतले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विजयाच्या हॅटट्रिकसह भारत उपांत्य फेरीत\nWWT20 : टी२० वर मितालीचंच ‘राज’; ‘हिटमॅन’लाही दिला धोबीपछाड\nमितालीला वगळल्याचा पश्चात्ताप नाही – हरमनप्रीत कौर\nWWT20 : विंडीजवर मात करुन ऑस्ट्रेलियन महिलांची अंतिम फेरीत धडक\nभारतीय महिलांचं स्वप्न भंगलं, इंग्लंड टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/dash-mats/latest-dash-mats-price-list.html", "date_download": "2018-12-09T23:52:25Z", "digest": "sha1:BKM5JALCDVVGDSH2LTHTZ4LEEIDWEHED", "length": 9816, "nlines": 221, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या डॅश मॅट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest डॅश मॅट्स Indiaकिंमत\nताज्या डॅश मॅट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये डॅश मॅट्स म्हणून 10 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ट्रॉपिकूल स्पिने बोर्ड डार्क ब्लू 1,024 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त डॅश मॅट्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश डॅश मॅट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10 डॅश मॅट्स\nट्रॉपिकूल स्पिने बोर्ड डार्क ब्लू\nव्हेइलॉसिटी डॅशबोर्ड अँटी स्लिप मत बेरीज\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. ���र्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-turmeric-processing-7019", "date_download": "2018-12-10T00:38:19Z", "digest": "sha1:7QTYKUFQZJHDGAIRJOJXSFCHTVLAGKTG", "length": 25700, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, turmeric processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आर. टी. पाटील\nरविवार, 1 एप्रिल 2018\nकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत असतो. फोडणीमधील सर्वात महत्त्वाचा घटक असून, त्याचे औषधी गुणधर्मही सर्वांना ज्ञात आहेत. हळकुंडापासून हळद पावडर निर्मितीसह अन्य नावीन्यपूर्ण उत्पादने बनवता येतात. त्याविषयी माहिती घेऊ.\nकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत असतो. फोडणीमधील सर्वात महत्त्वाचा घटक असून, त्याचे औषधी गुणधर्मही सर्वांना ज्ञात आहेत. हळकुंडापासून हळद पावडर निर्मितीसह अन्य नावीन्यपूर्ण उत्पादने बनवता येतात. त्याविषयी माहिती घेऊ.\nगेल्या अनेक शतकांपासून भारतामध्ये हळद ( शा. नाव ः Curcuma Longa L.) पीक घेतले जाते. हळद पीक घेणारी भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, महाराष्ट्र, आसाम या मुख्य राज्यामध्ये हळद पीक घेतले जाते. त्यातील सर्वाधिक ३५ टक्के क्षेत्र हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. मसाले आणि नदीया हळद भुकटीचा वापर स्वयंपाकामध्ये खाद्य पदार्थामध्ये रंग व स्वाद आणण्यासाठी नैसर्गिक घटक म्हणून वापर होतो. त्याच प्रमाणे प्रसाधने, औषधे, किडींना दूर सारणारे म्हणूनही वापर होतो.\nआरोग्यवर्धक, पाचक, सूक्ष्मजीव विरोधी, दाह रोखणारी, कर्करोगाला दूर सारणारे, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे अनेक घटक हळदीमध्ये आहेत.\nयकृताचे आजार, त्वचा रोग, चयापचय, रक्त शुद्धीकरण या संबंधित आजार यावरील उपचारामध्ये कार्यक्षम औषधी ठरते.\nशरीराची अॅण्टीऑक्सिडन्ट क्षमता वाढवते. कुरकुमिनमध्ये शरीरातील अॅण्टीऑक्सिडन्ट विकारांना चालना देण्याची क्षमता असून, ते स्वतःची शरीराला हानीकारक अशा मुक्त कणांचे परिणाम उदासीन करतात.\nहळदीमध्ये मेंदूच्या क्रियांना चालना देण्याची क्षमता असून, मेंदूच्या विविध विकारांना दूर ठेवण्यात मदत करतात.\nहृदयरोग व कर्करोगाचा धोका कमी करते.\nअल्झायमर रोगाला रोखण्यात आणि उपचारामध्ये कुरकुमिन उपयुक्त ठरते. रक्त आणि मेंदूतील अडथळे ओलांडून कुरकुमिन अल्झायमर रोगांवरील उपचारात अन्य प्रक्रियांनाही मदत करते.\nसांध्याच्या दुखण्यासाठी (अर्थिरीटीस रुग्ण) उपयुक्त.\nनैराश्य या मानसिक विकारामध्ये कुरकुमिन फायदेशीर असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे.\nहळदीपासून पावडर तयार करणे यातील मुख्य प्रक्रिया\n१) स्वच्छता (Sweating) : हळदीची मुळांशी कंद स्वच्छ धुवून, त्याची पाने आणि लांब मुळे काढून टाकावीत. त्यावर कंद आणि त्याची पिल्ले (फुटवे) असतात. मोठ्या उद्योगामध्ये त्यांची वेगळी वर्गवारी करून, वेगळी प्रक्रिया केली जाते.\n२) शिजवणे (Curing) ः हळद पाण्यात किंवा वाफेवर शिजवून घेतली जाते. शिजवण्याच्या प्रक्रियेचा आदर्श वेळ ४५ मिनिटे असून, योग्य शिजलेल्या हळदीचा चांगला गंध येण्यास सुरवात होते. योग्य क्युरींग प्रक्रियामुळे हळदीतील कुरकुमिन (६ टक्के), आवश्यक तैल घटक (३.३३ टक्के), ओलेओरेझीन (१३.९६ टक्के) आणि स्टार्च (६३.३३ टक्के) सर्वाधिक प्रमाणात राहण्यास मदत होते. पारंपरिक हळद शिजवण्याच्या तुलनेमध्ये वाफेवर हळद शिजवण्याच्या पद्धतीमुळे उत्तम दर्जा मिळण्यासोबत इंधन व मजुरांच्या खर्चात बचत होते.\nशिजवण्यामुळे खालील फायदे होतात.\nमुळे मऊ होऊन आतील स्टार्च गेलाटीनाईज झाल्याने वाळण्याची क्रिया वेगाने होते.\nहळदीचा उग्र वास कमी होतो. त्यामुळे तयार झालेल्या भुकटीचा स्वाद हा वेगळा लागतो.\nशिजवण्याच्या प्रक्रियेमुळे हळदीला एकसारखा रंग येण्यास मदत होते.\nशिजवण्याच्या प्रक्रियेमुळे कंदामध्ये मातीतून येण्याची शक्यता असलेल्या हानीकारक कीडी किंवा जिवाणू यांचा नाश होतो.\n३) वाळवणे (Drying) ः हळदीचे लहान तुकडे केल्यामुळे पृष्ठफळ वाढते. त्याचा फायदा हलद वेगाने वाळण्यासाठी होतो. अंतिम उत्पादनामध्ये आर्द्रतेचे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंत असावे. सूर्यप्रकाशामध्ये ते मिळवण्यासाठी वातावरणानुसार सुमारे १० ते १५ दिवस लागतात. मात्र, सरळ सूर्यप्रकाशामध्ये राहिलेल्या हळद कंदाचा नैसर्गिक रंग कमी होतो. त्यामुळे व्यावसायिक उत्पादनासाठी यांत्रिक ड्रायरचा वापर करावा. अशा ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये हळद काप दीड ते दोन तासांमध्ये वाळते.\n४) दळणे (Grinding) : ��ोग्य वाळल्यानंतर हळद दळून घेतली जाते. त्यासाठी अनेक ग्रायंडर आणि चाळण्या उपलब्ध आहेत.\n५) पॉलिशिंग ः शिजवून वाळवलेली हळकुंडे ही खरबडीत आणि कठीण असतात. हळकुंडाचा बाह्य थर काढून टाकल्यामुळे (पॉलिशिंग) उत्तम रंग मिळतो. या प्रक्रियेसाठी पॉलिशिंग ड्रम उपलब्ध आहेत. त्याची क्षमता २० ते ३० किलो प्रति फेरे असावी.\nहळद चहा किंवा सोनेरी दूध\nदूधामध्ये हळदीचा वापर करून तयार केलेले पेयाला सोनेरी दूध किंवा चहा असे म्हटले जाते. त्यात आवश्यकता असल्यास अन्य मसाले व गोडीसाठी साखर वापरतात. हिवाळ्यामध्ये येणाऱ्या आजारांवर किंचित गरम असा हा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. दुधाचा वापर केल्यामुळे हळदीचे चांगल्यारीतीने शोषण होण्यास मदत होते.\nफेस मास्क ः त्वचेचे आरोग्य आणि उजळपणासाठी हळद उपयुक्त ठरते. हळदीपासून फेसमास्क तयार करण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा.\nदाह कमी करणारा जेल ः सांध्यातील दुखणे किंवा दाह कमी करण्यासाठी दोन भाग मध आणि एक भाग हळद यांचे मलम तयार करावे. त्याचा दुखऱ्या जागेवर लेप करावा. फायदा होतो.\nपाव चमचा हळद, १/८ चमचा नारळ तेल यांच्यापासून पेस्ट तयार करावी.\nवापरण्याची पद्धत ः सामान्य टूथपेस्ट प्रमाणे दात घासावेत. चूळ भरण्यापूर्वी तोंडातील लाळ व हलद पेस्टचा द्राव दाताच्या सान्निध्यामध्ये ३ ते ५ मिनिटांपर्यंत राहू द्यावा. त्यानंतर व्यवस्थित चूळ भरून, आपल्या नेहमीच्या पेस्ट किंवा दात घासण्याच्या भुकटीने दात घासून घ्यावे. जर हळदीचा काही भाग दात किंवा तोंडामध्ये राहिल्यास दात पिवळसर वाटू शकतात. मात्र, दुसऱ्या पेस्टने स्वच्छता केल्यानंतर दात अधिक चमकदार दिसत असल्याचा अनुभव आहे.\nहळकुंडे अत्यंत आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये शिजवण्यासाठी बॉयलर उपयुक्त ठरतात. त्याची क्षमता १६ क्विंटल प्रति तास असून, त्यासाठी १० किलो लाकडे इंधन म्हणून आवश्यक असते. या बॉयलरमध्ये मोठ्या आयताकृती आकाराचे आणि बाह्य आवरण जाड असलेले भांडे असते. त्यात पाणी भरले जाते. या पाण्याला उष्णता देऊन उकळू देतात. उकळत्या पाण्यामध्ये सोडीयम बायोकार्बोनेट मिसळले जाते. त्यामुळे हळदीला उत्तम रंग येण्यास मदत होते. आतमध्ये हळकुंडे ठेवण्यासाठी दोन ते तीन भांडी असतात. त्यामुळे शिजवलेली हळद सहज काढून घेता येते. गरम पाणी वाया जात ना��ी. असा बॉयलर बाजारामध्ये अंदाजे १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. हळदीच्या प्रक्रियेसाठी विविध क्षमतेचे पॉलिशिंग यंत्र, वाळवण यंत्र, ग्रायंडर उपलब्ध आहेत.\n(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक अाहेत.)\nवाफेवर हळद शिजवण्याचा बॉयलर\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-09T23:56:38Z", "digest": "sha1:5FYVADQJOZGQD6KMQCD7Q2W35BMDWGA6", "length": 6888, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आईचा वाढदिवस साजरा करायला निघालेल्या भारतीयाचा अमेरिकेत खून | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआईचा वाढदिवस साजरा करायला निघालेल्या भारतीयाचा अमेरिकेत खून\nगेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेतील अटलांटिक काउंटी येथे वास्तव्यास असणाऱ्या सुनील एडला नामक भारतीय वंशाच्या ६१ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरापाशी गोळ्या झाडून खून करण्यात आला. सुनील हे अटलांटिक सिटीच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये ते कामाला होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरूवारी रात्री सुनील आपल्या घरातून रात्रपाळीवर निघाले असता त्यांनी आपली कार सुरू केली पण पुन्हा ते कारमधून उतरून घरात गेले. त्यानंतर पुन्हा कारकडे निघाले असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या.\nसुनील यांची हत्या केलेला आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुनील यांचा खून त्यांची कार चोरण्यासाठी करण्यात आल्याची शक्यता असून सदर अल्पवयीन आरोपीवर खून, लुटमार, कार चोरी करणे आणि बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे आरोप लावण्यात आले आहेत.\nसुनील यांच्या आईचा 27 नोव्हेंबर रोज��� 95 वा वाढदिवस आहे, आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुनील काही दिवसांमध्येच भारतात परतणार होते मात्र आता त्यांची इच्छा अपूर्णच राहणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\nNext articleकांद्याचे भाव स्थिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-news-crime-64809", "date_download": "2018-12-10T00:54:32Z", "digest": "sha1:BMHLGVMMV4FYVWP4V6D6O5J6Z5DC37VA", "length": 18851, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali news crime डामरे उपसरपंचांच्या घरावर हल्ला | eSakal", "raw_content": "\nडामरे उपसरपंचांच्या घरावर हल्ला\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nकणकवली - भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तालुक्‍यातील डामरे गावचे उपसरपंच शैलेश कानडे यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक व टेंपोची तोडफोड करण्यात आली. कानडे यांच्यासह पत्नी, मुलगा, आई-वडील यांना मारहाण केल्याची तक्रार येथील पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते डामरेचे सरपंच बबलू सावंत यांना पोलिसांनी आज अटक केली. हा प्रकार शुक्रवार (ता. ४) मध्यरात्री डामरे येथे घडला.\nकणकवली - भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तालुक्‍यातील डामरे गावचे उपसरपंच शैलेश कानडे यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक व टेंपोची तोडफोड करण्यात आली. कानडे यांच्यासह पत्नी, मुलगा, आई-वडील यांना मारहाण केल्याची तक्रार येथील पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते डामरेचे सरपंच बबलू सावंत यांना पोलिसांनी आज अटक केली. हा प्रकार शुक्रवार (ता. ४) मध्यरात्री डामरे येथे घडला.\nश्री. कानडे व त्यांच्या पत्नीवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला आज सकाळी राजकीय रंग आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बबलू सावंत यांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. या प्रकारामुळे आज सकाळी शहरात तणावाचे वातावरण होते. शैलेश कानडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक कालावधीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेपासून कानडे आणि बबलू सावंत यांच्यात वाद होते. कानडे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजता डामरे-कानडेवाडी येथील त्यांच्या घरावर दगडफेक सुरू झाली. यावेळी त्यांच्या पत्नी श्रद्धा या बाहेरील बाजूला मोबाईलवर बोलत होत्या. त्यांनी बबलू सावंत यांना पाहिले. त्यांनी आरडाओरड केली. श्री. कानडे लगेच बाहेर आले. त्यांनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवली. यावेळी माफीनामा होऊन वाद मिटवला.\nयानंतर मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास बबलू सावंत तसेच १४ ते १५ जणांनी जमाव करून कानडे यांचे घर गाठले. घरात घुसून आपणाला मारहाण केली. घराबाहेरील आपल्या टेंपोची नासधूस केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर कानडे आणि त्यांच्या पत्नीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कानडे यांच्या पत्नी, मुलगा, आई-वडिलांना मारहाण केल्याच्या प्रकाराने काँग्रेस कार्यकर्ते भडकले. त्यांनी बबलू सावंत यांचा शोध सुरू केला. पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, बंडू ठाकुर, संतोष परब, शेखर सावंत, महेंद्र डिचवलकर, राजू पेडणेकर, अजय सावंत, संजय सावंत, अनिल खोचरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते. बबलू सावंत यांना शोधण्यासाठी या जमावाने महामार्गावरील भाजपच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. मात्र तेथे श्री. सावंत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी बबलू सावंत यांना ताब्यात घेतल्याचे त्यांना कळले. त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणी बबलू सावंत यांना पोलिसांनी अटक करून देवगड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.\nबबलू सावंत हे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे खासगी सचिव आहेत. आम्ही सत्तेत असल्याने पोलिस आमचे काहीही करू शकणार नाहीत, अशी धमकी देत असून त्यांनी कानडे यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पोलिसांकडे केली. ते म्हणाले, ‘‘बबलू सावंत यांनी राजकीय वादातून कानडे यांना मारहाण केली असती तर मान्य होते. मात्र त्यांनी घरातील महिलांना धमकावणे, मारहाण करणे हे अशोभनीय आहे. या मारहाणीत अन्य जे पंधरा लोक आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.’’\nकाँग्रेस कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा\nदरम्यान विरोधकांनी भाजप कार्यालयात येऊन दमदाटी केल्याची तक्रार भाजपचे समर्थ राणे यांनी पोलिसांत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी विरोधक सतीश सावंत, मंगेश सावंत व अजय सावंत हे भाजपच्या कार्यालयात आले. आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली. बबलू सावंत कुठे आहे असे विचारून त्यांना सोडणार नाही, असे धमकावले. त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nस्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्‍कर'\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nमराठा आरक्षण कोर्टात टिकणे कठीण : आठवले\nखोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय पाहता, संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची न��टिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/blog4/", "date_download": "2018-12-10T00:15:21Z", "digest": "sha1:PY3PTOIQ6GWY4GN7H2CPJ6PIDCHDQNOT", "length": 6437, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "blog4 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nगरोदरपणात कोणता आहार घ्यावा मराठीत माहिती (Pregnancy diet in Marathi)\nफयटोस्टेरोल्स – आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पोषकतत्व (Phytosterol in Marathi)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/nasa-has-launched-its-15-billion-spacecraft-designed-touch-sun-2206", "date_download": "2018-12-09T23:28:15Z", "digest": "sha1:E7SJV5CNKUBV3RP6P7PT7ET3RKZN7LM3", "length": 10007, "nlines": 53, "source_domain": "www.bobhata.com", "title": "नासाची सूर्यावर स्वारी...अनेक रहस्यांचा होणार उलगडा !!", "raw_content": "\nनासाची सूर्यावर स्वारी...अनेक रहस्यांचा होणार उलगडा \n१२ ऑगस्ट २०१८ च्��ा पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी, अमेरीकेतील केप कार्नीव्हल या अंतराळ संशोधन केंद्रातून \"पार्कर सोलर प्रोब\" या यानाने सूर्याच्या दिशेने यशस्वी झेप घेतली. एका छोट्या मोटरच्या आकाराच्या या प्रोबने युनायटेड लाँच अलाउयन्स डेल्टा -४ या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात सूर्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.\nउड्डाणाच्या पहिल्या चार मिनिटांत डेल्टा - ४ इंजिन बंद होऊन ते प्रोबपासून मोकळे झाले. आणि थोड्याच वेळात सुअर शक्तिच्या जोरावर प्रोबचे मार्गक्रमण यशस्वी सुरु झाली आहे.\nइतर कोणत्याही प्रक्षेपणापेक्षा हे प्रक्षेपण वेगळेच आहे. कारण यान सूर्याच्या दिशेने जसे जाईल, तसतसे बाहेरचे तापमान वाढत जाईल. बाहेर तापमान २५०० अंशाचे असताना यानाच्या आतल्या बाजूस तापमान फारतर ६५०अंशांपर्यंत वाढेल आणि सर्व यंत्रणा सुखरुप असेल. त्यासाठी यानातल्या यंत्रणेवर कार्बनपासून बनवलेल्या साडेचार इंच जाडीचं आवरण दिलं आहे.\nप्रवासाच्या पहिल्या टप्प्यात , म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान पार्कर प्रोब शुक्राच्या जवळ पोहचून एक जिम्नॅस्टिक्स सारखा जर्क मारून (या प्रकाराला शास्त्रज्ञ ग्रॅव्हीटी असिस्ट असं म्हणतात) शुक्राच्या भोवती फेर्‍या मारत सूर्याच्या \"करोनाच\" अभ्यास करणार आहे.\nएकूण सात वर्षांच्या भ्रमणकाळात पार्कर सोलर प्रोब शुक्र ग्रहाजवळून सहा वेळा मार्गक्रमण करेल आणि सूर्याजवळून २४ वेळा भ्रमण करेल करेल. हे भ्रमण करत असताना त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमीकमी होत जाईल आणि शेवटच्या टप्प्यात ते सूर्यापासून ३८ लाख किलोमीटर अंतरावर असेल. या शेवटच्या टप्प्यात या यानाची गती तासाला दरतासाला ४३०००० किलोमीटर इतकी असेल. आतापर्यंत हा वेग कोणत्याही यानाला शक्य झालेला नाही.\nसूर्य आणि आपली सूर्यमाला यांच्यात आपसांतच बरीच अशी कोडी आहेत, ज्यांचे आकलन अजूनही झालेले नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा खटाटोप नासा करत आहे. उदाहरणार्थ, सूर्याच्या वरच्या 'करोना'या भागात सूर्याच्या आतल्या भागापेक्षा ३०० पट उष्णता असते. करोनाचे तापमान २० लाख अंशांपर्यंत पोहचते पण आतला भाग १०,००० अंशापर्यंतच असतो.\nहे कसे शक्य आहे \nसौर वादळे हा एक दुसरा विषय आहे ज्याचे आपल्याला अजूनही आकलन झालेले नाही. सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक वादळे होतात. या वादळांत इलेक्ट्रॉन्सचे झोत फेकले जातात, चुंबकीय लहरी फेकल्या जातात. हे सर्व संपूर्ण सूर्यमालेत फेकले जाते. त्यामुळे पृथ्वीसारख्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र बदलते. पार्कर सोलर प्रोबवर यासाठी चार वेगवेगळी अभियांत्रीकी उपकरणे बसवलेली आहेत जी चुंबकीय क्षेत्र, प्लाज्मा कण, इतर उर्जाभारीत कण आणि सौरीय वादळ याचा अभ्यास करून डेटा आणि प्रतिमा पृथ्वीवर पाठवतील.\nया सौर वादळांचा अभ्यास १९५८ साली युजीन पार्कर या शास्त्रज्ञाने करून काही अंदाज वर्तवले होते जे पुढच्या काळात सिध्द झाले. या संशोधनाचा सत्कार म्हणून सूर्याच्या दिशेने पाठवलेल्या या यानाला Parker Solar Probe असे नाव देण्यात आलेले आहेत. युजीन पार्कर यांचे वय आता ९१ वर्षे आहेत. पार्कर प्रोब अंतराळात पाठवताना त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले होते.\nमंडळी, हे सर्व थेट आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत नाही. पण पृथ्वीवरच्या मानव जातीशी येणार्‍या लाखो वर्‍शांशी जोडलेले आहे\nजर ही सूर्यावरची स्वारी यशस्वी झाली तर मानवी जीवनाला निश्चितच एक नविन वळण मिळेल.\nजगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल \nसूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ \nकाय असते हे लॅंड आर्ट - अर्थ आर्ट\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-eye-donation-police-68692", "date_download": "2018-12-10T00:59:21Z", "digest": "sha1:EQRA7LZR53V5PFVSQNDXJL764S3QPLLI", "length": 16204, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news eye donation police खाकी वर्दीकडून होणारा पंचनामा नेत्रदानात अडसर | eSakal", "raw_content": "\nखाकी वर्दीकडून होणारा पंचनामा नेत्रदानात अडसर\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nनागपूर - अंधांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, त्यांच्या नजरेत उजेड पेरला जावा, हा उदात्त हेतू मेडिकलमध्ये मृत्यू पावलेले अनिल सुटे यांच्या नातेवाइकांचा होता. परंतु, पोलिस पंचनामा वेळेत पूर्ण न झाल्याने मृताचे नेत्रदान करण्याची नातेवाइकांची इच्छा मारली गेली.\nनागपूर - अंधांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, त्यांच्या नजरेत उजेड पेरला जावा, हा उदात्त हेतू मेडिकलमध्ये मृत्यू पावलेले अनिल सुटे यांच्या नातेवाइकांचा होता. परंतु, पोलिस पंचनामा वेळेत पूर्ण न झाल्याने मृताचे नेत्रदान करण्याची नातेवाइकांची इच्छा मारली गेली.\nसुटे यांचा मृत्यू गुरुवारी सकाळी ८ वाजता झाला. नातेवाइकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. अपघाती निधन असल्याने पोलिस पंचनामा आवश्‍यक आहे. अजनी पोलिसांना खबर दिली. पंचनामा झाल्याशिवाय नेत्रदान होणे अशक्‍य... तास दोन तास नव्हे, तर तब्बल सहा तास उलटून गेल्याने सुटे यांचे नेत्रदान होऊ शकले नाही. खाकी वर्दीकडून वेळेत पोलिस पंचनामा झाला असता तर दोन अंधांच्या डोळ्यांत दाटलेला काळोख दूर करता आला असता. खाकी वर्दीच ठरली नेत्रदानात अडसर...\nही व्यथा नेत्रदान करण्याची इच्छा असलेल्या शेकडो मृतांच्या नातेवाइकांची आहे. पोलिस पंचनामा करण्यासाठी कधी-कधी रात्र उलटून जाते; परंतु पंचनामा होत नाही. अशा अनेक बाबींमुळे नेत्रदान चळवळ वेग धरत नाही.\nमेडिकलमध्ये दरवर्षी चार हजारांवर तर मेयोत अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. राज्यात ही संख्या तीन लाखांवर आहे. अपघात, संशयित मृत्यूनंतर पोलिस पंचनामा कायद्याने बंधनकारक आहे. विशेषतः अपघात रात्री होतात. अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतर लगेच तासाभरात पंचनामा झाल्यास नातेवाइकांच्या इच्छेनुसार नेत्रदान शक्‍य आहे. मात्र, मृत्यूची नोंद रात्री ९ वाजता झाल्यानंतर रात्रभर मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवला जातो. पोलिस पंचनामा दुसऱ्याच दिवशी होतो. गुरुवारी सुटे यांचा मृत्यू झाल्यानंतर दोन तासांत पंचनामा झाला असता, तर नातेवाइकांनी बाळगलेली नेत्रदानाची इच्छा मेडिकलच्या डॉक्‍टरांनी पूर्ण केली असती. खाकी वर्दीकडून पंचनामा वेळेत न झाल्याने दोन अंधांच्या नरजेच्या टापूत असलेले सृष्टीचे सौंदर्य संधी हुकल्याने बघता आले नाही.\nदेशात दरवर्षी ७५ लाख मृत्यू होतात. त्यातील केवळ २३ हजार व्यक्ती नेत्रदान करतात. म्हणजे ०.४ टक्के लोक मृत्यूनंतर नेत्रदान करतात. शवविच्छेदन होत असलेल्या व्यक्तीसाठी सक्तीच्या नेत्रदानाचा कायदा केल्यास पोलिसांनाही पंचनामा वेळेत पूर्ण करणे सक्तीचे होईल. यामुळे शेकडो अंधांच्या डोळ्यांत प्रकाश पेरला जाईल. सध्या महाराष्ट्रात दोन लाख रुग्णांना नेत्रांची गरज आहे. यात २५ हजार लहान मुलांचा समावेश आहे. विदर्भात अद्याप २ हजार ५० व्यक्ती बुबुळाच्या प्रतीक्षेत आहेत.\nप्रत्येक अंधाला जग पाहता यावे, यासाठी मृत्यूनंतर नेत्रदान करावे. अपघातात मृत्यू पावलेल्यांचे नेत्रदान सहज स्वीकारता येते. या नेत्रदानाची सक्ती व्हावी. विशेष असे की, शवविच्छेदनाची सक्ती करण्याचा कायदा व्हावा. पोलिसांकडून मेडिको लीगल केसेसमध्ये होणारा पोलिस पंचनामा वेळेत व्हावा.\n- डॉ. अशोक मदान, नेत्ररोगतज्ज्ञ, विभागप्रमुख, मेडिकल (नेत्ररोग विभाग), नागपूर.\nमेडिकल ः दरवर्षी ४ हजार शवविच्छेदन\nमेयो ः दरवर्षी २ हजार ५०० शवविच्छेदन\nविदर्भातील रुग्णालयांत ः दरवर्षी २ हजार शवविच्छेदन\n\"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती...\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64928", "date_download": "2018-12-10T00:10:04Z", "digest": "sha1:CBC4BJDQQFEJ3WEZJ2KK5GD4FO3DCZIT", "length": 21717, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वलय (कादंबरी) - प्रकरण १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वलय (कादंबरी) - प्रकरण १\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\n(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या \"वलय\" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)\nकादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –\nजगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे. काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत तसेच गरजेनुसार योग्य तो परिणाम साधण्यासाठी मी काही ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी शब्द आणि वाक्ये मुद्दाम वापरली आहेत. काही ठिकाणी सेक्सशी संबंधीत बोल्ड प्रसंग, माफक प्रमाणात शिव्या किंवा हिंसेचे वर्णन असल्याने एक सावधगिरीचा उपाय म्हणून पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनी ही कादंबरी वाचायची किंवा नाही हे पालकांच्या संमतीने ठरवावे किंवा स्वत:च्या जबाबदारीवर कादंबरी वाचावी. या कादंबरीचा हेतू फक्त वाचकांचे मनोरंजन करणे हा असून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणे तसेच कुणाचे समर्थन करणे, कुणावर टीका करणे किंवा वाचकांवर विशिष्ट प्रकारची विचारसरणी लादणे हा नाही. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातील वाचक सूज्ञ आहेत त्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही तसेच गरजेनुसार योग्य तो परिणाम साधण्यासाठी मी काही ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी शब्द आणि वाक्ये मुद्दाम वापरली आहेत. काही ठिकाणी सेक्सशी संबंधीत बोल्ड प्रसंग, माफक प्रम���णात शिव्या किंवा हिंसेचे वर्णन असल्याने एक सावधगिरीचा उपाय म्हणून पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनी ही कादंबरी वाचायची किंवा नाही हे पालकांच्या संमतीने ठरवावे किंवा स्वत:च्या जबाबदारीवर कादंबरी वाचावी. या कादंबरीचा हेतू फक्त वाचकांचे मनोरंजन करणे हा असून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणे तसेच कुणाचे समर्थन करणे, कुणावर टीका करणे किंवा वाचकांवर विशिष्ट प्रकारची विचारसरणी लादणे हा नाही. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातील वाचक सूज्ञ आहेत त्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही यातील काल्पनिक व्यक्ती, स्थळे, प्रसंग, संस्था यांचा खऱ्या जगातील गोष्टींशी संबंध किंवा साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग मानावा आणि कादंबरी वाचनाचा आनंद घ्यावा यातील काल्पनिक व्यक्ती, स्थळे, प्रसंग, संस्था यांचा खऱ्या जगातील गोष्टींशी संबंध किंवा साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग मानावा आणि कादंबरी वाचनाचा आनंद घ्यावा - निमिष सोनार (लेखक)\n“टिंग टाँग” ... दरवाज्याची बेल वाजते. सून दार उघडते. सासूच्या हातातील बाजाराच्या पिशव्या घेते. सासू सोफ्यावर पंख्याखाली बसून पदराने घाम पुसते. सून स्वयंपाकघरात जाते.\n“सूनबाई, झाला नाही का स्वयंपाक अजून” सोफ्यावरून आवाज स्वयंपाकघराकडे जातो.\nपेपर वाचणारे सासरे पेपरातून डोके बाहेर काढून सासूकडे बघतात. पुन्हा पेपरात बघतात.\n“हो, सासूबाई. तयार होतोच आहे स्वयंपाक” स्वयंपाकघरातून आवाज सोफ्याकडे जातो.\n“किती वेळा सांगितलं की या वेळेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे, कळत नाही तुला\n“एकदम टाइम टू टाइम सगळं करायला मी काही मशीन नाही सासूबाई” मिरचीची फोडणी टाकत सून म्हणते. सगळ्यांना ठसका येतो.\n”, सोफ्यावरून उठत ठसका देत सासू म्हणते.\n“आज तुला धडाच शिकवते” असे म्हणून सासू त्वेषाने स्वयंपाकघरात जाऊन सुनेला जोरात तीन वेळा थप्पड लगावते. सासूच्या हाताचा धक्का लागून कढई पुन्हा पुन्हा तीन वेळा खाली पडते आणि तेल हवेत येऊन स्थिर होते” असे म्हणून सासू त्वेषाने स्वयंपाकघरात जाऊन सुनेला जोरात तीन वेळा थप्पड लगावते. सासूच्या हाताचा धक्का लागून कढई पुन्हा पुन्हा तीन वेळा खाली पडते आणि तेल हवेत येऊन स्थिर होते थ्रीडी कोनातून हवेतले तेल दाखवत कॅमेरा फिरत जातो.\nसासरे उठून उभे राहतात. त्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव हे काय झाले तीन वेळा ते खुर्ची वरून उठतात. मग त्यांचा चेहरा तीन वेळा ब्लॅक अँड व्हाईट होतो. तेही हवेत स्थिर होतात\nहा सीन मोठ्या पडद्यावर बघणारे निर्माते, कलाकार, लेखक, एडिटर वगैरे मंडळींनी टाळ्या वाजवल्या.\nएडिटरने रिमोटने पॉज करून तो सीन तात्पुरता थांबवला.\nएडिटर, “छान जमून आलाय हा सीन, नाही का\nतेथे बसलेला एक कलाकार वैतागून म्हणाला, “एका क्रियेवरची प्रत्येकाची प्रतिक्रिया तीन तीन वेळा दाखवायची खरच गरज आहे का\nडायरेक्टर म्हणाला, “अरे मग राजा ते एकदम आवश्यक आहे ते एकदम आवश्यक आहे त्याशिवाय टाइमपास कसा होईल रे त्याशिवाय टाइमपास कसा होईल रे ही काय दर आठवड्याला चालणारी सीरियल आहे का ही काय दर आठवड्याला चालणारी सीरियल आहे का पटापट कथा पुढे सरकायला पटापट कथा पुढे सरकायला डेली सोप आहे हा डेली सोप आहे हा डेली सोप अंगाला जसा डेली आपण सोप लावतो ना तसे. लोकांना रोज व्यसन लागलंय या डेली सोपचं मग रोज रोज नवीन काय दाखवणार मग रोज रोज नवीन काय दाखवणार थोडा टाईमपास हवा ना थोडा टाईमपास हवा ना\nनिर्माता म्हणाला, “बरोबर आहे चला एडिटर साहेब पुढे बघू द्या चला एडिटर साहेब पुढे बघू द्या करा पुढचा भाग प्ले करा पुढचा भाग प्ले\nएडिटरने प्लेचे बटण दाबले.\n“टिंग टाँग” ... पुन्हा बेल वाजते. थप्पड खाल्लेल्या सुनेचा पती ऑफिस मधून घरी येतो. घरात काय ड्रामा झालाय त्याचा अंदाज येऊन तो कुणाला काहीच न बोलता बेडरूम मध्ये निघून जातो. त्याची ब्रीफकेस ठेवतो, फ्रेश होतो, घरचे कपडे घालतो आणि मग बेडरूममध्ये जाऊन वाईन पीत बसतो. सीरियलचा एपिसोड संपतो. टाळ्या\nतेथे बसलेला तोच कलाकार पुन्हा दुपटीने वैतागून म्हणाला, “अरे अरे टाळ्या काय वाजवताय फॅमिली ड्रामा आहे हा आणि यात वाईन कसली दाखवताय काय चाललंय काय तुमचं काय चाललंय काय तुमचं\nडायरेक्टर म्हणाला, “वा वा अगदी योग्य तेच दाखवतो आहे आपण अगदी योग्य तेच दाखवतो आहे आपण शेवटी पुरुषांना आवडणारं काहीतरी असलं पाहिजे ना यात शेवटी पुरुषांना आवडणारं काहीतरी असलं पाहिजे ना यात थोडेफार पुरुष प्रेक्षक लाभण्यासाठी असे करावे लागते थोडेफार पुरुष प्रेक्षक लाभण्यासाठी असे करावे लागते सासू सुनेच्या सिरीयल मध्ये पुरुष मंडळींचे नाहीतरी काही विशेष काम नसते. मग पुरुषांनी वाईन पीत बसायला काय हरकत आहे सासू सुनेच्या सिरीयल मध्ये पुरुष मंडळींचे नाहीतरी काही विशेष काम नसते. मग पुरुषांनी वाईन पीत बसायला काय हरकत आहे आय मीन छोट्या पडद्यावर आय मीन छोट्या पडद्यावर\nतो कलाकार म्हणाला, “तुमचे लॉजिक चुकते आहे. पुरुषांना ऑफिसमधून घरी आल्यानंतर दारू पिण्याव्यतिरिक्त काही दुसरे काम नसते असे वाटले की काय तुम्हाला\nडायरेक्टर म्हणाला, “ आरे गप बस ना यार गप बस ना यार सोड ना त्या वाईनचा नाद सोड ना त्या वाईनचा नाद या सीरियलमध्ये लवकरच तुझी एन्ट्री होणार आहे या सीरियलमध्ये लवकरच तुझी एन्ट्री होणार आहे त्या सुनेच्या प्रियकराचा रोल करायचा आहे तुला त्या सुनेच्या प्रियकराचा रोल करायचा आहे तुला माहित आहे ना हा वाईन पिणारा पती लवकरच घरातून पळून जातो असे दाखवायचे आहे\n मला तर हे आधी माहिती नव्हते”, तो कलाकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला.\n डेली सोपच्या कथेमध्ये मध्ये डेली बदल होत असतात आजकाल वाचकांच्या सोशल मिडीयावरील प्रतिसादांवरून आणि TRP च्या आधारे वाचकांच्या सोशल मिडीयावरील प्रतिसादांवरून आणि TRP च्या आधारे काय समजलास याला आम्ही म्हणतो डेली ‘सोप’ विथ ‘शांपू’ तडका ही ही ही ही ही ही ही ही”, डायरेक्टर स्वत:च्या जोकवर हसत म्हणाला.\nइतर सगळे जबरदस्तीने हसले...\nआज सर्वांनी त्या सिरीयलचे एकूण पुढचे सहा एपिसोड बघितले जे अजून टेलीकास्ट व्हायचे होते. गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये हे सर्व घडत होते आणि सीरियलचे नाव होते - “चार थापडा सासूच्या\nत्या सिरीयलची कथा थोडक्यात अशी होती - सासू सुनेच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी नवरा घरातून पळून जातो खरं आणि एका बाबाच्या आश्रमात आश्रयाला जायचे ठरवून प्रवास करत असतांनाच सुनेच्या कॉलेज जीवनातील एक एकतर्फी प्रेमी त्याचे रस्त्यात अपहरण करतो आणि त्या घरात दूरचा नातेवाईक बनून येतो आणि राहतो. सुनेला नीट आठवत नसते म्हणून ती सुधा त्याला तो नातेवाईक समजते. मग तो सांगतो की मी त्याला शोधून आणतो पण मला सुनेची मदत लागेल. मग सुनेला संशय यायला लागतो वगैरे. मुलगा घरात नसल्याने सासू सुनेचे भांडणं बंद पडतात कारण दोघींनी भांडण करून करून ज्याला छळायचे तोच घरातून नाहीसा झाल्याने आता कुणासाठी भांडणार म्हणून सासू सुना गुण्या गोविंदाने राहायला लागलेल्या असतात. मग कथेत सूनेची बहिण अचानक प्रवेश करते आणि त्यामुळे आणखीन एक ट्वीस्ट येते आणि मग अनेक प्रसंगांनंतर ग���ड शेवट होतो...\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\n(माझ्या \"वलय\" कादंबरीची एक\n(माझ्या \"वलय\" कादंबरीची एक जाहिरात)\nसोनीचा असा कोणता सेल्फी होता ज्यामुळे ती वादात अडकली\nरागिणीला फिल्म इंडस्ट्रीबद्दल कोणते रहस्य कळले होते\nसुप्रियासोबत नेमके काय घडले की ज्यामुळे ती अंतर्बाह्य बदलली\nरीताशा तीव्र डिप्रेशनमध्ये कशामुळे गेली\nराजेशच्या पूर्वायुष्यात अशा कोणत्या दोन घटना घटना घडल्या ज्यामुळे फिल्म इंडस्ट्री त्याच्या आयुष्याचा भाग झाली\nमोहिनी आणि राजेश यांची \"जवळीक\" टाईप मैत्री सुनंदाला पचेल का\nसुपरस्टार अमित श्रीवास्तव यांच्या \"मालामाल हो जाओ\" या सामान्य ज्ञानाच्या कार्यक्रमात असे काय घडले की जे आजपर्यंत कधीही घडले नव्हते\nमायाने आपल्या डॉक्टर पतीपासून काय लपवले\nहॉलीवूडमध्ये असा कोणता अद्भुत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चित्रपट बनणार होता ज्याचा अविभाज्य भाग भारतीय चित्रपटसृष्टी असणार होती\nह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि इतर बरेच काही मनोरंजक आणि काही खळबळजनक घटना वाचण्यासाठी \"वलय\" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित \"सिनेमा स्कोप\" कादंबरी जरूर वाचा.\nफिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले \"वलय\" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी\nलवकरच \"डेलीहंट\" ऍपवर ईबुक स्वरूपात प्रकाशित होणार\n\"वलय\" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+)\nठरवल्याप्रमाणे तुम्ही नियमितपणे भाग पोस्ट केले तर मजा येईल\nनक्कीच ठरल्याप्रमाणे भाग पोस्ट होतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65819", "date_download": "2018-12-10T00:33:21Z", "digest": "sha1:374FQBLWFDX5KS3USM2BNFSMVQJSNGJV", "length": 59214, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १\nउच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १\nहा एक दीर्घकालीन अनेक जणांना होणारा विकार,\nहृदयविकार, पक्षाघात, मेंदूचे व मूत्रपिंडाचे विकार व इतर रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो.\nहृदयविकार असणा-या व्यक्तींमधे २० ते ५०% मृत्यु यामुळे होऊ शकतात.\nह्यात वरचा रक्तदाब म्हणजे हृदयाच्या आकुंचनाच्या व खालचा हा प्रसारणाच्या वेळेचा होय.\n: दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब.\nप्रकार= वरचा रक्तदाब, खालचा रक्तदाब\nनॉर्मल=\t१२० हून कमी, ८० हून कमी\nपूर्व उच्च= १२० ते १३०,\t८० ते ९०\nप्रथम अवस्था= १४० ते १५९, ९० ते ९९\nद्वितीय अवस्थ==\t१६० किंवा त्यापेक्षा जास्ती, १०० किंवा त्यापेक्षा जास्ती\nरक्तदाब बसलेल्या अवस्थेत मोजणे व ३ वेळेस मोजून कमीतकमी आकडा गृहीत धरावा.\nएका अशा प्रकारच्या उच्च रक्तदाबात ज्यामध्ये कोणतेही कारण सापडत नाही, ९०% रुग्णांमध्ये तो\nदुस-या प्रकारात काही ठराविक इंद्रीयांच्या विकारामुळे तो उद्भवू शकतो.\nनिम्म्याचा नियम : निम्म्या व्यक्ती नॉर्मल असतात, त्यातील निम्म्यांना हा रोग होतो,\nत्यातील निम्म्यांमध्ये निदान होऊ शकते, त्यातील निम्म्यांवर उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर होतो,\nत्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होऊ शकतो.\nप्रमाण: दरवर्षी जगात ७५ लाख व्यक्तीं यामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात याचे प्रमाण १७ ते २१% आहे.\n२. स्त्रियांमध्ये ४५ वयानंतर\n३ .जनुकीय कारणे व अनुवांशिकता\n५ मिठाचे जास्ती प्रमाण\n६. आहारातील संपृक्त चरबी(तूप,साय)\n७. रेषायुक्त पदार्थांची कमतरता\n८ मद्याचे अति सेवन,\n९ व्यायामाचा अभाव/कमतरता व बैठेपणाची सवय\nसविस्तर येऊद्यात पुढचे भाग .....\nउपाय काय या बद्द्लही लिहावे\nउपाय काय या बद्द्लही लिहावे\nमी आहे कँडिडेट. आहार व जीवन\nमी आहे कँडिडेट. आहार व जीवन शैलीत काय बदल करावे ते नक्की लिहा. तुमचा लेख छान आहे.\nरक्तदाब म्हणजे नेमके काय\nरक्तदाब म्हणजे नेमके काय याबद्दल माझ्या डोक्यात थोडा गोंधळ आहे.\n: दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब\nआपल्या अंगात पारा नसतो ना मग हा दाब म्हणजे नेमके काय मग हा दाब म्हणजे नेमके काय की शुद्ध रक्त हृदयाच्या बाहेर ढकलायला हृदयाला जी शक्ती लागते किंवा ज्या ताकदीने हृदय रक्त बाहेर ढकलते ती ताकद\nजर ती शक्ती किंवा ताकद म्हणजे रक्तदाब असेल तर कमी रक्तदाब आहे म्हणजे हृद��� त्या ताकदीने रक्त ढकलू शकत नाही किंवा उच्च रक्तदाब म्हणजे हृदय जरा जोरात रक्त ढकलतेय असे आहे का\nअसे असल्यास याची कारणे काय हृदय कमजोर असेल तर समजू शकतो पण जास्त रक्तदाब म्हणजे हृदय जास्त चांगले काम करतेय असे म्हणायला नको का\nअमा आणि साधना, तुम्ही सुंदर\nअमा आणि साधना, तुम्ही सुंदर प्रश्न विचारीत आहात. अमा, तुमचा प्रश्न मी नंतर घेईन, जेंव्हा उपचार व उपाय यांच्यावर चर्चा होईल. साधना, दंडाच्या मोठया प्रमुख धमनीवर रक्तदाबासाठी वापरत असणाऱ्या उपकरणात जो पट्टा गुंडाळला जातो, बाहेरून पंप करून त्यावर दाब वाढवला जातो. त्याला एक नलिका असते, त्या पट्ट्याची दुसरी नलिका पारा किंवा तत्सम दाब मोजणाऱ्या उपकरणाला जोडलेली असते, हृदयाच्या अकुन्चनाच्या व प्रसारणाच्या वेळेस हृदय ज्याशक्तीने रक्त बाहेर फेकते त्याच्या विरुद्ध पण तेव्हढ्याच शक्तीने दाब पंप करून वाढवला जातो किंवा कमी केला जातो. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने आवाज सुरु झाला की वरचा रक्तदाब, आणि आवाज बंद झाला की खालचा रक्तदाब. मुळात हृदयाच्या शक्तीने रक्त सर्व शरीराला पुरवले जाते ते अशा प्रकारे उपकरणाच्या सहाय्याने मोजले जाते. समजले का नाही एक ठराविक हृदयाची रक्त ढकलण्याची शक्ती म्हणजे रक्तदाब. मुळातली शक्ती नॉर्मल म्हणजे १२०/८०.हृदयाला जास्ती शक्ती लागणार असेल तर रक्तदाब वाढत जातो.\nसाधना, कारणे मी प्रथमच\nसाधना, कारणे मी प्रथमच सांगितली आहेत, ती बघावी.\nलक्षणे १ डोके दुखणे २. चक्कर\nलक्षणे १ डोके दुखणे २. चक्कर येणे ३, छातीत दडपण येणे ४. घाबरल्यासारखे वाटणे इ पण सर्वांना ह्या\nतक्रारी असतीलच असे नाही. मी सांगितलेला निम्म्याच नियम कृपया बघावा. काही वेळेस तपासण्या करण्याच्या\nवेळेस रक्तदाब वाढल्याचे लक्षात येते. अनेक वेळेस रक्तदाब तात्पुरता वाढलेला असू शकतो, उदा काही दिवस पुरेशी\nझोप न लागणे इ\nतुम्ही चांगल्या विषयावर मराठीतून समजावून सांगत आहात हे स्तुत्य आहे. पण मराठीकरण करताना थोडी गल्लत होते आहे त्याकडे थोडे अधिक लक्ष दिले तर बरे होईल.\nउदा. रक्तदाब म्हणजे काय:दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब\nहे बरोबर नाही असे वाटते.\nत्या ऐवजी वर साधना यांनी लिहिल्याप्रमाणे\nशुद्ध रक्त हृदयाच्या बाहेर ढकलायला हृदयाला जी शक्ती लागते किंवा ज्या ताकदीने हृदय रक्त बाहेर ढकलते ती ताकद म्हणजे रक्तदाब. हा मोजण्याचे एक सर्वमान्य प्रमाण म्हणजे निर्वात स्थितीत तितकीच ताकद (दाब) पडण्यासाठी पार्‍याच्या स्तंभाची किती मिमि उंची लागेल \nहे जास्त योग्य होईल.\nया बद्दल तुम्ही (किंवा इतर वैद्यकीय व्यावसायिक) जरा खोलात जाऊन समजावू शकाल का वैद्यकीय संशोधन पत्रिकांमधे जगभरात अनेकवेळा \"Rule of halves for hypertension\" चा उल्लेख आढळतो. पण त्यासाठी असलेला डाटा तपासून पाहिला तर तो डाटा \"५०%\" च्या कधी जवळ असतो. तर कधी \"५०%\" पासून पुष्कळ लांब असतो. तरी सगळे जण \"Rule of halves is applicable\" असा निष्कर्ष कसा काढतात हे माझ्यातल्या अभियंत्याला समजत नाही.\nउदा . हे संशोधन पहा.\nआणि त्यातला हा डाटा पहा\nहे काही बाबतीत \"५०%\" च्या \"आसपास\" आहे.\nयातून निम्म्याच्या निम्मा असा सरसकट निष्कर्ष कसा निघतोय हे काही मला समजत नाहीये. पण \"Rule of halves seems to be holding true in this population\" असा निष्कर्ष लिहला आहे. पण फक्त याच शोधनिबंधात नाही पण अनेक शोधनिबंधात असेच दिसते आहे.\nतुम्ही म्हणताय ते बरोबर आहे,\nतुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला लिहिण्याची एव्हढी सवय नाहीये. मी जास्ती शास्त्रीय खोलात जात नाहीए.\nसर्वसाधारण जनतेसाठी माहिती दिली आहे. तुमच्यासारख्या तज्ज्ञांसाठी नाही. माफी असावी.आम्हाला/बहुतेक वैद्यकीय तज्ज्ञांना तुमच्यासारखी मराठीमधून लिहिण्याची सवय अजिबात नसते. तरी मनापासून धन्यवाद पण खोलात जाऊन माहिती मिळवायला हवी हे खरे आहे.\nडो रवी, तुम्ही प्रतिसादांत\nडो रवी, तुम्ही प्रतिसादांत लिहिताय तसाच हेडरमधला मजकूर स्वतःहून लिहिलंत तर वाचणार्‍यांना चटकन समजेल.\nया धाग्यावरही गुगल ट्रान्सलेट वापरून लिहिलेय का की इंग्रजीतला मजकूर समोर ठेवून शब्दाशब्दाचे भाषांतर केलेत\nतुम्ही एखाद्या मराठी माणसाला (मराठीतून ) तोंडी सांगून समजावाल, त्याच पद्धतीने लिहाल, तर ती भाषा खटकणार नाही.\nशक्य झालं, तर समोर कोणताही मजकूर संदर्भासाठी न घेता, तुमच्या मनाने लिहा. लिहिलेलं हवंतर नंतर पडताळून पहा.\nशिवाय इथे वाचत असताना इकडच्या तिकडच्या लिंका वाचूनच समजून घ्यायचे असेल, तर मग इथे लिहिण्याची गरजच काय असा प्रश्न पडतो.\nभारत, मी गुगल ट्रान्सलेट\nभरत, मी गुगल ट्रान्सलेट वापरून अजिबात भाषांतर केले नाहीये, तुमच्या मनातच तसे आहे, पण माझ्या तुम्ही लोकशिक्षणाचे उद्देश नजरेआड करत आहात हे बरोबर नाही. एवढे केले तरी तुम्ही त्यात उणीवा शोधता फक्त हे चुकीचे आहे. मला तोंडी सांगावे तसे लिहीण्यास मर्यादा आहेत, तुम्हीच असे लिहित जा न ,मी म्हणेन आणि सांगा\nयापुढे मी तुम्हालाच सांगेन\nयापुढे मी तुम्हालाच सांगेन एखादा विषय देऊन लिहायला\nतुमचा आधीचा लेख गुगल\nतुमचा आधीचा लेख गुगल ट्रान्सलेशन वापरून लिहिलेला होता, हे मी पडताळून पाहिलंय.\nअशा पद्धतीने लिहिंण्याने तुमचा लोकशिक्षणाचा हेतू साध्य होईल असे मला वाटत नाही.\nमाझ्या प्रतिसादात लेखन वाचकांना समजण्यासाठी काय करता येईल, हेच लिहिलंय. त्या सकारात्मक सूचनाच आहे. तुम्हाला त्या तशा घेता येत नसतील, तर माझा नाईलाज आहे.\nमायबोलीवर आणि मराठीत अन्यत्र (छापील माध्यमांतही) आरोग्य आणि वैद्यकशास्त्राबद्दल लिहिणारे अनेक जण आहेत. त्यामुळे या विषयावर मराठीत लिहिणं खूप कठीण आहे , असंही नाही.\nतुम्हाला प्रतिसादात मराठी वाटणारं मराठी लिहिता येतंय्म तसंच मूळ लेखनातही लिहा, असंच मी सुचवलंय.\nतुम्हाला माझे प्रतिसाद स्वीकार्य नसल्याने, यापुढे तुमच्या लेखनावर प्रतिसाद देणार नाही.\nमी सत्य बोललो आहे.\nमी सत्य बोललो आहे.\nभरत, तुमच्या सूचना स्वीकारार्य होऊ शकतील, पण तुम्ही अतिशय आक्रमक पध्दतीने मांडता.समोरच्याला अतिशय कमी समजून जरी तुम्ही सकारात्मक लिहिले तर तुम्ही त्या व्यक्तीचा तेजोभंग, काही प्रमाणात दुखवून लिहिता त्यामुळे असे होते. तुमचे म्हणणे तुम्ही सौम्यपणे व आदरभावना राखून लिहावे, तसेच अनेक नामवंत व्यक्तींवर टीका होते, पण अशी झोम्बणारी नसते.तशी असल्यास जशास तसे असे उत्तर मिळते याचे कृपया भान राखावे.\nभरत, मी गुगल ट्रान्सलेट\nभरत, मी गुगल ट्रान्सलेट वापरून अजिबात भाषांतर केले नाहीये, तुमच्या मनातच तसे आहे, पण माझ्या तुम्ही लोकशिक्षणाचे उद्देश नजरेआड करत आहात हे बरोबर नाही. एवढे केले तरी तुम्ही त्यात उणीवा शोधता फक्त हे चुकीचे आहे. मला तोंडी सांगावे तसे लिहीण्यास मर्यादा आहेत, तुम्हीच असे लिहित जा न ,मी म्हणेन आणि सांगा>>>>\nडॉ रवी, तुम्ही लोकशिक्षणासाठी लिहिताय तर सामान्य लोकांना कळेल असे लिहा. तुमचा हा लेख विस्कळीत आहे, वाचून समजून घ्यायला त्रास होतो. मला आधी थोडी माहिती होती पण लेख वाचून त्या माहितीत अजिबात भर पडली नाही असे म्हणावे लागेल. भाग 2 याच्यातच बसवला असता तरी चालले असते.\nतुम्ही रक्तदाबाची जी कारणे दि���ीत त्यापैकी स्त्रियांना 45 नंतर हे कारण न पटणारे आहे. हल्ली रक्तदाब व मधुमेह एक ठराविक वयानंतर होतातच अशी समजूत लोक स्वतः करून घेतात व डॉक्टरही त्याला अनुमोदन देतात. यामुळे रोगाच्या गांभीर्याकडे थोडे दुर्लक्ष होते.\nतुमचा लेख वाचल्यावर मी थोडे शोधले.\nहृदय रक्त एका विशिष्ट दाबाने बाहेर फेकते म्हणजे रक्तदाब 120/80 असा असतो तेव्हा बाहेर फेकलेले रक्त शरीराच्या सर्व भागात पोचते.\nरक्तदाब कमी असतो म्हणजे हृदयाची ताकद कमी असते तेव्हा शरीराच्या सर्व भागात रक्त पोचत नाही. गाडीला जसे पेट्रोल तसे शरीराच्या सर्व अवयवांना काम करण्यासाठी रक्त. रक्तातून ऑक्सिजनपासून इतर सर्व आवश्यक घटक अवयवांना पोचत राहतात. ही गरज 24 तास असते. तिच्यात पाच मिनिटांचा जरी खंड पडला तरी तो अवयव कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. फ्रॉस्टबाईट होतो म्हणजे त्या भागातली त्वचा गोठल्यामुळे रक्त पुरवठा थांबतो आणि रक्त नसले की तो भाग मरतो. हा मेलेला भाग कापून टाकला नाही तर तो कुजतो व आजूबाजूच्या भागाला मारायला लागतो. पूर्ण शरीरभर 24 तास रक्त खेळत राहणे किती महत्वाचे आहे हे यावरून लक्षात येते. रक्तदाब कमी म्हणजे फेकण्याची क्षमता कमी, म्हणजेच ते सर्वत्र पोचण्याची गती कमी. म्हणजे काम करायला आवश्यक घटक अवयवांना मिळायची गती कमी/मिळाले तरी हवे तितके न मिळायचे प्रमाण जास्त. त्यामुळे अवयवांचे काम कमी कमी होत शेवटी काम पूर्ण बंद. कमी रक्तदाब असे स्लो पोईजनिंग करून किडनीसारखे अतिमहत्वाचे अवयव मारतो.\nउच्च रक्तदाब म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त वेगाने रक्त फेकले जाणे. यामुळे हृदयाला त्याच्या डिजाईन केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. याचा अतिरिक्त ताण येऊन हृदयाचे कायमस्वरूपी नुकसान होते ज्याची परिणीती हृदयरोगात होते. रक्त सर्वत्र पोचण्यासाठी वाहिन्यांमधून वाहते, झडपांमधून वाहते. दाब जास्त असल्यास रक्तवाहिन्या व त्यातील झडपांचे वेगाने नुकसान होते (वेअर ऍण्ड टेअर).\nया सर्व कारणांमुळे जास्त किंवा कमी दोन्ही प्रकारचे रक्तदाब वाईट. मी कित्येकांना 'लो प्रेशर आहे, एवढे घाबरायची गरज नाही' असे मत प्रदर्शित करताना ऐकले आहे. त्यांना स्वतःला लो प्रेशर म्हणजे काय माहीत नसते. लो व हाय म्हणजे नक्की काय हा प्रश्न ते डॉक्टरला विचारत नाही त्यामुळे डॉक्टर सांगत नाहीत.\nहे सगळे ��ुमच्या लेखात यायला हवे होते हे माझे मत.\nरक्तदाबावर सध्या काय औषधे आहेत, जी रक्तदाब नियमित करू शकतात\nसध्या जी औषधे आहेत ती अनियमित दाब का निर्माण झाला याची मीमांसा करत नाहीत, देणारे डॉक्टरही ही मीमांसा फारसे करताना दिसत नाही. जी औषधे आहेत ती चार पाच प्रकारची आहेत. काही औषधे शरीरातले म्हणजे रक्तातले पाणी कमी करतात, त्यामुळे हृदयाला कमी रक्त ढकलावे लागते, काही हृदयाची गती कमी करतात, त्यामुळे रक्त कमी ढकलले जाते. या सगळ्या मेडिकेशन्समुळे रक्तदाब कमी होतो. पण ज्या कारणांमुळे तो वाढलेला ती कारणे तशीच राहतात, त्यामुळे गोळी घेतली नाही की परिस्थिती जैसे थे. यावर उपाय म्हणजे गोळी आयुष्यभर घेत राहणे. याचे वाईट परिणाम काय\nयापेक्षा रक्तदाब वाढवणाऱ्या कारणांवर नियंत्रण आणून स्वतःला निरोगी ठेवणे जास्त योग्य राहील. पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून पेशंट गोळी घेतो, त्याच्या दृष्टीने तो औषध घेत असतो पण गोळी ही टेम्पररी योजना आहे हे त्याला माहित नसते, डॉक्टरही त्याचे प्रबोधन करायच्या भानगडीत पडत नाही.\nरक्तदाब कमी असेल तर तो कसा वाढवतात मला माहीत नाही, त्यावर औषध आहे का हे मला माहीत नाही. पण वाढलेला कमी करण्यासाठी जर शरीरातील पाणी कमी करत असतील तर तो वाढवण्यासाठी पाणी वाढेल असे काहीतरी करत असावेत. जसे मीठ जास्त खाणे वगैरे.\nहे सगळे लेखात यायला हवे होते हे माझे मत. बाकी गुगलवर ढवळून सगळी माहिती मिळतेच की, त्रोटकच लिहायचे तर मायबोलीवर वेगळे लिहायची गरज काय\nहा मोजण्याचे एक सर्वमान्य\nहा मोजण्याचे एक सर्वमान्य प्रमाण म्हणजे निर्वात स्थितीत तितकीच ताकद (दाब) पडण्यासाठी पार्‍याच्या स्तंभाची किती मिमि उंची लागेल >>>>\nधन्यवाद अजय, हे वाचून आज प्रथमच रक्तदाब कसा मोजतात हे लक्षात आले.\nबाकी पाराच का याचे उत्तर शाळेत मिळाले होते. पारा हे सर्वात जड मूलद्रव्य आहे, म्हणून ते वापरतात हे शिकले होते. हृदयाचा दाब खूप जास्त असतो हेही ऐकून माहीत होते, इतका जास्त की हृदयाकडून रक्त घेऊन येणारी रक्तवाहिनी जर कापली गेली तर खूप लांबवर चिळकांडी उडते हे ऐकलेय. ह्या रक्तवाहिन्या ज्यांना मराठीत रोहिणी म्हणतात त्या आत खोलवर असतात. त्वचेच्या पृष्ठभागावर ज्या असतात त्या निला, वापरलेले रक्त घेऊन परतणाऱ्या असतात, पण त्या कापल्यावर ज्या वेगात रक्त वाहते त्यावरून रोहिणीतले रक���त किती वेगात वाहत असेल याची कल्पना केली.\nआपल्या रक्ताला शरीरभर पसरेल इतक्या जोराचा धक्का द्यायला पृथ्वीवरील सर्वात जड असलेल्या मूलद्रव्याला 120 मीमी इतक्या उंचीचा स्तंभ लागतो, म्हणजे हृदय किती प्रचंड क्षमतेने काम करते आणि आपल्याला हे माहीत नाही, आपण हृदयाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो\nसाधनाजी, छान माहिती दिलीत.\nसाधनाजी, छान माहिती दिलीत. आवडली.\nरवीशेठ, भरत यांनी सोप्या\nरवीशेठ, भरत यांनी सोप्या भाषेत लिहिलं आहे. त्यात तुमचा अपमान करण्याचा हेतू दिसला नाही. ते हाडाचे शिक्षक आहेत, त्यांची भाषा प्रेमळपणे समजावून सांगायचीच वाटली. तुम्हीच आपला इगो थोडा बाजूला ठेवून काय ते नीट समजून घ्या. सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा.\nतुम्हाल खरोखरच जनहितासाठी लिहायचे असेल तर ते सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत असलेच पाहिजे. वरचा लेख अत्यंत त्रोटक वाटला.\nज्ञान वाटण्याची इच्छा असणार्‍याने अशी चिडचिड करु नये बुवा. कोणीही सर्वज्ञानी आणि सर्वशक्तीमान सर्वकलागुणसंपन्न नसतो, इथे माबोवर कुणीच नाही. त्यमुळे एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून फ्रस्ट्रेट होऊन चिडखोर प्रतिसाद देणे हे काही सोलुशन नाही. तुम्हाला लिहायला जमत नाही ह्याची कुणीही खिल्ली उडवलेली नाहीये.\nमुद्दा फक्त इतकाच आहे की जेव्हा तुम्ही लिहिताय ते आम्हा सामान्यांना समजेल असं असावं. असे कारण नसेल तर जनरली दुसरे कारण फक्त आपल्या ज्ञानाचा शो करणे हे असते. तसं तुम्ही करत आहात असे मला म्हणायचे नाही. गैरसमज नको.\nअधिकाधिक लिहिण्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा....\nसाधनाताई, खूप महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद\nडॉ. रवि, लेख चांगला आहे,\nडॉ. रवि, लेख चांगला आहे, धन्यवाद. पण मी देखील भरत मयेकर यांच्याशी सहमत आहे. त्यांनी ते उद्धट्पणाने लिहीलेले नाहीये, उलट तुम्हाला दुसर्‍यांना समजावयाला सोपे जावे हा त्यांचा म्हणण्याचा / लिखाणाचा उद्देश आहे, कृपया गैरसमज नसावा.\nतुम्ही रक्तदाबाची जी कारणे\nतुम्ही रक्तदाबाची जी कारणे दिलीत त्यापैकी स्त्रियांना 45 नंतर हे कारण न पटणारे आहे. >> हे बरोबर आहे. मला तर तिशीतच डि टेक्ट झाले. त्यानंतर मुलाचा जन्म व इतर बायकी जीवनक्रमात ह्याकडे दुर्लक्ष झाले. ४३ - ४४ वयात मी रेगुलर गोळी घ्यायचा प्रयत्न केला पण अतिशयच डोके दुखायचे गोळी घेउन. सोडून दिले. स्ट्रेस कायमच होता. मुंबईत शिफ्ट झाल्यवर कंपनीतर्फे चेकप दर वर्शी होतो. या वर्शी त्यांनी पण गोळी प्रिस्क्राइब केली. पण त्याने काही ढिम्म परिणाम झाल नाही. शेवटी आता फोर्टिस मधील स्पेशालिस्टने जी दिली आहे त्याने उपयोग होत आहे. १२०-७७ आहे\nमाझ्याकडे बीपी मापक आहे रोज चेकप करते. स्ट्रेस एका लेव्हलच्या पुढे घेत नाही. वर्क लोड हे इतके जास्त आहे कि जमेल तेव्ढेच आठ् तासात करते. कारण एरर स्कोप नाहीच आहे. हेड फोन लावून गाणी ऐकायची सवय आहे मात्र पण त्याचा काय परि णाम होतो आहे ते बघितले पाहिजे. धुम्रपान व मद्य पान नाही. जमेल तसा व्यायाम करते आहारावर कंट्रोल ठेवून वजन कमी करायचा प्रयत्न आहे. लाइफ स्टाइल चेंज.\nएक हॅपीनेस यू पाइप अशी काहीतरी फिलॉसोफी वर द इकाँ नॉमिक्स मध्ये लेख वाचला होता त्यात असे होते की प्लंबरचा कसा यु टाइप पाइप असतो तसे सुखाचे आहे पस्तीस ते पंचे चाळीस पन्नास परेन्त सुखाचा आनंदाचा मीटर\nखाली खाली जात राहतो. कारण सांसरिक वैयक्तिक जबाबदार्‍या खूप असतात. व डेली जगण्याचा स्ट्रेस खूप जास्त बेसिकली. मुलांचे शाळेचे दिवस, नोकरीत वर चढण्याचे दिवस, आर्थिक जबाबदार्‍या रिलेशन शिप इशूज वगैरे.\nपन्नाशी नंतर हा यु बेंड पाइप वर चढू लागतो. मुले कॉलेजात जातात सुटवंग होतात. नोकरी धंद्यात जे व्हायचे ते होउन हे प्रकरण कसे संपणार आहेत ह्याचा साधारण अंदाज येतो. सीइओ होणार का कधीतरी रिटायर होणार असे. कंपनी काढली तर सेलॉफ कर्णार का बँकरप्ट होणार हे आकलन होते. मग आपन असलेल्या ज्ञाना चा उपयोग करोन कन्सल्टन्सी किंवा फ्रीलान्स जॉब्ज ह्या लाइफ कडे जातो. मोस्टली कार्ड पंचिंग व प्रोग्रेस कार्ड् सायनिंग डेज संपले की स्ट्रेस आपोआपच कमी होतो. रिलेशन शिप मधील जोल्ट मॅनेज होतात व कर्जाचे हप्ते संपत येतात.\n५५ च्या दरम्यान सर्व हाय बीपी कारक एक्स्टरनल कारणे कमी होउ शकतात इफ यु लिव्ह स्मार्ट. व अंतर्गत कारणे जसे वजन, व्यसने, व्यायामाची कमी. ही सर्व आपण जबाबदारी घेउन मॅनेज करावी लागतात म्हणजे एक क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करता येते. रेग्युलर मॉनिटरिंग आवश्यक आहे. होम हेल्त टाइप सर्विसेस चा आधार घेउन हार्ट अ‍ॅटेक किंवा स्ट्रोक झालायस लगेच इमर्जन्सी मेडिकेअर मिळणे शक्य आहे ना हे गणीत आपण शुद्धीत असताना करून बघावे. व तस्या सूचना शेजारी/ नातेवाइक यांना देउन ठेवावया.\nरक्तदाब हा हिडन किलर म्हणतात ���ेव्हा ह्याचे सिंप्ट्म्स दिसतात व शरीरावर दृश्य परि णा म होतो तेव्हा फारच उशीर झालेला असतो.\nमी पूर्णपणे सहमत आहे\nमी पूर्णपणे सहमत आहे, बरेच शिकता आले या चर्चेमुळे, सर्वांना धन्यवाद, बरेच शिकता आले या चर्चेमुळे, सर्वांना धन्यवादपरत लिहायचे ठरविले तर याचा खूप उपयोग व फायदा होईल असे वाटते.\nडॊ रवी१ यांचा सदस्यत्वाचा\nडॊ रवी१ यांचा सदस्यत्वाचा कालावधी हा 2 months 2 आठवडे असा आहे व भरत यांचा 8 वर्ष 1 month असा असल्याने ते मायबोलीला सरावले आहेत..शिवाय भरत हे लेखनात सक्रिय व चिकित्सक असतात. त्यामुळे रवी१ असा गैरसमज झाला असावा. रवी१ आपण लिहित जा. वाचकांचा फीडबॆक आपल्या वैद्यकीय अनुभवात नक्कीच भर पाडील असा विश्वास वाटतो.\n मला अशा प्रकारच्या लिखाणाची व सहज सोप्या सुलभ पद्धतीने विशद करण्याची सवय, सखोल व प्रदीर्घ अभ्यास, अनुभव तसेच सुयोग्य लोकारोग्यशिक्षण याची सुसंधी प्राप्त होऊन मीपण भरतसारख्यांच्या पंक्तीत जाऊन बसेन असा मला विश्वास वाटतो. तसेच कुमार१ सारख्यांची आदर्श उदाहरणे डोळ्यासमोर ठेऊन एकलव्यी प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही.\nगेल्या बारा पंधरा वर्षांपासून\nगेल्या बारा पंधरा वर्षांपासून आहारातील मीठाविषयी मला एक घरातील निरिक्षण नोंदवायचे आहे. साधारण पणे पंधरा वर्षांपुर्वी बायकोच्या सैपाकात मीठाचे प्रमाण जास्त व्हायला लागले. मला व माझ्या मुलीलाही ते जाणवू लागले. बायकोला मात्र ते खारट वाटत नसे. मी सुरवातीला कुरकुर करत असे. पण हे असच चालू राहिले. मी तिच्या हातून मीठ जास्त का पडते हा विचार करु लागलो. अगोदर तर असे होत नव्हते. मग आता असे का व्हायला लागले. मला पुरेसे वाटणारा खारटपणा हा तिच्या दृष्टीने न के बराबर मीठ आहे असे वाटू लागले. कमी मीठ टाकायच असे ठरवले तरी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते मीठ जास्तच पडू लागले.हळू हळू मी तक्रार करायचे सोडून दिले. माझा मेंदु तो खारटपणा स्वीकारु लागला. फारच असह्य झाले तरच तो पदार्थ मी खात नसे. एकदा मित्र कॅनडावरुन आला होता. तेव्हा घरी काहीतरी पदार्थ केला होता. तो खाल्यावर तो म्हणाला अरे बापरे एवढे मीठ खाल्ले तर ब्लडप्रेशर मागे लागेल. मला या खारटपणाचे रहस्य उलगडत नव्हते. अचानक एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे एक डॊक्टरचा वैद्यकीय लेख वजा नोंद आढळली.लो ब्लडप्रेशर वाल्यांना तसेच हार्मोन्स मधील बद्लामुळे मीठाची गरज जास्त वाटू लागते व स्त्रिया आपल्या मेंद्च्या आदेशानुसार नकळत स्वयपाकात मीठ जास्त घालू लागतात असे वैद्यकीय संशोधनात आढळुन आले आहे. मग मला त्याची तर्क संगती लागली. त्या लेखाचे कात्रण करायचे मात्र राहून गेले. पुर्वी बायकोचे ९०/६० ब्लडप्रेशर नोंदले होते. तेव्हा फॆमिली डॊक्टरांनी सांगिलले कि काही लोकांमधे लो ब्लडप्रेशर आढळते पण त्याचा त्रास होत नसेल तर तो प्रकृतीचा भाग असतो. एकदा डॊक्टरांनी माझे ब्लडप्रेशर तपासले. ते थोडे जास्त आढळले. मला तरुणपणातच मायोकार्डियल इन्फार्क्षन झाले होते. त्यामुळे हार्टपेशंट म्हणून माझे कार्डियालॊजिस्ट कडे रेग्युलर चेक अप असायचे. ते फॆमिली डॊक्टरला माहित होते. त्यांनी मला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला व महिन्याने परत चेक अप ला बोलावले तेव्हा ब्लडप्रेशर नॊर्मल आढळले. तेव्हा ठीक आहे आत्ताच ब्लडप्रेशर च्या गोळ्यांची गरज नाही. नंतर काही काळाने मीठाचे प्रमाण परत येरे माझ्या मागल्या सारखे झाले. नंतर आमच्या कार्डिऒलॊजिस्टने ब्लडप्रेशर ची गोळी पण चालू केली.फॆमिली डॊक्टर म्ह्णाले की ठीक आहे आता स्पेशालिस्टनेच चालू केली आहे म्हटल्यावर घ्या. इथे एक नोंद करावीशी वाटते. आमच्या फॆमिली डॊक्टर बाई घरातल्या स्वयंपाक तुमचे आहार विहाराचे व कामाचे रुटीन याविषयी विचारतात तसे स्पेशालिस्ट विचारत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो. खर तर पेशंट ने दिलेल्या अशा माहितीतून काही वैद्यकीय निरिक्षणांना व संशोधनला हातभार लागत असतो. मटा मधील त्या डॊक्टरच्या लेखात मला कसे उत्तर मिळाले तसे काहीसे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि गेली पधरा वर्षे मी माझ्या गरजेपेक्षा दुप्प्पट मीठ घेत होतो. किंवा घेतो आहे आपले आंतरजालावरील मिपाकर व मायबोलीकर लेखक .कुमार१ यांनी ही गाउट प्रतिबंधक आहारात मीठ कमीच खाण्याची शिफारस केली आहे. बहुतेक डॊक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात पण मग अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर पडतो.\nमी आपणास यथावकाश उत्तर\nमी आपणास यथावकाश उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, पण कृपया आपण त्याची थोडी प्रतीक्षा करावी ही नम्र विनंती\nमाझ्या पण बाबतीत सेम झालेय. मला मिठ्च काय मिरची पण तिखट लागत नाहीये.\nकोणत्या डॉक्टर कडे जाउ कळत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभास��� व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i140710231124/view", "date_download": "2018-12-10T00:02:58Z", "digest": "sha1:K36Y26EE4IBWROBHS53QCMCOLCYJNJKH", "length": 5144, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत निर्मळांचे अभंग", "raw_content": "\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निर्मळांचे अभंग|\nअभंग १ ते ५\nअभंग ६ ते १०\nअभंग ११ ते १५\nअभंग १६ ते २०\nअभंग २१ ते २४\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग १ ते ५\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग ६ ते १०\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग ११ ते १५\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग १६ ते २०\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग २१ ते २४\nसंत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.\nपरदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/spiritual-leader-of-sindhi-community-sadhu-dada-j-p-vaswani-pass-away/articleshow/64956477.cms", "date_download": "2018-12-10T01:08:22Z", "digest": "sha1:XZPU6NXD6VJHJ74DXBHMYDANRGTJ73PW", "length": 10346, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "j. p.vaswani pass away: spiritual leader of sindhi community sadhu dada j. p.vaswani pass away - अध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचं निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nअध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचं निधन\nप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९९ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानं अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्र��िक्रिया व्यक्त होत आहे.\nअध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचं निधन\nप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९९ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानं अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nआज सकाळी पुण्यात दादा वासवानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. सिंधी समाजाचे धार्मिक गुरू म्हणून दादा वासवानी यांची ओळख होती. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी सद्याच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हैदराबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी होते. ते अविवाहीत होते. त्यांचे शिक्षण बी.एस्सी., एम.एस्सी.भौतिकशास्त्र तसेच एल.एल.बी. पर्यंत झाले होते. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही मोठं काम केलं होतं. त्यांनी अध्यात्मावर एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केलं होतं.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचं निधन...\nरिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटात फूट...\nझाडे तोडल्यास जाणार कोर्टात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/then-only-rafaels-prices-will-be-discussed/", "date_download": "2018-12-09T23:35:12Z", "digest": "sha1:VBXGNKCOJIVJEFVZ5NHP3OPA4WQLXI3K", "length": 7496, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल\nराफेल कराराच्या संबंधातील सारा तपशील लोकांपुढे जाहीर करण्याची अनुमती मिळाली तरच राफेलच्या किंमतींबाबत कोर्टात चर्चा करण्यास अनुमती दिली जाईल असा अभिप्राय आज सुप्रिम कोर्टाने व्यक्त केला. राफेलच्या संबंधातील सारा तपशील लोकांपुढे जाहीर करायचा की नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तो आम्ही घेऊ असेही कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने ऍटर्नी जनरलना सांगितले की राफेलच्या किंमतींबाबत लोकांना माहिती होणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटले तर त्याचा आम्ही विचार करू.\n36 राफेल विमाने खरेदी करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्या विषयी आम्हाला हवाईदलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणे आवश्‍यक वाटते आहे, त्यासाठी आम्ही संबंधीत अधिकाऱ्यांची मदत घेऊ. या विषयी संरक्षण दलातील अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीला फार महत्व नाही असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. विमानांच्या किंमती बाबत मला माहिती सांगता येणार नाही असे ऍटर्नी जनरल यांनी सुनावणीच्या एका टप्प्यात स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबिहारमध्ये रालोसपा नेत्याची हत्या-एका वर्षात चौथी घटना\nNext articleनोटाबंदीनंतर विवरणपत्रे न भरलेली 80 हजार प्रकरणे रडारवर\nबॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली नाराजी…. मतदार यादीतून नाव गायब\nइंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी झाले ‘टाॅप मोस्ट सोशल मीडिया ग्लोबल लीडर’\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nवाराणसीच्या संकट मोचन मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी\nपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nइस्रोच्या “जीसॅट-11′ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/177?page=2", "date_download": "2018-12-10T00:32:10Z", "digest": "sha1:IJPQJNEFZGQSBTD22T37XIXJIHUDE33A", "length": 8010, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केटरींग : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोई�� + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /केटरींग\nनिकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)\n''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते\nRead more about निकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)\nवेळ वाचवणारे, हेल्दी आणि चवदार असे काही 'वन डिश मील' मेनू इथे लिहूयात. नव्या व जुन्या मायबोलीवरील आहारशास्त्राच्या ग्रूपमधे अन्यत्र लिहिले गेलेले असे पदार्थ एकत्र रहावेत हाच उद्देश आहे. पदार्थ आधी लिहिला न गेलेला असेल तर पाककृती लिहूयात नाहीतर शक्य असेल तिथे लिन्क देऊयात.\nवाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने\nएक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्‍यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.\nखूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात\nकुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.\nमला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.\nRead more about वाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22604", "date_download": "2018-12-10T00:16:32Z", "digest": "sha1:WH7UC6MB6NW5WCBYKLPKVYMWUZ6JLECH", "length": 4253, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्ञान व मनोरंजन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्ञान व मनोरंजन\nमाध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश\nRead more about शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/sushruta/word", "date_download": "2018-12-10T00:13:39Z", "digest": "sha1:TCOCLCFTNIXGJSBL4R6NXH337HPYDS45", "length": 13490, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - sushruta", "raw_content": "\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - निदानस्थान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - वातव्याधि निदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुळव्याध\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुतखडा\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - भगंदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - कुष्ठनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - प्रमेहनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - उदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मूढगर्भनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विद्रधिनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विसर्पनाडीस्तनरोगनिदान’’\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - गलगंडनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - श्लीपदनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - क्षुद्ररोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - शूकदोषनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आह��� , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - भग्नानानिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मुखरोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - दंतगतरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - कंठरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nn. अत्रि ऋषि की कन्या यह अग्नि पुत्र अंगिरा को ब्याही गयी थी यह अग्नि पुत्र अंगिरा को ब्याही गयी थी दत्त, दुर्वासु तथा सोम इसके बंधु हैं दत्त, दुर्वासु तथा सोम इसके बंधु हैं इसके पुत्रों को आंगिरस कहते हैं इसके पुत्रों को आंगिरस कहते हैं आत्रेयी को उसका पति, नित्य निष्कारण कठोर शब्द कहता था आत्रेयी को उसका पति, नित्य निष्कारण कठोर शब्द कहता था एक दिन, उसने ससुरसे इसकी शिकायत (तकरार) की एक दिन, उसने ससुरसे इसकी शिकायत (तकरार) की उसने बताया कि, तेरा पति अग्निपुत्र है, अतः बहुत तेजस्वी है उसने बताया कि, तेरा पति अग्निपुत्र है, अतः बहुत तेजस्वी है है तू जलरुप से स्नान करा कर शांत कर है तू जलरुप से स्नान करा कर शांत कर इस पर आत्रेयी परुष्णी नदी बन गयी तथा अपने जल से पति को शांत करने लगी इस पर आत्रेयी परुष्णी नदी बन गयी तथा अपने जल से पति को शांत करने लगी इसका गंगा से संगम हुआ [ब्रह्म. १४४] \nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2019-1-13&t=mini", "date_download": "2018-12-09T23:37:20Z", "digest": "sha1:PPY7SHQKZY34PGX7IRBPQ5XJSD4GGKKZ", "length": 8015, "nlines": 142, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत युपीएस खरेदीसाठी दरपत्रक मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nलाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत युपीएस खरेदीसाठी दरपत्रक मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदी करण्यात येणार आहेत.\nआपले कमीत कमी दराचे युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या युपीएसचे 1 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती संबंधीत पुरवठादाराने करणेचा आहे.\nकोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-24-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T00:20:03Z", "digest": "sha1:AADBNKSPMMH5MZY7UJMMTYPQP7U7KKK6", "length": 9867, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुरुस्तीनंतर 24 तासातच रस्ता पुन्हा उखडला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुरुस्तीनंतर 24 तासातच रस्ता पुन्हा उखडला\nवाई-सुरुर रस्त्याचे दर्जाहिन काम : ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी\nभुईंज, दि. 6 (वार्ताहर) – वाई-सुरुर या सुमारे 10 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. याप्रकरणी दैनिक प्रभातने वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्याने नुकतेच या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, ठेकेदाराने अत्यंत दर्जाहिन काम केल्यामुळे अवघ्या 24 तासातच रस्ता उखडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून तशी मागणीदेखील वाहनधारकांमधून होत आहे.\nवाई सुरुर या 10 कि मी लांबीच्या रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावर फुट ते दीड फुट खोल खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे रस्त्यावर भीषण अपघातांची मालिका सुरु झाल्याने त्यात अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या नोंदीदेखील वाई व भुईंज पोलिस ठाण्यात आढळून येतात. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याने वाईच्या बांधकाम विभागाने\nरस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरु केल्या. उप अभियंत्यांनी हा रस्ता तातडीने तसे प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे पाठवले होते. राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजुर करुन त्या कामाचे ऑनलाईन टेंडर काढले. अनेक ठेकेदारांनी टेंडरही भरले पण सातारा येथील छाबडा कंपनीने इतर ठेकेदारांच्या टेंडर किमती पेक्षा 18 टक्के कमी दराने टेंडर भरल्याने त्यांना कमाचा ठेका मिळाला. गेल्या तिन दिवसांपासून वाईच्या बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीपाद जाधव आणि शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डांबरी करणाच्या कमाला सुरुवातही झाली. मात्र, छाबडा कंपनीने उप अभियंता जाधव यांची नजर चुकवुन डांबराचा कमी वापर करुन जोमाने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने 24 तासाच्या आतच वाहनांच्या वजनाचा भार रस्त्याला पेलवत नसल्याने खडी उखडून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत.\nवाई तालुक्‍य��तील जोशीविहिर येथील डांबरीकरणाचे कामही याच छाबडा कंपनीने घेतले होते. या रस्त्याचेही भर पावसात डांबरीकरण केल्याने त्या रस्त्यांचीही चाळण झाली आहे. त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याएवजी शासन त्यांना कोट्यवधी रुपयांची कामे देत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंत्ता जातीने उभे राहुन काम करुन घेत असताना देखील या कंपनीमार्फत डांबर कमी वापरण्याचे उद्योग सुरुच आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला यापुढेतरी कामे न देण्याचे शहाणपण संबंधित विभागाने दाखवावे, अशी मागणी वाई तालुक्‍यातील जनतेतून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशास्त्रज्ञांचे माणसाच्या विकासात मोठे कार्य – आव्हाड\nNext articleमहेश नागरीच्या संचालकांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-10T00:07:19Z", "digest": "sha1:NVFSHHFZ24KS5DSEQ6GEXXJM5JM4VBPY", "length": 7508, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाजारातील व्यापार नियमनमुक्त करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाजारातील व्यापार नियमनमुक्त करा\n“फाम’ संघटनेची थेट मुख्यमंत्र्याकडे मागणी\nपुणे – बाजार समितीच्या आवारातील व्यापार नियमनमुक्त करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोशियशनस ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\n“जीएसटी’ लागू झाल्यानंतर “एक राष्ट्र, एक कर’ या संकल्पनेनुसार स्थानिक कर म्हणजेच मार्केट सेस, देखभाल आकार हे रद्द करण्यात येणार होते. मात्र, ते अजून सुरू आहेत. हे करही लवकरात लवकर रद्द करावेत, अशी मागणेही शहा यांनी त्या निवेदनात केली आहे.\nराज्य सरकारने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने 25 ऑक्‍टोबर 2018 रोजी एक अध्यादेश काढला. त्याद्वारे राज्यातील व्यापार सेसमधून नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे फेडरेशन ऑफ असोशियशनस ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे बाजार समितीच्या आवाराबाहेरील व्यापार नियमनमुक्त करण्यात आला, त्याप्रमाणे बाजार समितीच्या आवारातील व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी “फाम’च्या वतीने निवेदनाद्वारे केल्याची माहिती शहा यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपत्नीस भेटू दिले नाही म्हणून आत्महत्या\nNext articleचीनने पाकला दिलेल्या आर्थिक मदतीची नाणेनिधीने मागवली माहिती\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\nशासन अनुदान योजनेतून राज्यातील दूध संघ बाहेर \nजाहिरात फलकांची उंची “जमिनीवर’\n“लिज्जत’ने महिलांना स्वावलंबी बनविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/smart-speakers-buyers-guide/", "date_download": "2018-12-10T00:37:15Z", "digest": "sha1:3NDHD4E3FU53MYHGNVPQ6WSEC6QXLFVH", "length": 26591, "nlines": 128, "source_domain": "newsrule.com", "title": "स्मार्ट स्पीकर्स: एक खरेदीदार मार्गदर्शक - बातम्या नियम", "raw_content": "\nस्मार्ट स्पीकर्स - खरेदीदार मार्गदर्शक\nस्मार्ट स्पीकर्स: एक खरेदीदार मार्गदर्शक\nदिवे चालू करण्यासाठी आपल्या आवडत्या ट्यून प्ले ते सर्वकाही करू शकता. पण आपण जे मिळणे आवश्यक आहे आम्ही चार अग्रगण्य मॉडेल चाचणी\nशीर्षक हा लेख “स्मार्ट स्पीकर्स: खरेदीदार मार्गदर्शक” शमुवेल एच एच गिब्सला यांनी लिहिले होते, रविवारी 25 फेब्रुवारी रोजी निरीक्षक साठी 2018 09.30 यूटीसी\nकिंमत: £ 89,99ऍमेझॉन दुसर्या पिढी प्रतिध्वनी स्मार्ट स्पीकर्स संपूर्ण वर्गात शोध लावला की साधन एक निर्मितीवर भर देण्यात आवृत्ती आहे 2014. नवीन प्रतिध्वनी लहान आहे, चांगले दणदणीत आणि चांगले शोधत, फॅब्रिक किंवा लाकूड पूर्ण एक पर्याय मध्ये.\nकाय प्रतिध्वनी महान बनवतो ऍमेझॉन आभासी सहाय्यक आहे, अलेक्सा Query. शिखरावर सात मायक्रोफोन्स एक अंगठी आपल्या निवड बाहेर ऐकतो वेक शब्द - मुलभूत फक्त आहे \"अलेक्सा Query\" - अर्थ लावणे ऍमेझॉन च्या सर्व्हरवर आपण काय म्हणता पाठविण्यापूर्वी. अलेक्सा Query जवळजवळ नेहमीच आपण एक काढणे चाहता मोठा आणि तेही दूर संगीत आवाज सह ऐकू शकता.\nअलेक्सा Query मल्टि वापरकर्ता समर्थन आहे, प्रश्न जोरदार खूप उत्तर देऊ शकता, आपण काय म्हणता निष्कर्षांचा अर्थ लावणे येथे उत्कृष्ट आहे आणि तो जुळले जाऊ शकते की अंगभूत कौशल्यं आणि ���ृतीय-पक्ष कौशल्य बेसुमार आहे, तो उपलब्ध सर्वात गोळाबेरीज आवाज सहाय्यक करत. हे विशेषतः स्मार्ट घरात नियंत्रण आणि संगीत प्लेबॅक येथे excels, Spotify पूर्ण आवाज नियंत्रण, ऍमेझॉन संगीत आणि TuneIn.\nनवीन प्रतिध्वनी देखील जुन्या बरं वाटतं, अधिक खोल आणि स्पष्टता, विशेषतः उच्च खंड येथे. तो घड सर्वोत्तम नसताना, तो नक्कीच किंमत त्याचे वजन वरील नाही, एकच 2.5in खालचे स्वर काढू शकेल अशा प्रकारचे मोठे ध्वनियंत्र आणि एक 0.6in रेडिओतील लहान स्पीकर त्याच्या 360 डिग्री ऑडिओ एक खोली भरण्यासाठी सक्षम. तो अगदी किंवा प्रतिध्वनी स्पीकर आणि प्रवाह संगीत कनेक्ट करण्यासाठी एक ऑडिओ बाहेर पोर्ट आणि ब्ल्यूटूथ आहे.\nऍमेझॉन अलेक्सा Query अनुप्रयोग अत्यंत सक्षम आहे, थोडे आळशी तर, गोष्टी बनवून सेट आणि बदलत्या सोपे. खंड वर बटणे, एक क्रिया बटण आणि एक निःशब्द बटण वरच्या सुमारे एक प्रकाश अंगठी आपण, हे लक्षात येते करून सुद्धा आहेत अलेक्सा Query काय करत आहे आणि जेथे प्रतिध्वनी मत आपण बोलत आहात. mics नि: शब्द आणि अंगठी लाल glows, जे खोली ओलांडून पाहण्यासाठी सोपे आहे.\nनिर्णय: £ 90 वाजता, तो प्रतिध्वनी विजय कठीण आहे, अलेक्सा Query सर्वोत्तम मूल्य अष्टपैलू स्मार्ट स्पीकर करून.\nऍपल HomePod: प्रभावी आवाज गुणवत्ता. फोटो: अँटोनियो Olmos\nकिंमत: £ 319 नवीनतम नोंद ऍपल च्या HomePod आहे, त्या सोबत, आयफोन-मेकर शेवटी पेक्षा जास्त तीन वर्षे पक्ष सामील होत आहे पहिल्या प्रतिध्वनी बाजार दाबा. HomePod गट सर्वात मोठा आणि सर्वात महाग स्मार्ट स्पीकर आहे, फ्लॅट सिलिकॉन तळाशी आणि तकतकीत एक जाळी-संरक्षित सिलेंडर, वर स्पर्श-संवेदनशील डिस्क.\nमोठ्या असूनही, तो घड सर्वात निगर्वी आणि स्वयंपाकघर टेबल मध्यभागी घरी आहे तो एक धुराडयावरची व भोवतालची फळी किंवा बुकशेल्फ आहे म्हणून. चेतावनी करणे, तरी: सिलिकॉन पाऊल उपचार लाकूड वर पांढरा रिंग गुण सुटेल. पहिल्या दोन लपलेले खंड बटणे आणि तेव्हा जे दाखवते की एक केंद्र multicolour प्रदर्शन आहे ठरल्या, ऍपल आवाज सहाय्यक, आपण ऐकत आहे. तो खोली ओलांडून पाहण्यासाठी सर्वात सोपा नाही आहे आणि आपण मायक्रोफोन्स निःशब्द करू शकता असताना, HomePod आणखी ऐकत नाही आहे की नाही दृश्यमान संकेत आहे.\nHomePod तोंडी लावण्याइतपत घड सर्वोत्तम-दणदणीत स्पीकर आहे. सात tweeters आणि आपण एका स्पीकर शोधण्यासाठी शक्यता आहोत सर्वात व्यापक soundscape निर्माण एक खालचे स्वर काढू शकेल अश��� प्रकारचे मोठे ध्वनियंत्र अॅरे आहे. हे आपोआप त्याच्या आसपासच्या समायोजित, एक व्यस्त अनुभव तो खोलीत ठेवले फरक पडत नाही तयार, खोल पण घट्ट नियंत्रित खोल आणि उत्कृष्ट वेगळे सह, काहीही अर्थ गमावले नाही, अगदी हळूहळू वाढत मोठा होणारा मध्ये.\nतो एकमेव करताना, ऍपल च्या Siri फक्त Google च्या सहाय्यक किंवा Amazon चे अलेक्सा Query म्हणून समान मानक पर्यंत नाही. आपण तसेच त्यांना उत्तम म्हणून ऐकू शकता, पण आपण समजून भिन्न बाब आहे. Siri आपण सुमारे म्हणू करण्याचा प्रयत्न करत आहात ते नाही 70% वेळ, जे अत्यंत डोकेदुखी होऊ शकते, प्रश्नांची उत्तरे आणि कामे करण्यासाठी त्याच्या क्षमता फक्त म्हणून चांगले नाही तर. नाही मल्टि-युजर खाते मदत आहे, एकतर, तो एक कुटुंब घरात मिळवा कमी सोपे आहे याचा अर्थ असा.\nHomePod फक्त समर्थन ऍपल संगीत किंवा iTunes सामना, नाही मुळ Spotify किंवा असतात पलीकडे अगदी रेडिओ अर्थ 1. संगीत एक iOS डिव्हाइस पासून AirPlay द्वारे पाठविले जाऊ शकतात, मॅक किंवा पीसी वर iTunes, पण Android डिव्हाइसवर बाहेर आहेत आणि नाही ब्लूटूथ किंवा ओळ इन समर्थन आहे. आधुनिक iOS डिव्हाइस देखील HomePod सेट करणे आवश्यक आहे, तो अर्थ सर्व-ऍपल वापरकर्त्यांसाठी आहे फक्त.\nनिर्णय: महान पण Siri असे दिसते, कनेक्टिव्हिटी आणि संगीत सेवा समर्थन स्पर्धा मागे मार्ग आहेत.\nGoogle मुख्यपृष्ठ: 'सहाय्यक आपल्याला विचारू करण्याचा प्रयत्न करत आहात काय काम करण्यास सक्षम असेल, ती इतर अपयशी. ' फोटो: अँटोनियो Olmos\nकिंमत: £ 129 Google चे घर स्मार्ट स्पीकर एक लहान आहे, इतर जास्त chubbier डिव्हाइस. त्याऐवजी प्रतिध्वनी किंवा HomePod सारख्या सिलेंडर जात, मुख्यपृष्ठ एक पांढरा एक फुलदाणी दिसते, मऊ-स्पर्श, पांढरा प्लास्टिक वरच्या आणि फॅब्रिक पाया (एकच स्पीकर आणि दोन निष्क्रीय फरक लपवत).\nवरच्या पॅनेलवर सर्व स्पर्श संवेदनशील आहे. Google सहाय्यक सक्रिय आणि व्हॉल्यूम समायोजित करण्यासाठी परिपत्रक हालचाली मध्ये आपले बोट स्वाइप करा करण्यासाठी केंद्र टॅप करा. मागे एक बटण मायक्रोफोन्स mutes. वरच्या पृष्ठभाग खाली लपलेले LEDs एक अंगठी आहे, काय चालले आहे ते आपण दाखवू पर्यंत प्रकाश जे, सहाय्यक प्रतिसाद असेल किंवा पिवळा प्रकाश mics नि: शब्द आहेत तेव्हा वेढा घातला नमुन्यांची बनवण्यासाठी.\nGoogle मुख्यपृष्ठ सहाय्यक तेही तसेच आपण ऐकू सक्षम शिखरावर दोन mics आहे, सर्वात आवाज आणि संगीत प्रती, पण जोरदार तसेच प्रतिध्वन���. सहाय्यक उपलब्ध सर्वोत्तम नैसर्गिक भाषा ओळख ऍमेझॉन अलेक्सा Query एक समान कौशल्य संच आहे - आपण घोटाळा आपला प्रश्न तर, सहाय्यक सहसा आपण विचारू करण्याचा प्रयत्न करत आहात काय काम करण्यास सक्षम असेल, ती इतर अपयशी. हे देखील मल्टि वापरकर्ता समर्थन आहे, विविध आवाज जाणीव आणि सुलभ आपल्या कॅलेंडर आपल्या लायब्ररी किंवा माहिती संगीत मिळवण्यासाठी.\nसहाय्यक सर्वात मोठा माहिती डेटाबेस आहे, तो सामान्य ज्ञान बाकीची चांगले बनवण्यासाठी, अधिक माहितीसाठी वेब परत घसरण, पण त्याच्या तृतीय पक्ष अनुप्रयोग आणि स्मार्ट घरात नियंत्रण अलेक्सा Query मागे किंचित अंतर.\nमुख्यपृष्ठ आवाज प्रतिध्वनी ऐवजी अधिक थेट आहे, समोर बाहेर गोळीबार. हे खोल एक तुलनेने मोठ्या प्रमाणात आहे आणि एक लहान स्पीकर खूपच जोरात मिळवू शकता, पण प्रतिध्वनी पेक्षा कमी स्पष्ट आहे. कोणतेही ब किंवा नसणारे सॉकेट आहे, पण तो स्थानिक Spotify पासून संगीत प्ले करू शकता किंवा Google Play संगीत किंवा ब किंवा Google कास्ट द्वारे संगीत प्राप्त.\nनिर्णय: Google सहाय्यक च्या समज आणि माहिती प्रवेश अजोड आहेत पण मुख्यपृष्ठ प्रतिध्वनी जास्त महाग आहे.\nSonos एक: बोर्ड आणि उपलब्ध जवळजवळ प्रत्येक संगीत सेवा अलेक्सा Query. फोटो: अँटोनियो Olmos\nकिंमत: £ 199 Sonos एक सर्व व्यवहारांचे जॅक असल्याचे आश्वासन. Sonos महान घेतला Play:1 बुकशेल्फ स्पीकर, खंड आणि प्लेबॅक बटणे टच-संवेदनशील वरच्या जोडले आणि सुरवातीला मध्ये एक सहा-माइक अरे साठी राहील तो perforated. जसे, एक टेबल मध्यभागी पेक्षा बुकशेल्फ वर घरी अधिक किंवा तत्सम आहे, सर्व निर्देश प्रोजेक्ट करता आवाज त्याच्या एकच खालचे स्वर काढू शकेल अशा प्रकारचे मोठे ध्वनियंत्र आणि रेडिओतील लहान स्पीकर चेहरा पुढे ऐवजी म्हणून.\nया गटात इतर स्पीकर्स कोणत्याही विपरीत, एक एकापेक्षा अधिक आवाज सहाय्यक समर्थन करण्याची क्षमता आहे. ताबडतोब, तो Amazon चे अलेक्सा Query येतो, पण कंपनी देखील Google सहाय्यक एकीकरण काम करीत आहे.\nआपण व्यवस्थित ऐकू आणि वरच्या दोन LEDs आहे शकता. एक अलेक्सा Query काम करीत आहे, तेव्हा mics आहेत आणि इतर सर्वाना दिसते नाही हे सूचित. उर्वरीत विपरीत, अलेक्सा Query वेक शब्द ऐकतो तेव्हा एक देखील बीप करते, तो सोपे ऐकत आहे की खोली ओलांडून सांगू करत. एक अलेक्सा Query च्या कार्यक्षमता सर्वात समर्थन, सर्व कौशल्य समावेश, स्मार्ट घरात नियंत्रण आणि सहाय्यक वैशि��्ट्ये, अधिक Spotify पूर्ण आवाज नियंत्रण, ऍमेझॉन संगीत आणि TuneIn, पण व्हॉइस कॉलिंग आणि ईबुक प्लेबॅक नसणाऱ्या.\nतसेच उर्वरीत विपरीत, एक अलेक्सा Query न एक WiFi स्पीकर म्हणून कार्य पूर्णतः सक्षम आहे. Sonos अनुप्रयोग आयुष्यात जवळजवळ प्रत्येक संगीत सेवा समाकलित, ऍपल संगीत समावेश, एक शोधण्यायोग्य ठिकाणी, किंवा आपण संगीत प्ले वर Spotify कनेक्ट वापरू शकता. नाही ब किंवा नसणारे ऑडिओ समर्थन आहे, तरी. आपण अनुप्रयोग मध्ये आपल्या आवडीचे आवाज चिमटा आणि Sonos खोली आवाज अनुकूल एक iOS डिव्हाइस वापरून Trueplay ट्युनिंग कॉल काय करू शकता.\nएक एक व्यक्ती स्पीकर म्हणून महान वाटतं, पण एक स्टिरीओ जोडी अगदी चांगले ध्वनी, आणि मल्टि खोली ऑडिओ मोठा Sonos स्पीकर्स कोणत्याही एका दुवा साधला जाऊ शकतो.\nनिर्णय: अलेक्सा Query हा उत्कृष्ट-दणदणीत स्पीकर विजय एक कठीण कॉम्बो आहे.\nguardian.co.uk © पालक बातम्या & मीडिया लिमिटेड 2010\nनोकिया होती 3210 सर्व वेळ महान फोन\nजपान शास्त्रज्ञांनी कसोटी टेदर साफ अप जागा जून करण्यासाठी ...\n10335\t7 अलेक्सा Query, Google मुख्यपृष्ठ, पोर्टेबल, स्मार्ट स्पीकर, स्मार्ट स्पीकर्स\n← ऍपल HomePod शेवटी खरेदी करण्यासाठी उपलब्ध Samsung दीर्घिका S9 + पुनरावलोकन →\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nऍपल च्या सोने आयफोन 5S अद्याप लंडन मध्ये रांगा येत आहे\nनवीन अंमलबजावणी औषध घेतो 10 मिनिटे अमेरिकन खुनी ठार मारण्याचा\nमायक्रोसॉफ्ट विंडोज अर्पण करीन 10 जुलै मध्ये विनामूल्य\nस्तनाचा कर्करोग सेल वाढ ऑस्टिओपोरोसिस औषध स्थगित\nऍमेझॉन प्रतिध्वनी: पहिला 13 वापरून पहा गोष्टी\nम्हणून Nintendo स्विच: आम्ही नवीन कंसोल काय अपेक्षा करत\nगुगल ग्लास – प्रथम जणांना अटक\nसाठ किंवा मृत कॅनडा रेल्वे दुर्घटनेत गहाळ.\nकाळा & डेकर LST136 हाय परफॉर्मन्स स्ट्रिंग ट्रिमरमधील पुनरावलोकन\nपोपट लघुग्रह स्मार्ट पुनरावलोकन: आपली कार डॅश मध्ये Android\n10 विरोधी oxidants अविश्वसनीय फायदे त्वचा, केस आणि निरोगीपणा\n8 गडद मंडळे होऊ कारणे\nऍपल MacBook लॅपटॉप मी खरेदी करावी\n28 मोसंबीच्या ऑफ विलक्षण फायदे (साखरेचा अन्न लिंबू) त्वचा, केस आणि निरोगीपणा\nआपण या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे ड्रायर निवडा कसे करू शकता\nसॅन फ्रान्सिस्को प्लेन क्रॅश:\nऍपल MacBook लॅपटॉप मी खरेदी करावी\nउलाढाल मते 20 प्रो पुनरा���लोकन\nGoogle पिक्सेल 3 XL पुनरावलोकन: बिग तरीही सुंदर आहे\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-09T23:50:36Z", "digest": "sha1:PSWKYIJHPO6E6VUBONDB7NZKMEWMXW3M", "length": 16202, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh ‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा\n‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा\nनवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी केली. ही घोषणा दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित असल्याचेही ते म्हणाले.\n२०१९ मध्ये भाजपाचा पुन्हा विजय होईल आणि पुढील ५० वर्षे भाजपाला कोणीच पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. तर कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे सांगितले.\nविरोधकांची महाआघाडी ही नेतृत्वहीन, ��स्पष्ट नीती आणि भ्रष्ट नियत असलेल्या लोकांची आघाडी आहे. काँग्रेसचे नेतृत्व कोणी स्वीकारण्यास तयार नाही. छोटे-छोटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत. तसेच काँग्रेसच्या पक्षांतर्गत नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी टीका मोदींनी केली.\nकाँग्रेस विरोधी पक्षात राहूनही अपयशी ठरली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे. त्यांचे प्रश्न लोकशाही मजबूत करत असतात. पण आमचे दुख: हे आहे की, जे सत्तेत अपयशी ठरले. ते विरोधी पक्ष म्हणूनही अयशस्वी ठरले आहेत, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.\nअटल भाजपा’; पंतप्रधान मोदीं\nPrevious articleनिगडीतील तरुणाला ५३ लाखांचा गंडा घालणाऱ्या महिलेला हैदराबादमधून अटक\nNext article‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपिंपरीत कत्तलीसाठी गाय आणि वासराला घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक\nधुळ्यात भाजपला पुन्हा धक्का; अनिल गोटे करणार शिवसेनेचा प्रचार\nरावेतमध्ये घरातील हिटरचा शॉक लागून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू\nशरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहिरव्या झेंडयावर बंदी घाला सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर\nआणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा सलाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6161.html", "date_download": "2018-12-10T00:15:13Z", "digest": "sha1:KJMN6YAEMC7WGDA67XDQUE6D2LKYCZW4", "length": 13930, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते. लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वकआराखडा तयार केला होता. योजनाबद्धताहा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठापरिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त\nयावेळी (इ. स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेबआत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची\nशिवाजीराजांनी गंमतच केली. त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडेऔरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा औरंगजेबाला बनविणे सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ' कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे ,त्याला तुमची राजकीय मान्यता असावी. '\nम्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगलऔरंगजेबाची फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटचं मोठेपण सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.\nयातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही. त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ०एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्कतड्क... लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.\nया साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है\nपण औरंगजेब यावेळी स्वत: काह��ही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.\nऔरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची. कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजीपाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.\nही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय होती. पण तो अगतिक होता. शत्रूच्याअगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.\nशिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-09T23:22:05Z", "digest": "sha1:KXDA2E4YMAZUQUKL6DRT4HWDOTT7NG5S", "length": 11359, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘बालगंधर्व’चे होणार पुनर्विकास ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिका प्रशासनाने मागविले प्���स्ताव ; 21 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत\nपुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात जाहीर केल्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अंतर्गत प्रशासनाने नोंदणीकृत वस्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्या; मुळे रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, या प्रस्तावास नाट्य कलाकार तसेच नाट्य रसिकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. या योजनेसाठी 2018- 19 च्या अंदाजपत्रकात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nअसा आहे प्रशासनाचा प्रस्ताव\nपुणे महानगरपालिकेतर्फ सदर परिसराचे नवीन विकास योजनेतील तरतुदीनुसार काळानुरूप पुनर्निर्माण करण्याचे नियोजन आहे.कलापरिषद, नवी दिल्लीमध्ये नोंदणीकृत वास्तुविशारदांकडून सदर प्रकल्पासाठी प्रस्ताव देण्यास आमंत्रित केले आहे. नियोजित प्रस्ताव हा परिसराच्या भविष्याचा विचार करतानाच त्याच्या सांस्कृतिक संवर्धनाचा देखील ताळमेळ साधणारा असा सर्वंकष असणे अपेक्षित आहे.\nअ) रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी नव्याने प्रचलित डी.सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे,\nब) सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या अस्तित्वातील नाट्यगृहाचे इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थानेि परिपूर्ण अशा पद्धतीच्या रंगमंदिराचा प्रकल्प उभारणकामी डिझाईन सादर करणे.\nअसा आहे नाट्यगृहाचा थोडक्यात इतिहास\nरंगमंदिर हे पुण्यातील सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र आहे. त्याचे उद्घाटन २६ जून १९६८ रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होतेसदर रंगमंदिर परिसराचे नियोजन त्या काळातील सांस्कृतिक जगतातील पु.ल. देशपांडे आदी दिग्गजांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते रंगमंदिरास संगीत नाटकांचा दैदीप्यमान काळ गाजवणारे बालगंधर्व यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. रंगमंदिराची आसन क्षमता ९८९ असून त्याशिवाय इमारतीत ससज्ज असे कलादालन अस्तित्वात आहेरंगमंदिराच्या परिसरातील उपाहारगृह व मोकळी जागा रंगमंदिरास भेट देणाऱ्या बरोबर स���्वसामान्यांसाठी विरंगुळ्याचे तसेच वैचारिक देवाणघेवाणीचे ठिकाण आहे.\nपुणेकर तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मते जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. हे प्रस्ताव मागविण्यात आले असले, तरी ते आल्यानंतर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.\n– मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती.\nबालगंधर्व रंगमंदिर परिसराचा वेगाने होत असलेला बदल लक्षात घेऊनच हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचे प्रस्ताव आल्यानंतर सर्व घटकांशी चर्चा करून, तसेच पुणेकरांचा कल लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.\n– मुक्ता टिळक, महापौर.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुबईत गायक मिका सिंगचे गैरर्वतन\nNext articleशेतीच्या वादातून एकाला मारहाण\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\nशासन अनुदान योजनेतून राज्यातील दूध संघ बाहेर \nजाहिरात फलकांची उंची “जमिनीवर’\n“लिज्जत’ने महिलांना स्वावलंबी बनविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D/word", "date_download": "2018-12-10T00:20:44Z", "digest": "sha1:TAJC7LDTLPEB3CXFXVDLLXR4AC2SEYNQ", "length": 8780, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - वैशेषिकसूत्रम्", "raw_content": "\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग २\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ३\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ४\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ५\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ६\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणा��ांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ७\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ८\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ९\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १०\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग ११\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १२\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १३\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १५\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १६\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १७\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १८\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nवैशेषिकसूत्रम् - भाग १९\n‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/pregnancy-calendar/", "date_download": "2018-12-09T23:27:39Z", "digest": "sha1:MJHQPHSAVCLXG6K4RBBM3BLXXS3YJ25D", "length": 25397, "nlines": 192, "source_domain": "healthmarathi.com", "title": "गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते - प्रेग���नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Pregnancy गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\nगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\nप्रेग्‍नेंसी कैलेंडरच्या सहाय्याने आपल्या गर्भाच्या वाढीसंबंधी (बाळाच्या वाढीसंबंधी) जाणून घ्या..\nगरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाची वाढ कशी होते, गरोदर स्त्रीने प्रत्येक महिन्यात कोणती काळजी घ्यावी, कोणती लक्षणे दिसतात याची माहिती या प्रेग्नन्सी कॅलेंडरमुळे समजण्यास मदत होते.\nगर्भधारणा ही स्त्री अंडाणु आणि पुरूष शुक्राणुच्या एकत्रित मिलनाने होते. स्त्रीबीज व शुक्रजंतू यांचा सफल संयोग होऊन बीज तयार होते. नंतर त्याचा जवळजवळ तीन दिवस प्रवास सुरू असतो. साध्या नजरेला न दिसणारे हे गर्भबीज 4 इंच लांबीच्या गर्भनलीकेतून प्रवास करीत गर्भाशयात प्रवेश करते. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाशयात भ्रूणचा (गर्भाचा) विकास होण्यास सुरवात होते.\nगर्भावस्थेत गर्भाचा विकास नऊ महिन्यापर्यंत विविध टप्याने होत असतो. गर्भावस्थेचे मुख्यत: तीन टप्पे करता येतील.\n• पहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ)\n• ‎दुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ)\n• ‎तीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ)\nगर्भावस्था कैलेंडरच्या सहाय्याने गर्भाचा विकास आणि स्थिति समजण्यास मदत होते. पहिल्या ‍‍ट्राईमेस्टर मध्ये एक ते तीन महिने, दूसऱ्या ट्राईमेस्टर मध्ये चार ते सहा महिने आणि तीसऱ्या ट्राईमेस्टर मध्ये सात ते नऊ महिने असतात.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nपहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ) :\nगरोदरपणाचा पहिला महिना –\nगर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात मासिक पाळी येणे बंद होईल. आता आपण गर्भवती असल्याने स्वतःची योग्य काळजी घ्या. अवजड वस्तू उचलणे, थकवा आणणारी कामे करणे टाळले पाहिजे. पौष्टीक व सकस आहार घ्या.\nगरोदरपणाचा दूसरा महीना –\nगर्भधारणेच्या दूसऱ्या महिन्यामध्ये बाळाच्या पेशींचा वस्तुमान विकास होतो. या प्रक्रियेत पेशींमध्ये विविध प्रकारांमध्ये भाग पडू लागतात. हा गर्भ नाळेद्वारे आईबरोबर जोडला जातो. त्यातून त्याला पोषण ग्रहण करता येते, ना��ेमुळे गर्भ आणि गर्भवती एकमेकांशी जोडलेले असतात. या महिन्यामध्ये गर्भाचे हृद्य विकसित होऊ लागते त्यामुळे या महिन्यात विशेष सावधानी घेणे आवश्‍यक असते.\nप्रेग्नन्सीचा तीसरा महिना –\nतीसऱ्या महिन्यामध्ये गर्भाच्या हाडांचा व कानाचा विकास होऊ लागतो. यावेळी गर्भाचे डोके हे शरीराचा सर्वात मोठा भाग असतो. हृदय पूर्ण विकसित होते. 29 दात व हिरडयांचे काम सुरू होते. स्वरयंत्र आकाराला येते, पापण्या निर्माण होऊन मिटलेल्या अवस्थेत सातव्या महिन्या पर्यंत राहतात.\nपहिल्या त्रैमासिकात खाण्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पौष्टीक व सकस आहाराबरोबर डॉक्टरांनी दिलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळच्याळेळी घेतल्या पाहिजे. तसेच हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये ह्यातूनही फॉलिक ऍसिड मिळते. फॉलिक ऍसिड अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.\nदुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ) :\nगरोदरपणातील चौथा महिना –\nचौथ्या महिन्यामध्ये हार्मोन (संप्रेरके) निर्माण होऊ लागतात. चौथा महिना लागताच तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल. पहिल्या तीन महिन्यातली मळमळ, अन्नावरची वासना नसणे, थकवा सर्व हळूहळू कमी होऊन अधिक स्फूर्तीदायक वाटेल.\nआता तुमच्या बाळाची शारीरिक रचना पूर्ण झाली असेल.\nगर्भावस्थेचा पाचवा महिना –\nपाचव्या महिन्यामध्ये गर्भाची लांबी साधारण 25 सेंटीमीटर होते. ह्या महिन्यात गर्भाचे हात, पाय आणि बोटे विकसित होतात. इतर अवयवांबरोबरच भुवया व पापण्या येतील. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल. ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल जाणवायला लागेल.\nपाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्राशय (bladder) वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. तसेचं शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते.\nप्रेग्नन्सी सहावा महिना –\nआता तुमच्या गर्भाशायाचा आकार वाढल्याने तुमचे पोट दिसू लागेल. तुमचा गर्भ सहा महिन्याचा असतांना जवळ जवळ 1 पौंडाचा असेल तसेच 10.5 इंच उंचीचा असेल. डोळ्यांची उघडझाप करू लागेल. ह्या महिन्यात तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल.\nह्या दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम��हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी करायला सांगतील व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल.\nसहाव्या महिन्यानंतर तुमचे दुसरे सत्र संपेल. पुढे येणारे तीसरे व अंतिम सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल.\nतीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ) :\nगरोदरपणाचा सातवा महीना –\nबाळाची किक बसण्याची वेळ आत्ता आलेली आहे.. ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल स्पष्टपणे जाणवायला लागेल.\nया महिन्यापासून बाळाची वाढ आता झपाटाने होते तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाच्या मेंदूची तसेच फुफ्फुसाची वाढ झपाटाने होते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास lanugo म्हणतात. तसेच बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव vernix संपूर्ण अंगभर पसरलेला असतो.\nकाही बालके ह्या महिन्यामध्येही जन्माला येऊ शकतात. गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस आगोदर जन्म झाल्यास अकाली जन्म (Premature Birth) होतो. ही मुले अशक्त, कमी वजन असलेली व अपूरी वाढ झालेली देखील असू शकतात. मात्र त्यांच्यासाठी जन्मल्यानंतर विशेष देखभालीची गरज लागते.\nगरोदरपणातील आठवा महीना –\nआपले बाळ, आत्ता कोणत्याही वेळी ह्या नव्या जगामध्ये प्रवेश करू शकते. बाळाचा पूर्ण विकास ह्या महिन्यामध्ये झालेला असतो. बाळाची हालचाल आता तुम्हाला अधिक परिचयाची होते. प्रखर उजेडाला बाळाचे डोळे उघडझाप करू शकतात. आवाजाला प्रतिसाद देतात.\nआपले डॉक्टर सोनोग्राफी करून बाळाची स्थिती, साधारण वजन, गर्भजलाचे प्रमाण व वारेची तपासणी हे बघितल्यावर प्रसूती केव्हा व कशी होईल याचा अंदाज बांधतात.\nआता हा वाट बघण्याचा कालावधी संपत आलाय.. पुढे काय होणार किती त्रास होणार आॅपरेशन तर करावे लागणार नाही ना मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना अशा असंख्य प्रश्नांचे मोहोळ गर्भवतीच्या मनात उठत असते. विशेषत: पहिल्या प्रसूतीच्या वेळी ही हुरहूर, काळजी खूपच वाढते.\nपण काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल. आपले कपडे, लागणाऱ्या वस्तू, औषधे, कागदपत्रे, बाळाचे कपडे इ. भरून बॅग तयार ठेवणे शेवटच्या 2-3 आठवड्यांत आवश्यक आहे.\nगरोदरपणाचा नववा महीना (शेवटचा महिना) –\nआपले बाळ कधीही ह्या नव्या दुनियेमध्ये प्रवेश करू शकते. ही वेळ आनंदाची तसेचं विशेष काळजीची ही आहे. जस-जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा. बाळाचे वजन या महिन्यात साधारण 7 पाउंड पर्यंत असू शकते.\nशक्य असल्यास घरातून सारखे बाहेर जाणे टाळा. तसेचं देखरेखीसाठी यावेळी आपल्या जवळ कोणीतरी सतत असणे गरजेचे आहे.\n• योग्यरीत्या गर्भाची वाढ होण्यासाठी कोणता आहार घ्यावा (Pregnancy Diet chart in Marathi)\n• गरोदरपणात कोणती काळजी घ्यावी (Pregnancy Guide in Marathi)\n• कोणती लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे (Tips for Safe and Healthy Pregnancy in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in Marathi)\nNext articleगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nवांगी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Brinjal health benefits in Marathi)\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nस्किझोफ्रेनिया : लक्षणे, कारणे आणि उपचार (Schizophrenia in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11789", "date_download": "2018-12-10T00:39:25Z", "digest": "sha1:HCCMB7GU6BMQE7GUVJWRRBHIJNITCLYB", "length": 18803, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, management of ectoparasites in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात ठेवा स्वच्छता\nबाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात ठेवा स्वच्छता\nडॉ. रवींद्रनाथ निमसे, डॉ. उद्धव भोईटे\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nजनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो. या शिवाय एकपेशीय परोपजीवी हासुद्धा एक नुकसानकारक प्रकार आढळून येत आहे.\nजनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो. या शिवाय एकपेशीय परोपजीवी हासुद्धा एक नुकसानकारक प्रकार आढळून येत आहे.\nजनावरामध्ये आढळणाऱ्या विविध परजीवीपैकी गोचीड हा एक महत्त्वाचा परजीवी आहे. जनावरात रक्त शोषण करण्याबरोबर घातक आजार पसरविण्याचे काम हे गोचीड करीत असतात.\nएक गोचीड साधारणतः १ ते २ मिली रक्त शोषण करतो, त्यामुळे रक्तक्षय (ॲनिमीया) होतो. गोचीड चावल्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात, त्यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता असते. गोचीड चावल्यामुळे पॅरालिसीस होण्याची शक्यता असते. गोचीड ताप हा आजार गोचीडामुळे पसरतो.\nगोचीड नियंत्रणासाठी प्रभावी औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते\nगोचीड निर्मूलन कार्यक्रम हाती घेताना एकाच वे��ी संपूर्ण गोठ्याचे गोचीड निर्मूलन करावे.\nऔषध योग्य मात्रेत वापरावे.\nजनावराच्या अंगावरील गोचीडापेक्षा जास्त गोचीड गोठ्यात सापडत असल्याने गोठ्यातही औषधाची फवारणी करावी.\nगोठ्यात औषध फवारताना मात्रा दुप्पट वापरावी.\nगोचीडाच्या अंडी अवस्थेवर औषधांचा परिणाम होत नसल्याने २१ ते २५ दिवसांच्या अंतराने पुन्हा अाैषधाची फवारणी करावी.\nऔषध फवारणी वारा शांत असताना करावी.\nऔषध चारा, पाणी यांवर उडणार नाही, याची काळजी घ्यावी.\nजनावर औषध चाटणार नाही, याकरिता फवारणीपूर्वी जनावराला पाणी पाजावे.\nऔषध फवारणी करणाऱ्या व्यक्तीने योग्य खबरदारी घ्यावी. उदा फवारणी करताना औषध तोंडात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ अंघोळ करावी.\nएकात्मिक जैविक गोचीड निर्मूलन\nरसायनविरहित गोचीड निर्मूलनासाठी व कुठल्याही प्रकारच्या रासायनिक अंशविरहित पशू उत्पादनाच्या मागणीमुळे ही पद्धत अल्पावधीतच लोक.िप्रय झाली अाहे.\nया पद्धतीमध्ये जनावरांच्या गोठ्यातील गोचीड लपण्याच्या जागा, भिंतीच्या फटी जाळणे, गोठ्यातील जमिनीचा वरील एक इंच थर खणून शेतात टाकणे, गोठ्यात आठ ते दहा कोंबड्यांचे पालन करणे या बाबींचा समावेश होतो.\nकोंबड्या, जनावरांच्या अंगावरील गोचीड खात असल्याने गोचीड संख्या नियंत्रित तर राहतेच, पण अधिकचे उत्पादनही मिळते.\nइतर बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी काही औषधी वनस्पती गुणकारी आहेत, वेखंड या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती त्वचेपर्यंत पोचते.\nकडूनिंब तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. कडूनिंबाच्या तेलाचा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवींची भूक नष्ट होऊन ते मरतात.\nकरंज तेलामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत. हे तेल जनावराच्या शरीरावर लावण्यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.\nसीताफळाची पाने सावलीत वाळवून याची पावडर किंवा बियांची बारीक पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी.\nकण्हेरीच्या पानांचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा.\nसिट्रोनेल्ला, जिरॅनियम, नीलगिरी तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावराच्या शरीरापासून दूर जातात, तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.\nटीप ः वरील सर्व उपचार पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत.\nसंपर्क ः डॉ. रवींद्रनाथ निमसे, ०२४२६२४३३६१\n(गो संशोधन व विकास प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nगाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...\nचारा टंचाई काळातील जनावरांच्या आरोग्य...पाणी व चाराटंचाईमुळे जनावरांमध्ये क्षार व...\nकुक्कुटपालन सल्ला हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक...\n‘दिशा’ देतेय महिला बचत गटांना आर्थिक...बुलडाणा शहरातील ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनने...\nवेळीच ओळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे...जनावरांच्या संगोपनामध्ये उच्च फलनक्षमता किंवा...\nथंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश...\nशेती, पशूपालनाच्या नोंदी महत्त्वाच्या...व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्यातील नोंदीला...\nकॅल्शियमची गरज ओळखून करा आहाराचे नियोजनगाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची...\nसंक्रमण काळातील गाई, म्हशींचे व्यवस्थापनगाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन...\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या ���्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nवासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...\nरोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...\nजनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/sport1/", "date_download": "2018-12-09T23:44:46Z", "digest": "sha1:DO35WOS235D6IWCTJBHQLQO3I4KXMUXF", "length": 6122, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "sport1 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nकँसरला वेळीच कसे ओळखावे (Cancer in Marathi)\nआरोग्याविषयी रंजक माहिती (Health facts in Marathi)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nगरोदरपणात कोणती लक्षणे दिसतात (Pregnancy Symptoms in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nकिती प्रकारचा असतो मधुमेह (Diabetes types in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nमलेरिया हिवताप मराठीत माहिती – Malaria in Marathi\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA ���ंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-sri-lanka-test-cricket-match-62622", "date_download": "2018-12-10T00:24:08Z", "digest": "sha1:3SXSFSYJOJX7IIMBVCSVKGZJDWEDJFVN", "length": 16116, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india sri lanka test cricket match भारतीय संघाचा दणकेबाज प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nभारतीय संघाचा दणकेबाज प्रारंभ\nगुरुवार, 27 जुलै 2017\nशिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा\nगॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा केल्या.\nशिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा\nगॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा केल्या.\nपहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पुजारा १४४, तर अजिंक्‍य रहाणे ३९ धावांवर खेळत होता. शिखर धवन द्विशतकापासून दूर राहिला. त्याने १९० धावा केल्या. फलंदाजीचे नंदनवन असणाऱ्या गॉलच्या खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहलीला (३) आलेले अपयश वगळता सर्व गोष्टी भारताच्या मनाप्रमाणेच घडल्या.\nतब्बल ११ कसोटी सामन्यांनंतर मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने कारकिर्दीत दुसऱ्यांदा पहिल्याच सत्रात शतक साजरे केले. पदार्पणात केलेल्या १८७ धावांच्या खेळीची त्याने आठवण करून दिली. चहापानापूर्वी त्याने आपली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या मागे टाकली. पण, त्यानंतर लगेच तो बाद झाला. त्याने पुजाराच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली.\nधवनचा सलामीचा साथीदार अभिनव मुकंद (१३) बाद झाल्यावर आठव्याच षटकात खेळायला आलेल्या चेतेश्‍वर पुजाराने नंतर पूर्ण दिवस फलंदाजी केली. रहाणेच्या साथीत त्याने चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. भारताच्या आजच्या फलंदाजीने पहिल्याच दिवशी यजमान श्रीलंकेला बॅकफूटवर नेले.\nस्नायूच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नुआन प्रदीपनेच भारताचे तीन फलंदाज बाद केले. उसळणाऱ्या चेंडू��र बाद होण्याची चूक कोहलीने या कसोटीतही कायम राखली. नुआन प्रदीप वगळता श्रीलंकेचा एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखू शकला नाही. त्यातच कुशल गुणरत्ने जखमी झाल्याने आता फलंदाजीतही त्यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे.\nभारत पहिला डाव : धवन झे. मॅथ्यूज गो. प्रदीप १९० (१६८ चेंडू, ३१ चौकार), अभिनव मुकुंद झे. डिकवेला गो. प्रदीप १२, पुजारा खेळत आहे १४४ (२४७ चेंडू, १२ चौकार), कोहली झे. डिकवेला गो. प्रदीप ३, रहाणे खेळत आहे ३९, अवांतर ११, एकूण ९० षटकांत ३ बाद ३९९\nगडी बाद क्रम - १-२७, २-२८०, ३-२८६\nगोलंदाजी - नुआन प्रदीप १८-१-६४-३, चामरा कुमारा १६-०-९५-०, दिलरुवान परेरा २५-१-१०३-०, रंगना हेराथ २४-४-९२-०, दनुष्का गुणतिलका ७-०-४१-०\nद्विशतक हुकलेला शिखर धवन भारताचा सातवा फलंदाज\nमहंमद अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड दोन वेळा द्विशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाले. लोकेश राहुल, वीरेंद्र सेहवाग, बुधी कुंदरन अन्य फलंदाज\nचेतेश्‍वर पुजाराची धवनच्या साथीत २५३ धावांची भागीदारी.\nकसोटीत पुजाराची द्विशतकी भागीदारी करण्याची पाचवी वेळ. मुरली विजय, विराट कोहलीच्या साथीत दोनदा\nभारताकडून दुसऱ्या विकेटसाठी २०१६ पासून झालेली आठवी द्विशतकी भागीदारी\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान न��ेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-nabard-state-government-loan-68059", "date_download": "2018-12-10T00:15:55Z", "digest": "sha1:B6ELOAXOUWUYAGRMYILH5U4OS5TS6PGL", "length": 12434, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news nabard state government loan नाबार्डकडून सरकारला 180 कोटींचे कर्ज | eSakal", "raw_content": "\nनाबार्डकडून सरकारला 180 कोटींचे कर्ज\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nमुंबई - ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला कमी दरात निधी मिळावा, याकरिता केंद्र सरकारने 1995-96 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी सुरू केला. 2015-16 या आर्थिक वर्षात मंजूर 777 प्रकल्पांसाठी तब्बल 180 कोटींच्या कर्जाचे नाबार्डद्वारे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधांच्या निधीचे व्यवस्थापन नाबार्डद्वारे केले जाते. सद्यस्थितीत कृषी व संलग्न कार्ये, सामाजिक क्षेत्र आणि ग्रामीण दळणवळण यासाठी एकूण प्रकल्प मूल्याच्या अनुक्रमे 95 टक्के, 85 टक्के आणि 80 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते.\nमुंबई - ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला कमी दरात निधी मिळावा, याकरिता केंद्र सरकारने 1995-96 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी सुरू केला. 2015-16 या आर्थिक वर्षात मंजूर 777 प्रकल्पांसाठी तब्बल 180 कोटींच्या कर्जाचे नाबार्डद्वारे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधांच्या निधीचे व्यवस्थापन नाबार्डद्वारे केले जाते. सद्यस्थितीत कृषी व संलग्न कार्ये, सामाजिक क्षेत्र आणि ग्रामीण दळणवळण यासाठी ए��ूण प्रकल्प मूल्याच्या अनुक्रमे 95 टक्के, 85 टक्के आणि 80 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते. या निधीअंतर्गत 34 कामांचा समावेश असून मार्च 2016 अखेर 21 टप्पे लागू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 8,125 कोटींचे कर्ज राज्यास वितरित करण्यात आले. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत राज्यातील मंजूर प्रकल्पांची संख्या कमी झालेली दिसत असली, तरीही वितरित कर्जाच्या रकमेत वाढ झाली आहे.\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा��न कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-last-day-procurement-tur-msp-maharashtra-7508", "date_download": "2018-12-10T00:48:56Z", "digest": "sha1:JAE27F2L77ISCOCUVQD74M2J25IZBWOE", "length": 20017, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Last day for procurement of tur on MSP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवस\nहमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवस\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा बुधवारी (ता. १८) अखेरचा दिवस आहे. राज्य सरकारने आतापर्यंत २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी केली असून, अजूनही सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदी होणे शिल्लक आहे. तसेच अद्यापही उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्के तूर खरेदी शिल्लक असल्याने तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने याआधीच तूर खरेदीच्या मुदतवाढीची विनंती केंद्र सरकारला केली असून, आता केंद्र काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा बुधवारी (ता. १८) अखेरचा दिवस आहे. राज्य सरकारने आतापर्यंत २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी केली असून, अजूनही सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदी होणे शिल्लक आहे. तसेच अद्यापही उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्के तूर खरेदी शिल्लक असल्याने तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने याआधीच तूर खरेदीच्या मुदतवाढीची विनंती केंद्र सरकारला केली असून, आता केंद्र काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nहमीभावावर चालू वर्षी राज्यात ४४ लाख ६० हजार क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य आहे. त्यासाठी २५ जिल्ह्यांमधील ४ लाख १४ हजार ८४४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यंदा बोनससह ५,४५० रुपये इतका तुरीचा हमीभाव आहे. १ फेब्रुवारीपासून १८९ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख ८९ हजार ६४४ शेतकऱ्यांकडून २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. म्हणजेच उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास ही तूर खरेदी झालेली आहे. सुमारे २ ल���ख २५ हजार शेतकऱ्यांची सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे. असे असताना तूर खरेदीची मुदत आज (ता. १८) संपत आहे.\nमधल्या काळात तूर खरेदीची हेक्टरी मर्यादा आणि इतर जाचक निकष यामुळे तूर खरेदीची प्रक्रिया रखडली होती. शेतकऱ्यांचे चुकारे अनेक दिवस प्रलंबित होते. गेल्या वर्षी राज्यात हमीभावाने ७६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. ही तूर राज्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून असल्याने नव्या तूर खरेदीसाठी गोदाम सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या वर्षी जाणीवपूर्वक तूर खरेदी रखडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. परिणामी गेल्या अडीच महिन्यांत अपेक्षित शासकीय तूर खरेदी झालेली नाही.\nदरम्यान, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तूर खरेदीची मुदत आणखी वाढविण्याची विनंती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे केली आहे. ९ एप्रिल रोजी याबाबत खोत यांनी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी राज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून, निर्धारित मुदतीमध्ये तूर खरेदीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीस ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री श्री. खोत यांनी केली आहे. मात्र, शासकीय खरेदीची मुदत संपत आली असताना, मंगळवार दुपारपर्यंत तरी (ता. १७) केंद्र शासनाने मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.\nराज्यात तूर खरेदी रखडल्याच्या काळात आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना नाइलाजाने प्रतिक्विंटल एक हजार रुपयांहून अधिकचा तोटा सहन करत व्यापाऱ्यांना तूर विकावी लागल्याचे चित्र होते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासकीय तूर खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.\nतूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा मंगळवार (ता. १७) दुपारपर्यंत बंदच होती. ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने तूर, हरभरा खरेदीवर आज परिणाम झाला आहे. राज्यातील काही खरेदी केंद्रावर खरेदी बंद करावी लागली आहे. ‘आज यंत्रणा सुरू होईल’ असे संबंधितांकडून सांगितले जात आहे. नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्��ा तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा सोमवारी (ता. १६) जळाल्याने राज्यात तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली. सोमवारी रात्रीपर्यंत ऑनलाइन यंत्रणा सुरू होईल, असे संबंधिताकडून सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत यंत्रणा बंदच होती.\nनगर हमीभाव तूर सदाभाऊ खोत तोटा\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कप��शीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-cherry-tomato-new-variety-9021", "date_download": "2018-12-10T00:47:18Z", "digest": "sha1:7EFB2JSBJT26WB6FZLWPL334LPPXAHQI", "length": 18144, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on cherry tomato new variety | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुर्लक्षित पिकांवर करा लक्ष केंद्रित\nदुर्लक्षित पिकांवर करा लक्ष केंद्रित\nबुधवार, 6 जून 2018\nअनेक दुर्लक्षित फळे-भाजीपाला पिके, रानभाज्या, विदेशी भाजीपाला यांचा आहारात वापर वाढत असताना त्यावरील संशोधनावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाल्यास राज्यातील शेतीत वैविध्यता येईल.\nब्रोकोली, रेड कॅबेज, सिलेरी, झुकेनी आदी विदेशी भाजीपाल्याची लागवड राज्यात वाढत आहे. याच बरोबर दुर्लक्षित अशा चेरी टोमॅटोचे पीकही बरेच शेतकरी आता घेऊ लागले आहेत. चेरी टोमॅटो हे देशी भाजीपाला पीक असून, याची रोपे शेत-शिवारात प्रामुख्याने हिवाळी हंगामात दिसतात. आहार आणि औषधी गुणधर्माच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त असे हे पीक संशोधन आणि त्यामुळेच लागवडवृद्धीच्या बाबतीतही दुर्लक्षित राहिले आहे. अलीकडे या भाजीपाला पिकाचे महत्त्व कळाल्याने खासकरून मोठ्या शहरांमधील बाजारपेठेत चेरी टोमॅटो विदेशी भाजीपा��्याबरोबर विकले जात आहे. चेरी टोमॅटोचा उपयोग तारांकित हॉटेल्समधून सलाड साठी होतो. तसेच याचा भाजी आणि सॉसेस मध्येही वापर वाढत आहे. मागणीच्या प्रमाणात आवक कमी असल्याने यांस दरही चांगला मिळतोय. चेरी टोमॅटोची लागवड वाढवायची म्हणजे याबाबात वाणांबरोबर प्रगत लागवड तंत्राचाही अभावच दिसून येतो. चेरी टोमॅटोची लागवड करायची म्हटलं तर आजतागायत तरी खासगी कंपन्यांचेच वाण, त्यांच्याकडूनच बियाणे विकत घ्यावे लागते. नियंत्रित शेतीत काटेकोर व्यवस्थापनात चेरी टोमॅटोचे उत्पादन घ्यावे लागत असल्याने खर्च अधिक येतो. चेरी टोमॅटोची व्यवस्थित पॅकिंग करून मोठ्या शहरांतच विक्री करावी लागते. हे कामही खर्चिक आहे. त्यामुळे या भाजीपाला पिकाच्या व्यावसायिक लागवडीत बहुतांश करून खासगी कंपन्याच उतरलेल्या आहेत. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चेरी टोमॅटोचा फुले जयश्री हा वाण विकसित केला आहे. चेरी टोमॅटोवर संशोधन करून वाण विकसित करण्याचा हा राज्यातील तरी पहिलाच प्रयोग आहे.\nफुले जयश्री हा वाण पारंपरिक, जंगली चेरी टोमॅटोच्या अनेक जातींपासून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे उंच वाढणाऱ्या या वाणाचे घडात फळे लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादकता अधिक मिळते. मुख्य म्हणजे आंबट गोड असा चेरी टोमॅटोचा मूळ स्वाद यात उतरविण्यात आला असल्याने ग्राहकांना तो चाखता येणार आहे. या वाणाच्या चेरी टोमॅटोस बाजारात मागणी वाढून दरही अधिक मिळू शकतो. फुले जयश्री या वाणाचे बियाणे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. या वाणामुळे भाजीपाला उत्पादकांना (खासकरून विदेशी भाजीपाला घेणाऱ्यांना) लागवडीसाठी एक वेगळा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहराजवळच्या गावातील शेतकरी एवढेच नव्हे शहरातही टेरेस, किचन गार्डन करणारे या वाणाची लागवड करून उत्पादन घेऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना विद्यापीठाने चेरी टोमॅटोच्या नवीन वाणाच्या बियाण्याबरोबर याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रगत तंत्रही द्यायला हवे. विशेष म्हणजे याची विक्री करताना घ्यावयाची काळजी, टिकाऊ अन् साठवण क्षमता, मूल्यवर्धन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळायला हवे. खरे तर अनेक दुर्लक्षित फळे-भाजीपाला पिके, रानभाज्या, विदेशी भाजीपाला यांचा आहारात वापर वाढत असताना त्यावरील संशोधनावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाल्यास राज्यातील शेतीत वैविध्यता येईल. विभागनिहाय अनेक पिके, त्यांची नवनवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. चांगले उत्पादन आणि अधिक दर देणाऱ्या या पिकांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.\nकृषी विद्यापीठ agriculture university शेती टोमॅटो मात mate सेस यंत्र machine महात्मा फुले खत fertiliser उत्पन्न\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात ���पाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/shrigonde-election-457430-2/", "date_download": "2018-12-10T00:50:33Z", "digest": "sha1:52OS7JO3KCBASHPVDFKFAKKYN2FEEAIL", "length": 12993, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगराध्यक्ष पोटे यांचा एकछत्री अंमल टिकविणार का ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगराध्यक्ष पोटे यांचा एकछत्री अंमल टिकविणार का \nदत्तवाडी प्रभाग क्र.1 : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक रणसंग्राम\nहे आहेत दत्तवाडी प्रभागातून इच्छुक\nभाजपकडून मनोहर पोटे, संगीता सतीश मखरे, सुजाता राजेंद्र खेडकर, उषा भाऊसाहेब मखरे, एस.पी. मखरे तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसतर्फे पांडुरंग कैलास पोटे, राजाभाऊ लोखंडे, शालिनी कालीचरण मखरे, संजय मखरे, आशाबाई बबनराव लोखंडे, कांतीलाल लोखंडे, संजय खेतमाळीस, दिपक लोखंडे, बालु मखरे आदींची नावे चर्चेत आहेत.\nश्रीगोंदे – मागील तीन पंचवार्षिक निवडणूकीत विजय मिळवीत नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दत्तवाडी प्रभागावर आपली राजकीय पकड मजबूत केली होती. जानेवारी (2019) मध्ये होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत पोटे आपला गड राखण्यात यशस्वी होतील का डझनभर विरोधक वज्रमूठ बांधून पोटे यांच्या बालेकिल्यास सुरुंग लावून विजयश्री खेचून आणतील का डझनभर विरोधक वज्रमूठ बांधून पोटे यांच्या बालेकिल्यास सुरुंग लावून विजयश्री खेचून आणतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n1999 पासून मनोहर पोटे येथून विजयी झाले. नगराध्यक्ष निवडणुकीत यापूर्वी ते थोड्या मतांनी हरले होते. सर्वात ��रुण नगरसेवक ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा एकनिष्ठ सैनिक ही त्यांची प्रतिमा आहे. या निवडणुकीत त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार असे दिसते.या वॉर्डातील पोटेंच्या विरोधकांनी पराभवाने न डगमगता त्यांच्याशी कडवी झुंज सुरूच ठेवली आहे. पोटे, मखरे व लोखंडे या तीन आडनावांभोवती या प्रभागाचे राजकारण फिरत असते. मराठा समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे.\nदत्तवाडी प्रभाग क्र. 1 मध्ये मखरेवाडी, दत्तवाडी, लोखंडेवाडी, थडग्याचा मळा, बोरुडेवाडी, भांबाचा मळा, रजीष्टर मळा, खेडकर मळा या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत.\nनातेगोते या निवडणुकीत महत्वाचा घटक आहे. 2014 साली मनोहर पोटे विरुद्ध राजाभाऊ लोखंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पोटे यांनी एकतर्फी विजय मिळवीत लोखंडे यांचा 770 मतांनी पराभव केला. तर याच प्रभागातुन संगीता सतीश मखरे विरुद्ध अरुणा कैलास पोटे यांच्यात दुसरी लढत झाली. मखरे यांनी 416 मतांची आघाडी घेत संगिता पोटे यांना पराभूत केले.\nआगामी (2019) निवडणुकीत मनोहर पोटे यांच्या पत्नी शुभांगी या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर मनोहर पोटे हे दत्तवाडी प्रभागात भाजपकडून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. त्यांचे चुलते व पारंपरिक विरोधक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास पोटे हे यावेळी चिरंजीव पांडुरंग यास मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. शिवाय 2014 चा पराभव पुसण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून राजाभाऊ लोखंडे देखील मैदानात उतरतील, असे दिसते.\nयाच प्रभागातील दुसऱ्या सर्वसाधारण जागेवर देखील रंगतदार लढत होणार आहे. सलग दोनदा निवडुन आलेले सतीश मखरे (भाजप) हे पत्नी संगीता यांस पुन्हा मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात शालिनी कालीचरण मखरे राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून इच्छुक असून त्यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत दत्तवाडी प्रभागातील नागरिक कोणाला पसंती देतात याकडे राजकीय वर्तुळासह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्राच्या नकाशावर गाजतेय आदर्श गोगलगाव\nNext articleशिवसेनेकडून खासदारकी लढवणार : बबनराव घोलप\nलुटमारीत तपोवनवरील दोघा युवकांना अटक\nमोबाई��� चोरणारा भिंगारमधील युवक अटकेत\nएकरकमी पंचवीसशे भाव देणार – आशुतोष काळे\nनिळवंडे कालव्यांसाठी केंद्रीय निधीची उपलब्धता करावी- आ. कोल्हे\nपाथर्डी तालुक्‍यात चोरांचा धुमाकूळ\nनगरपालिकेच्या खतास हरित कंपोस्ट प्रमाणपत्र\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nबेळगाव लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे आज बेळगावमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4", "date_download": "2018-12-10T00:28:22Z", "digest": "sha1:VPSRZJZVEZP26UKRW6K7H6BEHGM6GL7R", "length": 19196, "nlines": 193, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अजून जगावस वाटत | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अजून जगावस वाटत | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा प्रिये नभात ही चांदवा नवा नवा\nगवतात गाणे झूलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे,\nपाण्यावर सरसर काजवा नवा नवा, प्रिये मनात ही ताजवा नवा नवा,\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा, प्रिये नभात ही चांदवा नवा नवा,\nआकाश सारे माळून तारे, आता रुपेरी झालेत वारे,\nअंगभर थर थर थर नाचवा नवा नवा, प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा,\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा, प्रिये नभात ही चांदवा नवा नवा\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा प्रिये नभात ही चांदवा नवा नवा गवतात गाणे झूलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सरसर...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, हवेत सुटलाय आज थोडा गारवा\nनको असताना येतच राहते\nतुझी वाट पाहताना दिवस संपतात, पण \nवाट पाहणं संपत नाही.....आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं,\nमला अजूनही जमत नाही.....क�� तुझा सहवास दरवळत राहतो आजही,का खोलवर\nझालेल्या जखमा बुझता बुझाता..... पुन्हा वाहायला लागतात,का ती वेदना नको असता नाही हव राहते.....\nका तुझी आठवण नको असताना येतच राहते...\nनको असताना येतच राहते\nतुझी वाट पाहताना दिवस संपतात, पण वाट पाहणं संपत नाही.....आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं, मला अजूनही जमत नाही.....का तुझा सहवास दरवळत ...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, एकट वाटतय, तुला काय वाटतं, बिकट वाट\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा. पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे.रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका चंद्र तुझ्यासमोर.अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे. माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे.पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे.आता ही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते. क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की\nचांदण्यांना तुझ्या गोष्टीसांगण्याची सवय अजूनही आहे.\nएकटा एकटा आता राहू लागलोय मी. दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी.भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे. नाकारलंस तु मला नेहमी ना जाणल्यास भावना कधी समजतील तुला त्या कधीतरी. होशील तु माझी तेव्हा तरी अशीच मनाची समजूत काढण्याची सवय अजूनही आहे. का अशी बदललीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु खरंच का मला विसरलीस तु खरंच का मला विसरलीस तु मी आता तुझा कुणीही नसलो तरी तूला आपल म्हणन्यां ची सवय अजूनही आहे. अजूनही आहे.....\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शो...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अजून जगावस वाटत, अजूनही आहे, निजले अजून आहे\nवाट पाहणारी, माझ्याशी एक क्षण बोलण्यासाठी, धडपड करणारी.....\nमी भांडलो की रडणारी, माझ्याशी बोल ना रे, म्हणून मागे लागणारी.....\nमी तुझ्या सुःखासाठी, काहीपण करेन रे, म्हणून समजूत घालणारी.....\nअरे लग्न केले ना तर तुझ्याशीचं करेल, म्हणून मला स्वप्न दाखवणारी..\nआता म्हणतेस जे झाले, ती माझी चूक होती, आता विसरून जा मला म्हणणारी.....\nअरे मी मस्करी केली, आता माझा विषय, डोक्यातून काढ म्हणणारी.....\nआधी आयुष्याशी स्वप्ने दाखवून, आता अर्ध्यावर सोडून जाणारी.....\nकुण्या दुस-या मुलासाठी मला सोडून, एकटा जगायला भाग पाडणारी, आयुष्यभर झुरायला लावणारी.....\nएवढा जीव लाऊन पण, माझी न होणारी.....\nकधीतरी माझ्यावर, जीवापाड प्रेम करणारी.....\nमाझ्या काँलची वाट पाहणारी, माझ्याशी एक क्षण बोलण्यासाठी, धडपड करणारी..... तूचं ना ती मी भांडलो की रडणारी, माझ्याशी बोल ना रे, म्...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, उगीचच वाटेकड पहायच, एकट वाटतय, तूचं का ती\nतुझी वाट पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांतले भाव,\nतूला तर कधि कळलेच नाही.....\nपण माझे डोळेसूध्दा किती हट्टी आहेत पहा,\nत्यानी तुझी वाट पाहणे सोडलेच नाही...\nतुझी वाट.........~♥~ तुझी वाट पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांतले भाव, तूला तर कधि कळलेच नाही..... पण माझे डोळेसूध्दा किती हट्टी आहेत पहा, त्यानी त...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, आयुष्याचं वाटोळं होतं, एकट वाटतय, तुझी वाट\nतुझ्याशी बोलून बर वाटत.तुझ्या सहवासात खेळावस वाटत..\nतुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत..\nतुझ्याशी विनाकारण भांडावस वास वाटत..\nतू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस वाटत..\nपण खरच तू दररोज आनंदी राहव अस\nनको जाऊस मला कधी सोडून कारण तुला बगून\nतुझ्याशी बोलून बर वाटत.तुझ्या सहवासात खेळावस वाटत.. तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत.. तुझ्याशी विनाकारण भांडावस वास वाटत.. तू रु...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, आयुष्य साधं सोपं जगायचं, एक जीव, जगशील का\nतुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही, आता आठवत नाही; सोडून दिलं मीही, ते दिवस डोळ्यांत आता साठवत नाही\nतुझ्यामागे धावणाऱ्या मनाला आता थोडं तरी सावरलंय डोळ्यांची कवाडं बंद करून अश्रुना मी आवरलंय\nस्वप्नातच राहिलेल्या जगाचा विध्वंस मी पाहिला आणि त्याचं दु:ख, घाव बनून उरात राहिला\nहोतो कधी एक-मेकांचे तेही तुला आठवत नाही म्हणून तुला आता आठवणींची पत्रं मी पाठवत नाही..\nतुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही, आता आठवत नाही; सोडून दिलं मीही, ते दिवस डोळ्यांत आता साठवत नाही तुझ्यामागे धावणाऱ्या मनाला आता थोडं...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, एकट वाटतय, तुझी वाट बघण्यात, तुला काय वाटतं, वाट पाहतोय तिची\nअरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,\nआधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर \nअरे संसार संसार, होटा कधी म्हनू ���ाही\nराउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही \nअरे संसार संसार, नाही रडन कुढन\nयेड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं \nअरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड\nएक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड \nअरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,\nत्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा \nदेखा संसार संसार, शेंग वरतून काटे,\nअरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे \nएक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,\nदेतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार \nदेखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार\nकदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार \nअरे संसार संसार, असा मोठा जादुगर\nमाझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार \nअसा संसार संसार, आधी देवाचा इसर\nमाझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार \nअरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही राउळीच्या कयसाले, लो...\nRelated Tips : अजून जगावस वाटत, अरे संसार संसार, का अशी करतेस, प्रेमाचा अर्थ\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-12-09T23:27:13Z", "digest": "sha1:MV7565GB6PEJUHEYV3LJLZHTJAN4WLGZ", "length": 3383, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल जॉन्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकेल ड्वेन जॉन्सन (१३ सप्टेंबर, १९६७ - ) हा अमेरिकेचा धावपटू आहे.\nयाने १९९६च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम स्थापित केला.\nइ.स. १९६७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१८ रोजी १३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अ���ी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-festival/ganesh-festival-2017-mumbai-ganesh-utsav-pune-ganesh-utsav-68314", "date_download": "2018-12-10T00:14:13Z", "digest": "sha1:2GUKO57FISA7CTKSRDEKUF7X47CKKUQM", "length": 32619, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival 2017 Mumbai Ganesh Utsav Pune Ganesh Utsav पूजापत्री | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nलाडक्‍या गणरायाचे आपण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हर्षोल्हासित वातावरणात स्वागत केले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. काहींनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काहींची तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांनी पूजा साहित्याची खरेदी केलेली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव झालेली आहे.\nलाडक्‍या गणरायाचे आपण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हर्षोल्हासित वातावरणात स्वागत केले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. काहींनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काहींची तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांनी पूजा साहित्याची खरेदी केलेली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव झालेली आहे.\nपूजासाहित्यातील एक भाग म्हणजे पत्री अर्थात वेगवेगळ्या झाडांची पाने आणि फुले. गणेशपूजनासाठी काही वनस्पतींची पाने आणि फुलांचा वापर केला जातो. ती पाने-फुले आणि त्यांचे महत्त्व सांगितले जाते. असे असले तरी, आपण निसर्गाकडे डोळसपणे पाहिल्यास आपल्याला निसर्गातील बदल लक्षात येतो. कारण, गणेशोत्सव आपण भाद्रपद महिन्यात साजरा करतो. या महिन्याचा विचार केल्यास, असे लक्षात येते, की भाद्रपद महिना सुरू होतो, तेव्हा पावसाळ्याच्या उत्तरार्धाचा शेवट सुरू असतो. सगळीकडे हिरवे-हिरवेगार वातावरण झालेले असते. अनेक प्रकारच्या वेलींनी, वनस्पतींनी सृष्टी नटलेली असते. वातावरण उल्हासित झालेले असते. सकाळ-संध्याकाळी कोवळी उन्हे मन प्रफुल्लित करतात. वेगवेगळ्या वनस्पतींची फुले-पाने आपल्याला आकर्षित करतात. जणू सांगत असतात की, 'हो आमचे अस्तित्वच जणू श्रीगणपतीच्या सेवेसाठी आहे. गणपतीच्या पूजनासाठीच आम्ही आहोत.' अशी अनेक पाने-फुले गणेशोत्सव काळात अर्थात भाद्रपद महिन्यात उपलब्ध असतात. अशा वनस्पतींचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. ब्रह्मणस्पती सूक्त, अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनाम, गणेशपूजा अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची नावे आढळतात. त्यातून पाना-फुलांची माहिती आपल्याला होते. हाच उद्देश कदाचित गणेशोत्सवाचा, भाद्रपद महिन्याचा, या सृष्टीचा असावा. गणपतीचे नामस्मरण करून पाने-फुले त्याला वाहिली जातात. त्यांचे औषधी गुणधर्म बघितल्यास ही पाने-फुले किती उपयोगी व बहुमोल आहेत, याची आपल्याला प्रचिती येते.\nमधुमालती : मधुमालती या वनस्पतीला वासंती, माधवी, चंद्रावळी अशा विविध नावांनी ओळखले जाते. खरूजवर ती गुणकारी औषधी वनस्पती आहे.\nमाका : माका ही वनस्पती सहजासहजी उपलब्ध होते. तिला भृंगराज किंवा भांगरी असेही म्हणतात. श्राद्धपक्षातही तिला मानाचे पूजास्थान आहे. केसांची वाढ होणे, कफ कमी होणे यासाठी, माक्‍याच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो.\nबेल : बेल म्हणजे बिल्वपत्र. शंकरजींच्या पिंडीवर बेलपत्र वाहिली जातात. बिल्वपत्र शंकरजींना प्रिय आहेत, असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे बेलाची तीन पाने एकत्र असतात. अनेकदा पाच पानेही असतात. त्यातील एक पान ब्रह्मदेवाचे, एक विष्णूचे आणि मधले शंकर-पार्वतीचे प्रतीक मानले जाते. औषधी गुणधर्मांचा विचार केल्यास कावीळ आणि मूळव्याधीवर बेलांच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.\nदूर्वा : हरळी, ग्रंथी, मंगला, शतमूला या नावानेही दूर्वा ओळखल्या जातात. तिची मुळे कधीही मरत नाहीत. ही तृण वनस्पती असून गवताचा प्रकार आहे. तिची पाने सुकली, तरी मुळे जिवंत राहतात. त्यामुळे तिला चिरंजीव वनस्पती असे म्हणतात. नाकातून रक्त येणे, शरीरावर डाग पडणे अशा व्याधींवर दूर्वांचा रस गुणकारी ठरतो.\nबोर : बोराच्या झाडाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, 'एकदा भगवान विष्णू हिमालयात तप करीत होते. त्यांच्या अंगावर सावली राहावी म्हणून लक्ष्मीने गणपतीच्या कृपेने बदरीचे रूप धारण केले. तिलाच बोरही म्हणतात. गणपतीच्या पूजनात बोरांच्या पानांना विशेष स्थान आहे. बोरांच्या पानांचा लेप, साल आणि मुळांचा रस हा डोळ्यांच्या विकारावर गुणकारी आहे. ताप व उन्हाळी लागल्यास बोरांपासून आराम मिळतो.\nधोतरा : धोतऱ्याचे झाड विषारी मानले जाते. परंतु, त्यात काही औषधी गुणधर्मही आहेत. नारू, विंचू चावणे, खरूज, लखवा किंवा अर्धांगवायू अशा विकारांवर धोतऱ्याचे तेल उपयुक्त ठरते. काळा, पिवळा आणि पांढरा अशी तीन प्रकारात धोतरा आपल्याला आढळतो. पांढऱ्या धोतऱ्याचे फूल, फळ, गणपतीला प्रिय आहेत, असे म्हणतात.\nशमी : छोकर, बन्नीमर, खिजडी अशा नावांनी शमीला ओळखले जाते. आग, अतिसार, उन्हाळी लागणे, गरमी अशा विकारांवर शमीच्या शेंगा आणि पाला गुणकारी आहेत. वनवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरच ठेवली होती, असे महाभारतात सांगितलेले आहे.\nतुळस : वृंदा, विष्णुप्रिया, कृष्णप्रिया, सुमुखा, पूर्णसा, दिव्या आदी 21 नावांनी तुळस ओळखली जाते. श्रीविठ्ठलाला तुळस प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीलाच केवळ तुळशीचा वापर गणेशपूजनात केला जातो. चर्मरोग, ताप, उष्णता, मूत्रविकार, संधिवात या विकारांवरही तुळस उपयुक्त आहे. तुळशीची पाने, बिया, खोड यांचा वापर त्यासाठी केला जातो. पाने व बियांचा लेप केला जातो. काढाही केला जातो. वारकरी संप्रदायातील लोक तुळशीच्या काष्ठापासून तयार केलेल्या मण्यांची माळ गळ्यात घालतात.\nविष्णुकांत : विष्णुकांतला नीलपुष्पी असेही म्हणतात. तिची फुले निळी असतात. वैकुंठातील एका दासीचे रूप म्हणून विष्णुकांता, असे मानले जाते. तिची पाने व मुळे उपयुक्त आहेत. त्यामुळे मज्जातंतू आणि मेंदूची क्षमता वाढते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.\nआघाडा : आघाड्याला अपामार्ग असेही म्हणतात. अपामार्ग म्हणजे स्वच्छ करणारा. गणेश व गौरीपूजनात त्याला मानाचे स्थान आहे. पोटदुखी, कफाचा ताप, मूळव्याध, विंचू दंश यांवर आघाडा उपयुक्त आहे. आघाड्याची पाने, खोड आणि मुळ्यांचा वापर औषधी म्हणून केला जातो.\nडोरली : रानरिंगणी, ब्रिहती, महोतिका अशा वेगवेगळ्या नावांनी डोरलीचे झाड ओळखले जाते. ते वांग्याच्या झाडासारखे असते. त्याच्या मुळ्या व पाला औषधी म्हणून गुणकारी आहेत. ओकारी येणे, नारू अशा विकारांवर त्या उपयुक्त आहेत. जनावरांच्या विषबाधेवर डोरलीच्या मुळ्यांचा रस पाजला जातो.\nकण्हेर : कण्हेराचा उपयोग कुंपणासाठी केला जातो. हे झाड विषारी असते. त्याची फुले तांबडी असतात. ते गणेशाने मस्तकी धारण केल्याचे सांगितले जाते. कण्हेरीचे तेल इसबगोलावर गुणकारी आहे.\nमांदार : मांदार हा एक रुईचा प्रकार आहे. सर्वसाधारण रुईची पाने जांभळट पांढरी असतात. मांदारची फुले ही पूर्ण पांढरी असतात. मांदारलाच अर्क, क्षिरंगा, आकडो अशा नावांनी ओळखले जाते. डोकेदुखी, नारू, कानदुखी, घटसर्प, हत्तीरोगावर मांदारची पाने, चीक व धुरी उपयुक्त आहे.\nअर्जुन सादडा : इंद्रदुम, तोरमेती, क��हा या नावांनी सादडा ओळखला जातो. महाभारत काळात पांडव वनवासात गेली होती. त्या वेळी सादडा वनस्पती अर्जुनाच्या पायाखाली आली. ती मरू नये, म्हणून अर्जुनाने तिला आधार दिला. तिचे जतन केले. म्हणून तिला अर्जुन सादडा म्हणतात. वातविकार, पित्त, हाड मोडणे, हृदयविकार यावर सादडा गुणकारी आहे.\nडाळिंब : डाळिंबाला दाडिम, अनार, रक्तबीज असेही म्हणतात. त्याची साल, मुळे, पाने जंतुनाशक आहेत. नाकातून रक्त येत असल्यास व पित्त झाल्यास डाळिंब गुणकारी ठरते. डाळिंबाच्या निर्मितीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, 'गणपतीने विघ्नासुर आणि त्याच्या गणांचा नाश केला. त्यांच्यापासून झाडे निर्माण झाली. त्या झाडांना लाल फुले आली. त्यांच्या फळांमधील दाणेही लालच होती. हे राक्षस गणपतीशी युद्ध करताना वाद्य वाजवीत होते. त्यातून 'दाडिम-दाडिंब' असा आवाज यायचा. त्यावरून या झाडांना दाडिम नावे पडले. तेच पुढे डाळिंब, दाळिंब म्हणून ओळखले जाऊ लागले.\nदेवदार : देवदार वृक्ष हिमालयात आढळतो. शंभरहून अधिक वर्ष त्यांचे आयुष्य असते. सूचीपर्णी प्रकारातील ही वनस्पती आहे. देवदारची पाने काड्यांसारखी असतात. त्यांचा वापर तापावर केला जातो.\nमरूवा : मरूवा ही सुगंधी वनस्पती आहे. तिच्या पानांचा रस उष्णता, चर्मरोगावर उपयुक्त आहे. मरूवाचे तेल दातदुखी, मुरगळणे, खरचटणे यांवर गुणकारी आहे. मरूवालाच मरवा किंवा मारवा असेही म्हणतात.\nपिंपळ : पिंपळालाच अश्‍वत्थ असेही म्हणतात. कावीळ, उलट्या, खरूज, तोंड येणे, दमा, भाजणे या विकारांवर पिंपळ उपयुक्त आहे. यालाच बोधीवृक्ष असेही म्हणतात. भगवान गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे पिंपळ वृक्ष पूजनीय आहे.\nजाई : जाईची फुले नाजूक असतात. सुगंधी असतात. चमेली, प्रियंवदा, जातिपुष्प अशा नावांनी ही फुले व वनस्पती ओळखली जाते. कानातून पू येणे, चिखल्या, खरूज, स्त्रियांच्या मासिक पाळीचे विकार, दृष्टी कमजोर होणे यांवर जाईची फुले, पाने आणि मुळे उपयुक्त आहेत.\nकेवडा : केवड्यालाच केतकी, केतक, गगमधूल, गंधपुष्प, गिरिप्रिया या नावांनी ओळखले जाते. पिकलेल्या केवड्यापासून अत्तर तयार केले जाते. केवड्यापासून तेलही काढतात. उष्णता, अपस्मार अशा विकारांवर केवडा गुणकारी आहे.\nअगस्ती : अगस्ती ऋषींच्या नावावरून अगस्ती वनस्पती ओळखली जाते. पुराणांतील उल्लेखानुसा��, यज्ञ कार्यात होणारी पशुहत्या अगस्ती ऋषींनी थांबवली होती. त्यामुळे अगस्ती ऋषी सदैव आपल्यासोबत असावेत, अशी अनेकांची इच्छा होती. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने एक वृक्ष निर्माण केला. त्या वृक्षालाच अगस्ती नावाने संबोधले गेले. त्या झाडाची पाने, फुले, फळे यांचा उपयोग डोकेदुखी, सर्दी, सूज, कफ, अपस्मार अशा विकारांवर केला जातो.\nगणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींच्या वनस्पतींचा चाणाक्षपणाने विचार केल्यास, असे लक्षात येते की, गणेशोत्सव आणि निसर्ग यांचा काही ना काही संबंध जरूर आहे. त्यामुळेच आपल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी, संगोपनासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.\nनव्हे तर यंदाच्या गणेशोत्सवापासून, नव्हे आताच गणेश स्थापनेपासून आपण संकल्प करूया, की 'निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आपले सर्वांचे दायित्व आहे, कर्तव्य आहे. जबाबदारी आहे.' कारण, निसर्गच आपल्याला सर्वकाही देत असतो. जसे निसर्गाने आपल्याला गणपतीला वाहण्यासाठी पत्री अर्थात पाने दिली. वनस्पती दिल्या. त्याच वनस्पती आपल्याला फुलेही देतात. ती फुले गणपतीलाही प्रिय असतात. त्या फुलांमध्ये जाई, कमळ, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, जास्वंद, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, मोगरा, आंबा आदींचा समावेश होता.\nइतकेच नव्हे तर, ऋतुमानानुसार उमलणारी सर्व फुलांचा उपयोग पूजनासाठी केला जातो. फुलांना पाहून प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते, ताजेतवाने होते. हर्षोल्हासित होते. आपल्या मनातील सर्व नकारात्मक भाव निघून जातात. सकारात्मक भावना निर्माण होते. फुले ही जणू लहान मुले असतात, याची प्रचिती येते. नाजूक, निरागस फुलांप्रमाणे लहान मुलेही असतात. सुंदर, सुरेख, निष्पाप, निष्कलंक असतात. अशा या मुलांचे आणि फुलांचे संगोपन करू या. जतन करूया. संवर्धन करूया. तरच गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य होईल. होईल ना\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-12-10T00:56:56Z", "digest": "sha1:7K3MZ6LXVY73XGRYYYHBAQEI4QZRFJTH", "length": 9216, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जर्मन वसाहती साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nजर्मन वसाहती साम्राज्याचा ध्वज\nपहिले महायुद्ध सुरु होण्याच्या आधिचे जर्मन वसाहती साम्राज्य (१९१४)\nजर्मन साम्राज्याच्या वसाहतींना जर्मन वसाहती साम्राज्य म्हणत. हे साम्राज्य अल्पजिवी होते. १८८४ साली या साम्राज्याचा उदय झाला. परंतू जर्मनीच्या आफ्रिकेतील व पॅसिफिकमधील वसाहती पहिले महायुद्ध सुरु झाल्यानंतर काही महिन्यातच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात गेल्या. १० जानेवारी १९२० रोजी व्हर्सायचा तह झाल्यानंतर जर्मन वसाहती साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला.\nजर्मन पूर्व आफ्रिका (Deutsch-Ostafrika): सध्याचा टांझानिया, बुरुंडी, केनिया, मोझांबिक आणि ऱ्वान्डा\nजर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका (Deutsch-Südwestafrika): सध्याचा नामिबिया आणि बोत्स्वाना\nजर्मन सामोआ: सध्याचा सामोआ\nजर्मन न्यू गिनी: सध्याचे पापुआ न्यू गिनी\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/divas-ase-ki-by-sandip-khare_07.html", "date_download": "2018-12-10T00:46:41Z", "digest": "sha1:PZ2GHF2B3EX7KMZVAG6FVD5FJKM4STMK", "length": 4015, "nlines": 53, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): दिवस असे की कोणी माझा नाही......Divas Ase Ki by Sandip Khare", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nदिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही....\nआकाशाच्या छत्री खाली भिजतो ,\nआयुष्यावर हसणे थुंकुन देतो\nया हसण्याचे कारण उमगत नाही\nया हसणे म्हणवत नाही.......\nप्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे\nत्यावर नाचे मनीचे अबलख घोडे\nया घोड्याला लगाम शोधत आहे\nपरि मजला गवसत नाही............\nमी तुसडा की मी भगवा बैरागी\nमद्यपिवा मी गांजेवाला जोगी\nअस्तित्वाला हजार नावे देतो\nपरि नाव ठेववत नाही.........\nमम म्हणताना आता हसतो थोडे\nमिटून घेतो वस्तूस्थितीचे डोळे ,\nया जगण्याला स्वप्नांचाही आता\nदिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही..........\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-maathi-karnataka-onion-growers-will-get-cash-payments-9268", "date_download": "2018-12-10T00:35:54Z", "digest": "sha1:5LTFOWKKO4FXMQCDTD63EW42A5B3UVL5", "length": 16276, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in maathi, In Karnataka, onion growers will get cash payments | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलासलगावात कांदा उत्पादकांना रोख पेमेंट मिळणार\nलासलगावात कांदा उत्पादकांना रोख पेमेंट मिळणार\nगुरुवार, 14 जून 2018\nनाशिक : लासलगाव, निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात धान्याप्रमाणेच कांदा उत्पादकांना रोख रक्कम मिळणार आहे. येत्या सोमवारपासून वजनमापानंतर रोख चुकवती करण्याचा तसेच आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.\nनाशिक : लासलगाव, निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात धान्याप्रमाणेच कांदा उत्पादकांना रोख रक्कम मिळणार आहे. येत्या सोमवारपासून वजनमापानंतर रोख चुकवती करण्याचा तसेच आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.\nनोटाबंदीनंतर सध्या येथील कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी सेवेद्वारे चुकतीची रक्कम अदा करण्यात येत आहे; परंतु धनादेशाद्वारे मिळालेल्या शेतमाल विक्रीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग होण्यास उशीर होतो. धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी सेवेद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होत असल्याने बॅंकांच्या सलग सुट्या, तसेच इंटरनेट सेवेचा विस्कळितपणा यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बॅंकेतून रोख रक्कम काढण्यास अडचणी येतात.\nशेतीच्या मशागतीच्या कामासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाण्यांची खरेदी, मजुरांची मजुरी, वाहनांसाठी इंधन खरेदी आदी दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना पैशांची निकड भासत असल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याची रोख चुकवती मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी बाजार समितीच्या नवीन कांदा बाजार आवारावर बाजार समितीचे पदाधिकारी व कांदा विभागातील व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांना सोमवार (ता. १८) पासून धान्य शेतमालाप्रमाणेच कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा, तसेच दर आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.\nनिफाड बाजार समित��� agriculture market committee व्यापार नोटाबंदी शेती इंधन विभाग sections सकाळ\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात ��ुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dust-strom-stikes-northern-india-again-8045", "date_download": "2018-12-10T00:36:58Z", "digest": "sha1:H2WQNS7WL7GBEJOW7AGLRSE7P72AITP5", "length": 19944, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Dust strom stikes northern india again | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधूळ वादळाने उत्तर भारतात धुमाकूळ\nधूळ वादळाने उत्तर भारतात धुमाकूळ\nबुधवार, 9 मे 2018\nजयपूर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या आणि आत्तापर्यंत १२४ बळी घेणाऱ्या धूळ वादळाने सोमवार आणि मंगळवारी पुन्हा राजस्थानातील काही भागात नुकसान केले. सोमवारी रात्रीपासूनच जयपूरसह अजमेरला प्रचंड वाऱ्यांनी, तर बिकानेर भागात धूळ वादळाने हजेरी लावली. राजस्थानातील ३३ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांत या वादळांचा प्रभाव होता. साधारणत: ५० ते ७० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे आणि धूळ वादळाने गेल्या आठवड्यात ३० जण मृत्युमुखी पडले होते.\nजयपूर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या आणि आत्तापर्यंत १२४ बळी घेणाऱ्या धूळ वादळाने सोमवार आणि मंगळवारी पुन्हा राजस्थानातील काही भागात नुकसान केले. सोमवारी रात्रीपासूनच जयपूरसह अजमेरला प्रचंड वाऱ्यांनी, तर बिकानेर भागात धूळ वादळाने हजेरी लावली. राजस्थानातील ३३ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांत या वादळांचा प्रभाव होता. साधारणत: ५० ते ७० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे आणि धूळ वादळाने गेल्या आठवड्यात ३० जण मृत्युमुखी पडले होते.\nनवी दिल्ली : गेल्या आठवड्या��च उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे १२७ हून जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते. आता दिल्लीत गुडगावसह अन्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीज प्रवाह खंडित झाला, तसेच झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. या अकाळी पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळित झाले आहे, त्यामुळे येथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वादळी वाऱ्यामुळे दिल्ली मेट्रोलाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ ९० किमी प्रतितासापेक्षा जास्त वेगाने आल्यास मेट्रोची वाहतूकही थांबवण्यात येईल.\nपुणे (प्रतिनिधी) : उत्तर भारतात आलेल्या धुळीच्या वादळाचे देशभरात परिणाम दिसून येत आहेत. शुक्रवारपर्यंत (ता. ११) ईशान्य, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जम्मू- काश्‍मीर आणि परिसरावर असलेला पश्‍चिमी चक्रावात, हरियाना अाणि परिसरावर वाहणारे चक्राकार वारे यामुळे पूर्वराजस्थान, हरियाना, दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये धुळीच्या वादळाने थैमान घातले आहे. ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे धुळीचे लोट उसळत आहेत. वादळामुळे जम्मू- काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम राजस्थान, पंजाब, हरियाना आणि पूर्व राजस्थामध्ये वादळी वारे, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. वादळामुळे या भागात हायअलर्ट देण्यात आला असून, शाळांनाही दोन दिवस सुटी देण्यात आली आहे.\nपश्‍चिमी चक्रावात, चक्राकार वारे, उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबचा पट्टा (द्रोणीय स्थिती) पुढील २४ तासांमध्ये निवळून जाणार आहे. बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंत उत्तर भारतात पावसाची शक्यता अाहे. तर पुढील चार दिवसांमध्ये पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आेडिशा, झारखंड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पद्दुचेरी येथेही मध्यम ते हलक्या सरी पडतील. तर महाराष्ट्र आणि राजस्थानच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nउत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग (प्रतिताशी किलोमीटरमध्ये) ठिकाण आणि ताशी वेग : चंडीगड ६२, अमृतसर ५६, सफदरजंग ६४, पालम ५०, अलिगड ५०, मोरादाबाद ५५\nपुढील आठवड्यात १३ मे रोजी पश्‍चिम हिमालयाच्या भागात नव्याचे पश्‍चिमी चक्रावात तयार हाेणार आहे. दक्षिण भारतामध्ये पुर्वेकडून वाहणारे प्रवाह आणि हवेच्या खालच्या थरांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. या दोन्ही स्थितींच्या प्रभावामुळे देशभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य, मध्य, पूर्व, ईशान्य, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रविवारपासून (ता. १३) वादळी वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nजयपूर भारत बळी bali राजस्थान दिल्ली वन forest ऊस पाऊस वीज शाळा हवामान महाराष्ट्र विदर्भ जम्मू काश्‍मीर उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब पश्‍चिम बंगाल सिक्कीम झारखंड केरळ कर्नाटक तमिळनाडू उष्णतेची लाट विभाग sections अमृतसर\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nचीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या...पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला...\nट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:52:40Z", "digest": "sha1:PAP62SN7MP5DDYOGMFTJMDTCQVIDJRCG", "length": 10496, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“टोईंग व्हॅन’ देता का …? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“टोईंग व्हॅन’ देता का …\n– गाड्या उचलताना वाहतूक पोलिसांची कसरत\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक विभागाकडे शहरातील नो-पार्किंगच्या गाड्या उचलण्यासाठी एकही टोईंग व्हॅन व टेम्पो नाही तर दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या 15 नोव्हेंबरच्या आदेशानुसार पुण्यासाठी नवीन आधुनिक टोईंग व्हॅन लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाबरोबरच पुन्हा एकदा वाहनांत देखील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला डावलण्यात आले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरासाठी पोलीस आयुक्तालयापाठोपाठ स्वतंत्र वाहतूक विभागही तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात 10 वाहतूक विभाग तयार करण्यात आले. ��ामध्ये दिघी, आळंदी, चाकण, तळेगाव, तळवडे अशा नवीन विभागांचा यात समावेश करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असल्यामुळे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे शहरात लोकसंख्येपाठोपाठ वाहनांचीही संख्या वाढत आहे. त्याचबरोबर शहरात पार्किंग समस्या हा नवीन प्रश्‍न डोके वर काढत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक विभागाकडे एकही टोईंग व्हॅन व टेम्पो नाही; तर दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहराला लागूनच असणाऱ्या पुण्यात 2015 सालापासून सुरु असणाऱ्या टोईंग पद्धती ही जुनी झाली असून त्यासाठी लवकरच नवीन टोईंग वाहने पुण्याला मिळणार आहेत. हा विरोधाभास केवळ वाहतूक विभाग नाही तर पोलीस आयुक्तालयाच्या अनेक बाबतीत दिसून येत आहे.\nपिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडे 10 विभागासाठी केवळ 6 जीप एवढीच तुटपुंजी वाहने आहेत. त्यामुळे “नो पार्किंग’ मध्ये किंवा एखाद्या दुकानासमोर जर कोणी गाडी लावलीच तर त्या गाडीला जॅमर लावून गाडीचा मालक ट्रेस करावा लागतो किंवा गाडी मालक गाडीकडे येईपर्यंत वाट पहावी लागते. तसेच शहरात पीएमपीएमल बस देखील नादुरुस्त झाली तर ती आपोआप लॉक होते अशा वेळी पीएमपीएमएल यंत्रणा तेथे येईपर्तंय बस तशीच रस्त्यावर उभी ठेवावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी या ठरलेल्या समस्येला पिंपरी-चिंचवडकरांना तोंड द्यावे लागत आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातही खासगी वाहनांती संख्या दिवसेंदिवस वाढत असून दरडोई एक वाहन अशी परिस्थीती असून शहराची लोकसंख्या ही 22 लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महापालिका व राज्य शासनाने आता तरी शहराच्या व पोलीस प्रशासनाचा विचार करावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. पोलीस आयुक्तालयाकडे केवळ इमारती आहेत. मात्र अद्यापही मनुष्यबळ व वाहनांचा तुटवडा जाणवत असताना, पुण्याकरिता टोईंग व्हॅन उपलब्ध करुन देत असतानाच, पिंपरी-चिंचवड पोलीस आतयक्तालयाला डावलले जाते, हेच यावरून दिसून येत आहे.\nशहरात आज एकही टोईंग व्हॅन अथवा टेंपो नाही. त्यामुळे दररोज वाहतूक पोलिसांना कारवाई करताना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी आम्ही महापालिका व शासनाकडे मागणी केली आहे. फक्त टोईंग व्हॅनच नव्हे तर वाहतूक विभागाला अद्याप इतर वाहनांची देखील गरज आहे. केवळ सहा जीपवर सर्व वाहतूक विभाग चालवणे कठीण काम आहे.\n– नितीन जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसभासदांचे पैसे दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही\nNext articleमका हमीभाव खरेदी केंद्रामध्ये ऑनलाइन नाव नोंदणी सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agricultural-tools-supply-demand-6931", "date_download": "2018-12-10T00:47:30Z", "digest": "sha1:A6FNBDY7ASK2PKI3JWELP52VGILZS23T", "length": 17331, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Agricultural tools, supply as on demand | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात मागणीनुसार या पुढे कृषी साहित्य पुरवठा\nपुणे जिल्ह्यात मागणीनुसार या पुढे कृषी साहित्य पुरवठा\nबुधवार, 28 मार्च 2018\nपुणे ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या मागणाीनुसार अनुदानावर सुधारित कृषी अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nपुणे ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या मागणाीनुसार अनुदानावर सुधारित कृषी अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nपवार म्हणाल्या, वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाइप, ताडपत्री, मोटार, कडबाकुट्टी याच साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. मुळशी भागात ताडपत्रीला तर जुन्नर, अांबेगाव, खेड तालुक्यांत सायकल कोळपे यंत्राला मागणी असते. इतर भागात या अवजारांना मागणी नसल्याने जिल्ह्याच्या सर्व भागांसाठी सर्रास योजना राबवून उपयोग नाही.\nएखाद्या ठराविक वस्तूसाठी तरतूद केल्यास त्याची आवश्‍यकता नसली तरी वस्तू घेतली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर साखळी कार्यरत असल्याने ठराविक लोक योजनेचा लाभ घेता���. त्यामुळे लाभार्थी निवडताना अडचणी येत असून, गरजू लाभार्थी वंचित राहतो. काही वस्तूंना मागणी नसली तरी त्यासाठी तरतूद असल्यामुळे त्याच वस्तू शेतकऱ्यांना द्याव्या लागतात.\nयापुढे त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मागणी तसा पुरवठा असावा अशी भूमिका आहे. त्यामुळे तालुकानिहाय आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारे, साहित्यांची मागणी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घेता येणार आहे. कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा योजना कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण या तीन विभागांमार्फत राबविण्यात येते. निधीचे विभाजन टाळण्यासाठी अशा साहित्य वाटपाच्या योजना एकाच विभागामार्फत राबवाव्यात, असेही नियोजन करण्यात येत अाहे. लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करावा, आवश्‍यक अवजारे, साहित्याविषयी माहिती कळवावी, त्यानुसार नवीन वर्षामध्ये योजनांमध्ये बदल करता येईल, असेही सुजाता पवार यांनी सांगितले.\n५ कोटी ४० लाखांची तरतूद\nशेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून देण्यात येणारे प्लॅस्टिक क्रेट, कडबाकुट्टी यंत्र, ताडपत्री, पीक संरक्षक अवजारे, सिंचनासाठी पीव्हीसी पाइप, तणनाशक औषधे, आॅईल पंप संच, इलेक्ट्रिक मोटार आदी साहित्य वाटपासह ठिबक सिंचन प्रोत्साहन, शेतकरी समूह, बचत गटांना फवारणी यंत्रासाठी फिरता निधी, ५० टक्के अनुदानावर मोती शेती प्रक्रिया आदी योजनांसाठी असलेली तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ७५ टक्के अनुदानातून सुधारित अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सुमारे पाच कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nकृषी विभाग agriculture department अवजारे equipments साहित्य literature खेड सायकल यंत्र machine समाजकल्याण सिंचन ठिबक सिंचन अर्थसंकल्प union budget\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात क���मान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%95/", "date_download": "2018-12-09T23:53:43Z", "digest": "sha1:RZYG2IQDGOP2L6WBCUYDRSGOI242VJXN", "length": 18765, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुद्दा: मराठी जनतेची माफक अपेक्षा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुद्दा: मराठी जनतेची माफक अपेक्षा\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत मुंबईतील कांदिवली येथे उत्तर प्रदेश महापंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत उत्तर प्रदेश, बिहार येथील मंडळींच्या महाराष्ट्राशी संबंधित विविध गोष्टींवर भाष्य केले. व्यक्‍त करण्यात आलेले विचार नेहमीच ऐकण्यात येत असले तरी असे विचार मांडले पाहिजे असे मनातून अनेकांना वाटत असते. पण त्याला काही मर्यादा येतात. मुळात या गोष्टीच्या राजकीय भागात अजिबात पडायचे नाही, हे सुस्पष्ट करू इच्छितो. नेमक्‍या कोणत्या गोष्टी महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात कायम घुटमळत असतात\nशासकीय सेवेत उच्चपदावर उत्तर प्रदेश, बिहार येथील मंडळी सर्वाधिक आहेत, हे सर्वश्रुत आहे. मुंबईत दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या एका उत्तर प्रदेशच्या इस्त्रीवाल्याने सांगितले की, “हमारे राज्य मे हर घर में एक सरकारी कर्मचारी मिलेगा.’ हे प्रमाण नक्‍कीच चक्रावणारे आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती असेल हे यावरून लक्षात येते. “सरकारी नोकरी मिळाली, तर चांगलेच आहे; अन्यथा महाराष्ट्र आहेच,’ अशी कुठेतरी धारणा मनामध्ये रुजल्याप्रमाणे वाटते.\nमहाराष्ट्रातील काही शिक्षणसंस्था त्या राज्यांत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्याप्रमाणे काही विद्यार्थी येथे प्रवेशही घेतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथे ते नोकरी करतात. सर्वाधिक नोकरीच्या संधी महाराष्ट्रात उपलब्ध होत आल्याने, घरही येथेच खरेदी करतात. त्या मागोमाग विवाह आणि पर्यायाने तयार होणारे कुटुंबही येथेच वास्तव्य करू लागते. अपवाद स्वरूपात काहींचे कुटुंब त्या राज्यांत असते. जन्म त्या राज्यांत होतो. मात्र सर्वतोपरी “आवश्‍यक पालनपोषण’ महाराष्ट्रात होते. हे येथे ठळकपणे अधोरेखित होते. उत्तर प्रदेश हे देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. पण त्या तुलनेत विकासाचे काय जी विविध सरकारे सत्तेवर आली त्यांनी काय केले जी विविध सरकारे सत्तेवर आली त्यांनी काय केले असा प्रश्न विशेषत: महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आहे. त्या राज्यांतील अनेकांनी महाराष्ट्र काय आहे, हे प्रत्यक्ष अनुभवले आहे, अनुभवत आहेत; पुढेही अनुभवत राहतील.\nयापैकी शेवटच्या टप्प्यात किती मंडळी असतील, याविषयी काही सांगता येत नाही. पण त्या राज्यांनी आपल्या विकासाच्या कक्षा अधिक रुंदावाल्यास, ती राज्ये ते महाराष्ट्र अशा वारंवार होणाऱ्या खेपा कमी होतील आणि कित्येकांना स्वराज्यात, स्वगृहाजवळच नोकरी-व्यवसाय उपलब्ध होईल.\nविशेषत: उत्तर प्रदेशमध्ये हिंदूधर्मातील अनेक महत्त्वपूर्ण तीर्थस्थळे आहेत. त्या ठिकाणी जाण्याच्या निमित्ताने त्या राज्यात जाणे होते. तीर्थस्थळांना जाण्याचा भाग सर्वांनाच शारीरिक, आर्थिकदृष्ट्‌या परवडत नाही. त्यामुळे जे या दोन्ही गोष्टींत सक्षम आहेत, तेच बहुतांशपणे तीर्थयात्रा करत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील मंडळी पोहोचली आहेत. मात्र अन्य राज्यांसह महाराष्ट्रातील मंडळी ही तेथील ठराविक ठिकाणीच पोहोचली आहेत.\nदेशात मुंबईचे आकर्षण सर्वांनाच आहे. खरं तर या शहराची क्षमता (निवास, नोकरी-व्यवसाय) केव्हाच संपली आहे. येथील लोकसंख्येत भर पडत असल्याने पायाभूत सुविधांवर येणारा ताण प्रवासाच्या वेळेस अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे साहजिकच चीडचीड होते. नागरिकांच्या सेवेत पायाभूत सुविधा द्याव्यात तेवढ्या अल्प आहेत, अशी स्थिती आहे. आपले वास्तव्य बैठ्या खोल्यांत असले तरी “स्वच्छता’ ही अत्यावश्‍यक आहे. कारण रोगराई पसरण्यास ती गोष्ट कारणीभूत असते. सार्वजनिक व्यवस्था स्वच्छ्तेचे कार्य त्यांच्या कार्यकक्षेपर्यंत करत असते. त्यापुढील कार्य कोणी करायला पाहिजे हे न सांगता कळायला हवे. त्यासाठी सुशिक्षितच असले पाहिजे असे नाही हे न सांगता कळायला हवे. त्यासाठी सुशिक्षितच असले पाहिजे असे नाही पण या गोष्टीमुळे खरोखरच त्रास होतो, हे वास्तव आहे.\nकसे वागावे, बोलावे या गोष्टींवर एक वेगळा विषय होऊ शकतो. एखादी गोष्ट अति होते तेव्हा तिच्याविषयी चर्चा, संघर्ष यांना तोंड फुटते. हे सर्व का होते, याचा अभ्यासपूर्ण विचार ज्यांनी करायला पाहिजे त्यांच्याकडून तो होत नाही. केवळ आमच्याकडेच बोट दाखवले जाते, असेही वर म्हटले जाते. जो चुकतो त्याकडे चुकतो म्हणूनच बोट दाखवणार अर्थातच हे कोणासाठी आहे याविषयी वेगळा उल्लेख करण्याची आवश्‍यकता नाही. नाहीतर प्रभू श्रीरामाची सीता कोण अर्थातच हे कोणासाठी आहे याविषयी वेगळा उल्लेख करण्याची आवश्‍यकता नाही. नाहीतर प्रभू श्रीरामाची सीता कोण याप्रमाणे विचारणा करण्यासारखे व्हायचे.\nभारतातील बहुसंख्य लोक विशेषत: अमेरिका, आखाती देश आदी ठिकाणी वास्तव्य करत आहेत. मात्र भारतीयांच्या वागणुकीपासून आम्हाला त्रास होत आहे, असा नाराजीचा सूर त्या देशातील मूळ जनतेकडून कधीच ऐकू आला नाही. हे सूत्र विचार करण्याजोगे आहे. हा आदर्श घेतच अन्य राज्यांतही वाटचाल करता येईल.\nउत्तर प्रदेश, बिहारमध्ये औद्योगिक क्षेत्र नाही का महाराष्ट्रापेक्षा दिल्ली, कोलकाता ही दोन महानगरे युपी-बिहारपासून जवळ आहेत. पैकी एकतर देशाची राजधानी आहे. तरीही महाराष्ट्रातच येणे का होते’, असे प्रश्‍न बिहारींना विचारले तर ते म्हणतात की, “आमच्या राज्यात महाराष्ट्राप्रमाणे नोकरी-व्यवसायाच्या संधी नाहीत. अंधाधुंदपणा अधिक आहे. दिल्ली-कोलकातापेक्षा मुंबई आणि महाराष्ट्र अधिक चांगला वाटतो.’ आता या राज्यांचा विकास व्हायचा असेल, तर तेथील नेत्यांनी महाराष्ट्रासारखी संधी नागरिकांना त्याच राज्यांत देणे आवश्‍यक आहे.\nभारतातील कोणत्याही राज्यात जाऊन कोणीही नोकरी-व्यवसाय करू शकतो, हे मान्यच आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट नसल्यास ती शेजाऱ्यांकडून मागून घेऊन अपवादात्मक प्रसंगी आपण अडलेले कार्य पूर्ण करत असतो. शेजाऱ्यांनी अडलेल्या काळात साहाय्य केले म्हणून वारंवार त्यांच्याकडे तगादा लावत नाही. सहाय्याची आवश्‍यकता सर्वांनाच भासत असते; मात्र सर्व गोष्टी तारतम्य बाळगून केल्या जात असतात. या सूत्राचा विचार उत्तरप्रदेश, बिहार येथील मंडळींनी अगत्याने केला पाहिजे.\nयुपी-बिहार या राज्यांना विकासाच्या अनुषंगाने कृतीशील होण्यास पुष्कळ वाव आहे. कारण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने त्या दोन्ही राज्यांतील बहुतांश मंडळी महाराष्ट्रातच डेरेदाखल होत आली आहेत, होत आहेत. वेगवान “विकास’ ही त्या राज्यांची खरी आवश्‍यकता आहे. त्या राज्यांचा विकास झपाट्याने झाल्यास देशाच्या प्रगतीचा वेग वाढणार आहे. हे का लक्षात घेतले जात नाही संख्याबळाने सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशमधून निवडून लोकसभेवर जातात; पण त्यां��े कार्य त्या राज्यात ठळकपणे दिसले पाहिजे. शेजारधर्म कसा असावा याविषयी महाराष्ट्राने देशातील सर्वच राज्यांतील मंडळींना उत्तमप्रकारे साहाय्य केले आहे. असा व्यापकपणा सर्वांत यावा हीच महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचेतेश्वर पुजाराच्या शतकाने डाव सावरला\nNext article215 अवैध नळजोड तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ramraos-trust-for-getting-trs-100-seats/", "date_download": "2018-12-09T23:21:58Z", "digest": "sha1:W4WWJLWBOAQ4X6TZZHWOZOAMXJK3NOEV", "length": 9064, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिरंजीव म्हणतात आपल्या वडिलांचा प्रभाव अजून कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिरंजीव म्हणतात आपल्या वडिलांचा प्रभाव अजून कायम\nटीआरएसला 100 जागा मिळण्याचा रामराव यांचा विश्‍वास\nहैदराबाद: तेलंगणातील टीआरएस पक्षाच्यानिवडणूक प्रचाराची धुरा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के.टी. रामाराव हे सांभाळत आहेत. त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले की राज्यात सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे असे भासवले जात आहे. पण हे वातावरण बदलण्याची क्षमता आपले वडिल मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यात असून ते हे वातावरण बदलून टाकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनता टीआरएस पक्षाच्याच बाजूने मतदान करील आणि आम्ही 119 पैकी 100 जागा जिंकू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.\nस्वत: के टी रामाराव हे यंदा तिसऱ्यांदा सिरसीला मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा तब्बल 53 हजार मतांना पराभव केला होता. ते म्हणाले की उमेदवाराच्या विरोधातील अथवा सरकारच्या विरोधात नाराजी असल्याचे भासवले जात असले तरी ही नाराजी एका फटक्‍यात दूर करण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांमध्ये आहे ते हे काम करतील असेही के टी रामाराव यांनी सांगितले.\nआमच्या जाहीरनाम्यातील काहीं तृटी काढून आमच्यावर टीका केली जात आहे. पण चंद्रावरही काही डाग असतात. असे डाग शोधून त्यावर टिका करणे हे विरोधकांचे कामच आहे असे ते म्हणाले. आम्ही आमची काही वचने पाळण्यात कमी पडलो हेही त्यांनी मान्य केले. पण आम्ही सक्षम राज्याची पायाभरणी केली आहे असे त्यांनी नमूद केले. आम्ही केलेली चांगली कामे आणि मुख्यमंत्र्यांचे उत्तम प्रशासन या आधारावर ही निवडणुक जिंकू असा दावाही त्यांनी केला. सत्तेसाठी आपल्या परिवारात कोणताही संघर्ष नाही. आपले वडील पुढील दहा पंधरा वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पहातील असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेशनिंग मध्ये गैरव्यवहार\nNext articleक्रिकेट स्पर्धा: युनायटेड क्रिकेट क्‍लबचा सहज विजय\nशरद यादव यांनी मागितली वसुंधरा राजेंची माफी\nलोकांनी भीती सोडली हे चांगले झाले : पी. चिदंबरम\nशिवराज म्हणतात, मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक\nराजस्थानमध्ये रस्त्यावर आढळले बॅलेट युनिट; ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह\nबुलंदशहर दंगलप्रकरणी तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nवढेरांवर छापेमारी हे सत्ताधाऱ्यांच्या भेदरलेपणाचे लक्षण : कॉंग्रेसचा मोदींवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/real-madrid-say-ramos-has-never-broken-anti-doping-rules/", "date_download": "2018-12-10T00:41:27Z", "digest": "sha1:LUHONPMZNEZTMSCJPQLSCYYG7W76PNIF", "length": 7038, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रामोसने उत्तेजक द्रव्य घेतले नाहीत : रियल माद्रिद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरामोसने उत्तेजक द्रव्य घेतले नाहीत : रियल माद्रिद\nमाद्रिद – रियल माद्रिद क्‍लबचा कर्णधार सर्जिओ रामोसने कोणत्याही उत्तेजकद्रव्य सेवन चाचणीमध्ये दोषी नसल्याची माहिती रियल माद्रिद क्‍लबकडून सांगण्यात आले आहे. जर्मनीमधील “डेर स्पायगेल’ हे मासीक फुटबॉल विश्वातील काही धक्कादायक माहिती मागील काही महिन्यांपासून समोर आणत आहे.\nया मासिकाच्या वृत्तानुसार 2017 च्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या उतिजक द्रव्य चाचणीमध्ये रामोस दोषी आढळला होता. परंतु, रियल माद्रिद क्‍लबने या वृत्तांचे खंडन केले आहे.\nरियल माद्रीद क्‍लबतर्फे सांगण्यात आले आहे की, रामोसने कधीही उत्तेजकद्रव्य प्रतिबंधित कायद्याचे उल्लंघन केले नाही. युएएफा ने या संबधी विशेष माहिती मागविली होती. त्याची आम्ही पूर्तता केली.\nअंतिम सामन्यानंतर जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संघटनेच्यामार्फत त्याची चाचणी झाली होती. त्यात तो दोषी आढळला नाही. त्यामुळे युएएफा आणि फिफा यांना देखील रामोस दोषी नसल्याचे मान्य आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपूर्ण दाबाने पाणी न सोडल्यास आंदोलन : आळेकर\nNext articleआरक्षणाचा कायदा होईपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\nभारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्थेत\nशहापूर साडोलीने दिला सतेजला पराभवाचा धक्का\nस्टेला मरिस संघाचा 5-0 असा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/benefits-vitamin-e-2172", "date_download": "2018-12-10T00:09:25Z", "digest": "sha1:RWAXJVCLZLVZIOLGSHCODH3N6VKUL6ZV", "length": 10859, "nlines": 47, "source_domain": "www.bobhata.com", "title": "उत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या ई-जीवनसत्वाचे फायदे !!", "raw_content": "\nउत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या ई-जीवनसत्वाचे फायदे \nआपण अ,ब ,क , ड जीवनसत्वांबद्दल आपल्या शाळेत शिकला असालच. पण ई जीवनस्त्वाबद्दल फारशी माहिती आपल्या शाळेच्या पुस्तकात दिलेली नसते. कारण सरळ आहे, गेल्या काही वर्षांपर्यंत या जीवनसत्वाच्या गुणधर्माबद्दल उपलब्ध माहितीच कमी होती. आता या ई जीवनसत्वाबद्दल अधिक संशोधन झालंय मंडळी. आता आपल्या अन्नातून शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्वांचे आठ प्रकार शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. या आठ प्रकारांपैकी फक्त एकच प्रकार म्हणजे अल्फा टोकोफेरॉल मानवी शरीराला उपयुक्त असतो. बाकीचे सर्व प्रकार तसे काही फारसे कामाचे नसतात. तसं पह्यलं तर अन्न आतड्यात पोहचलं, की त्यातून ई जीवनसत्व शोषलं जातं. म्हणजे तेव्हा ई जीवनसत्वाचे सरसकट सगळेच आठ प्रकार शोषले जातात. या पुढचं काम यकृताचं असतं. यकॄत फक्त अल्फा टोकोफेरॉल या प्रकारचे ई जीवनसत्व साठवून ठेवतं आणि बाकी अनावश्यक प्रकार लघवीतून बाहेर फेकले जातात.\nहे अल्फा टोकोफेरॉल इतकं का महत्त्वाचं आहे \nअल्फा टोकोफेरॉल शरीराच्या पेशींमध्ये होणार्‍या \"ऑक्सिडेशन\" वर ताबा ठेवतं. त्यामुळं फ्री रॅडीकल्सचं शरीरातलं प्रमाण कमी होतं. हे फ्री रॅडिकल्स शरीरात अधिक असतील तर आपल्या पेशी चंगलं काम करु शकत नाहीत आणि काहीवेळा त्या मरूनही जातात. म्हणून साखळी प्रक्रियेनं तयार होणाऱ्या या फ्री रॅडीकल्सच्या संख्येवर मर्यादा असणं आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. तसंच या अल्फा टोकोफेरॉल शरीराला येणारी सूज कमी होते. हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, या रोगांपासून बचाव करण्यासाठी ई जीवनस्त्व अशा बऱ्याच प्रकारे मदत करत असतं. अर्थातच इथं एक बाब लक्षात घ्यायला हवी. धूम्रपान, अल्ट्राव्हायोलेट किरण आणि प्रदूषण यामुळं फ्री रॅडीकल्स वाढत असतात. केवळ ई जीवनसत्व याचा मुकाबला करू शकत नाही. त्यामुळं निरोगी आरोग्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणं ही पण तितकंच महत्वाचं आहे.\nई जीवनसत्त्वामुळं शरीराला काय काय लाभ होतात हो \nमधुमेहामुळे शरीराला जुनाट सूज आणण्याची खोड असते, ती पण ई जीवनसत्वामुळे कमी होते. शरीरातल्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट म्हणजेच एक प्रकारच्या रक्तपेशी अडकून राहीलेल्या असतात, त्याचा निचरा करण्याचे कामही हेच जीवनसत्व करते. अल्झायमर म्हणजेच पूर्ण स्मृतिभ्रंश, मिरगी म्हणजे एपीलेप्सी, पार्किन्सन यासारख्या वंशपरंपरागत रोगांमुळं मेंदूची होणारी घसरण पण या जीवनसत्वामुळं कमी होते.\nस्त्रियांना ई जीवनसत्त्वामुळं आणखी काय लाभ होतात \nस्त्रियांसाठी हे जीवनसत्व फारच महत्वाचं आहे. मासिक पाळीपूर्वी होणार्‍या ओटीपोटातल्या वेदना, अचानक अंगाला जाणवणार्‍या गरम लाटांच्या संवेदना अशा त्रासांपासून ई जीवनसत्त्वामुळं बचाव होतो. गर्भार स्त्रियांचा अचानक वाढणारा रक्तदाब आणि त्यामुळे काही वेळा येणारी फीट हे त्रासही कमी होतात. चेहेर्‍यावर येणार्‍या सुरकुत्यासुद्धा ई जीवनसत्वामुळे नाहीशा होतात, कांती सतेज होते. म्हणून चेहेर्‍याला लावायच्या अनेक क्रीममध्ये ई जीवनसत्वाचा वापर केला जातो. इतकंच नव्हे तर केसांच्या गळतीला पण आळा घालण्याचे काम ई जीवनस्त्व करतं.\nवृद्धांसाठी ई जीवनसत्त्व कसं महत्त्वाचं आहे \nआहारात या जीवनसत्वाचा अंतर्भाव केला, तर वृध्दत्वामुळे होणाऱ्या मोतीबिंदू, मॅक्युलर डीजनरेशन ( डोळ्याच्या अंतर्भागाचा एक हिस्सा) यांसारख्या डोळ्यांच्या विकारांपासून बचाव होतो. नियासीन म्हणजे बी-३ या जीवनसत्वासोबत जर ई जीवनसत्व घेतलं तर कोलेस्टोरॉलचं प्रमाण कमी होतं.\nहे झाले या जीवनसत्वाचे गुणधर्म. पण आपल्या आहारातून ते मिळवण्यासाठी काय करायचे ते आता पाहूया \nकोंडा न काढलेली धान्यं, वेगवेगळ्या प्रकारच्या उदा. भोपळ्याच्या- टरबूज कलिंगडाच्या बिया, सुकामेवा, बिनसायीचं दूध, वनस्पती तेल, ताज्��ा पालेभाज्या, अंडी , मासे या सर्व प्रकारच्या अन्नात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.\nम्हणजेच मंडळी, हे जीवनसत्त्व मिळवण्यासाठी ढीगभर औषधं खायची गरज नाही. त्यापेक्षा ते सहज आपल्या रोजच्या आहारातून मिळवणं जास्त श्रेयस्कर आहे. हो ना\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/artificial-delivery-cesarean-in-marathi/", "date_download": "2018-12-09T23:39:19Z", "digest": "sha1:RMQ3LTQDLZVSY5N7NPWFK27H3ITKG3F5", "length": 19058, "nlines": 177, "source_domain": "healthmarathi.com", "title": "सिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nनॉर्मल डिलीवरी होणे अशक्य किंवा अवघड बनल्यास आपले डॉक्टर खालील तीन पर्याय वापरून प्रसूतीची प्रक्रिया पुर्ण करतात.\n1) बाळंतपणाच्या वेळी फॉर्सेप्स (चिमटा) लावणे\n2) व्ह्याकुम/ व्हेन्टोज डिलीव्हरी\n3) सिझेरियन पद्धत वापरणे\n1) बाळंतपणाच्या वेळी चिमटा लावणे (फोर्सेप्स लावणे) :\nबाळंतपण जर लांबत चालले आणि त्यात अडचण यायला लागली तर चिमट्याचा उपयोग केला जातो. बाळ बाहेर यायला उशीर लागला तर बाळ आणि मातेच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी आपले डॉक्टर Forcep म्हणजे चिमटाच्या सहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.\nचिमटा लावताना भूल दयावी लागते तसेचं बाळाचे गर्भाशय फिरणे याचा अचूक अंदाज घेऊन त्याच्या तोंडावर, डोक्यावर कुठेही इजा होणार नाही अशाप्रकारे चिमट्यात त्याला पकडावे लागते.\nकित्येक वेळा चिमटाच्या खुणा बाळाच्या डोक्याला तशाच रहातात. पण काही दिवसात निघून जातात. चिमट्यामुळे जर बाळाला इजा झाल्यास त्याची बौद्धीक वाढ खुंटणे, डोळ्यांना इजा होणे, बहिरेपणा येणे अशाही समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून हल्ली डॉक्टर forcep चा वापर कमी प्रमाणात करतात.\n2) व्ह्याकुम (Vacuum extraction) डिलीव्हरी :\nप��रसुतीला वेळ लागत असल्यास कळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास Vacuum चा वापर करतात.\nयामध्ये शंखाकृती तबकडी असते. ते बाळाच्या डोक्यावर ठेऊन त्यात हवेची पोकळी निर्माण केली जाते व हवेच्या दाबाने ठरावीक ओढ देऊन बाळाला बाहेर काढले जाते. यामध्येही बाळाच्या टाळूला इजा होणे, मेंदुमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसिझेरियन डिलेव्हरी म्हणजे काय सिझेरियन समज-गैरसमज, सिझेरियन ऑपरेशन खर्च किती येतो सिझेरियन नंतर काळजी सिझेरियन नंतर घ्यायची काळजी, सिझेरियन कसे करतात, सिझेरियन नंतर आहार सिझेरियन नंतर काय खावे वैगरे सिझेरियनची मराठीत माहिती पुढे दिली आहे.\nसी-सेक्शन किंवा सीजर डिलेव्हरी म्हणजे काय\nसिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर न आणता ओटीपोटावर छेद देऊन ऑपरेशनद्वारे बाळ पोटावरून बाहेर काढणे. ओटीपोटाला एक छोटीशी आडवी चीर देऊन गर्भाशयापर्यंत पोहचून प्रथम बाळ बाहेर काढले जाते. नंतर वार काढली जाते. गर्भाशय रिकामे केले जाते व सर्व भाग परत शिवला जातो. ऑपरेशनआधी मातेला भूल दिली जाते.\nसिझेरियन नंतर घ्यायची काळजी –\nशस्त्रक्रियेनंतर पहिले 24 तास वेदना होत असल्यामुळे झोपेची व वेदना कमी करणारी औषधे देवून वेदना कमी केल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्त्री उठून बसू शकते, उभे राहता येते, चालता येते, तसेच बसून स्तनपानही करता येते. ऑपरेशननंतर साधारण 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागते.\nसिझेरियन केंव्हा करावे लागते..\n• बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे.\n• ओटीपोटात मुलाचे थांबणे, मूल आडवेतिडवे किंवा पायाळू असल्यास.\n• बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास.\n• बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुरफटली जाणे.\nजर वार ही गर्भाशयाच्या खालच्या भागात असल्यास (Placenta Previa). ‘प्लॅसेंट प्रिव्हिया’ म्हणजे खालच्या भागात वार असल्यास ( नेहमी ती वरच्या भागात असते ) ती गर्भारपणाच्या शेवटच्या काळात सुटून रक्तस्त्राव होऊ लागतो. नैसर्गिकरित्या प्रसूती अशा प्रसंगी कठीण असते तेंव्हा सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते.\n• पूर्वीच्या बाळंतपणात दोन वेळा सिझेरियनची शस्त्रक्रिया झालेली असल्य���स.\n• मातेचे काही आजार- उदा. मधुमेह, हृद्यविकार, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर,ओटीपोटात मोठी गाठ, गरोदरपणात रक्तदाब खूपच जास्त असणे व त्यामुळे आकडी येणे इ. असल्यास.\n• मातेचे वय 30 पेक्षा जास्त असल्यास.\nतसेचं नैसर्गिक प्रसूतीमध्ये अडचणी येऊन बाळाचे डोके ठरावीक वेगाने खाली सरकले नाही किंवा गर्भाशयाचे तोंड उघडायला वेळ लागला इ. समस्या अचानक येऊ शकतात. अशा वेळी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न सोडून देऊन सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो.\nप्रेग्नन्सी व बाळंतपण संबंधीत खालील उपयुक्त माहितीपूर्ण लेख सुद्धा वाचा..\n• ‎कसा असावा गर्भावस्थेतील आहार\n• ‎गर्भावस्थेत करावयाच्या वैद्यकीय तपासणी व टेस्ट\n• ‎गरोदरपणात घ्यावयाची काळजी व महत्वाच्या सूचना\n• ‎कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..\n• ‎गरोदरपणातील समस्या आणि उपाय\n• ‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..\n• ‎प्रसूतीची (डिलिव्हरीची) लक्षणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते..\n• ‎बाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे कोणती आहेत..\n• ‎बाळंतपणानंतर कोणती काळजी घ्यावी..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nपंतप्रधान सुरक्षा विमा योजना मराठीत माहिती (PM Suraksha Bima Yojana in...\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nCT स्कॅन टेस्ट मराठीत माहिती (CT Scan in Marathi)\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nनिपाह रोगाची मराठीत माहिती (Nipah virus in Marathi)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-modi-gives-fitness-challenge-to-kumaraswamy-manika-batra-posted-video-on-twitter/articleshow/64567626.cms", "date_download": "2018-12-10T01:11:25Z", "digest": "sha1:3BLXRVVO77JD2VAZAJ7RB3KEHRYQ7PMA", "length": 11646, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "fitness challenge: pm modi gives fitness challenge to kumaraswamy manika batra posted video on twitter - Fitness Challenge: मोदींचं कुमारस्वामींना आव्हान | Maharashtra Times", "raw_content": "\nFitness Challenge: मोदींचं कुमारस्वामींना आव्हान\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दिलेलं 'फिटनेस चॅलेंज' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे. मोदींनी हे आव्हान स्वीकारून त्यांचा योगाअभ्यास करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसंच मोदींनी हा व्हिडिओ पोस्ट करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि टेनिसपटू मनिका बत्रा यांना टॅग करून त्यांना फिटनेसचं चॅलेंज दिलं आहे.\nFitness Challenge: मोदींचं कुमारस्वामींना आव्हान\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं दिलेलं 'फिटनेस चॅलेंज' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं असून योगाअभ्यास करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि टेनिसपटू मनिका बत्रा यांना टॅग करून त्यांना फिटनेसचं चॅलेंज दिलं आहे.\nनरेंद्र मोदी यांनी १ मिनिट ४८ सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात ते पंतप्रधान निवासातील पार्कमध्ये योगाभ्यास करताना दिसत आहे. काळे कपडे परिधान क��लेले मोदी हिरव्यागार गवतावरून चालताना दिसत आहेत. त्यानंतर बुद्धाच्या मूर्तीसमोर अनुलोम-विलोमसह विविध प्रकारचा योगाभ्यासही करताना दिसत आहेत. माती, जल, वाळू आणि खडी यांच्यावरून चालत ते योगाभ्यास करत असल्याचं व्हिडिओत दिसतं. निर्सगाच्या सानिध्यात योगाभ्यास करण्याचं महत्त्व त्यांनी या व्हिडिओमधून अधोरेखित केलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, टेनिसपटू मनिका बत्रा आणि ४० वर्षांवरील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांना टॅग करून फिटनेस चॅलेंज दिलं आहे.\nक्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरून सर्वात प्रथम विराट कोहलीला फिटनेस चॅलेंजचं आव्हान केलं होतं. त्यानंतर विराटने फिटनेसचा व्हिडिओ अपलोड करत मोदी, अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सोशल मीडिया|मनिका बत्रा|फिटनेस चॅलेंज|पीएम मोदी|ट्विटर|कुमारस्वामी|virat kohli|PM Modi|fitness challenge\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFitness Challenge: मोदींचं कुमारस्वामींना आव्हान...\nBhayyu Maharaj: भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ...\nकाश्मीरमध्ये चार जवान शहीद...\nउत्तर प्रदेश: बस उलटून अपघात, १७ ठार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/sandhivat-sandhedukhi-arthritis-marsandhivat-sandhedukhi-arthritis-marathi/", "date_download": "2018-12-10T00:25:52Z", "digest": "sha1:BRAA544M2A7HGBXDJFDFPQL72RE53B2P", "length": 20852, "nlines": 189, "source_domain": "healthmarathi.com", "title": "संधिवात (सांधेदुखी) कारणे, लक्षणे, प्रकार, आहार, घरगुती उपाय आणि उपचार मराठीत", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nसंधिवात याला Osteoarthritis किंवा सांधेदुखी असेही म्हटले जाते. आपल्या सांध्यामध्ये कूर्चा (कार्टीलेज) नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. मात्र जेंव्हा कोणत्याही कारणास्तव कार्टीलेजची झीज झाली असता, सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासतात त्यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येऊ लागते या स्थितीस ओस्टियोआर्थराइटिस असे म्हणतात.\nसाधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टीलेजची झीज होत असते त्यामुळे संधीवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयात उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. संधिवात किंवा सांधेदुखी आजाराची माहिती, संधिवात म्हणजे काय, सांधेदुखीची कारणे, संधिवात प्रकार, संधिवातात लक्षणे कोणती जाणवतात, सांधेदुखीवर उपचार, जसे आयुर्वेदिक औषधे, होमिओपॅथी उपचार, संधिवातावर घरगुती उपाय, संधिवात आहार, पथ्य अपथ्य, व्यायाम या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.\nअनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होत असतो.\n• वाढत्या वयामुळे संधीवाताचा त्रास होऊ शकतो. साधारण 60 वर्षानंतरच्या व्यक्तींमध्ये संधीवात होण्याचे प्रमाण जास्त आहे.\n• ‎लठ्ठपणामुळे संधिवात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार आपल्या गुडघ्यावर, खुभ्याच्या सांध्यांवर पडत असतो. त्यामुळे लठ्ठपणामुळे अगदी कमी वयातही संधिवात होण्याचे प्रमाण वाढले आहे.\n• ‎हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने.\n• ‎Joint dislocation मुळे ही स्थिती होऊ शकते. यामध्ये सांधे हे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटतात.\n• ‎शरीरातील हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती यांमुळे कॅल्शियमची कमतरता होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ओस्टियोआर्थराईटिस होण्याची जास्त शक्यता असत���.\n• ‎कुटुंबातील व्यक्तींना संधिवात असल्यास अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.\nसंधिवाताच्या प्रकारानुसार आणि रोगाच्या स्वरुपानुसार लक्षणे असू शकतात. संधिवातात प्रामुख्याने आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.\n• ‎सांध्यांवर सूज येणे, सांधा बाहेरुन लाल होणे.\n• ‎सांध्यास स्पर्श केल्यास गरम लागणे त्यावेळी वेदना अधिक जाणवणे.\n• ‎सांध्यांची हालचाल योग्य प्रकारे न होणे.\n• ‎सांधे जखडणे, अवघडणे. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर सांधे अवघडल्यासारखे होणे.\n• ‎सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्यामुळे, हाडे एकमेकांवर घासल्यामुळे त्यातून कट-कट असा आवाज येऊ शकतो.\n• ‎सांध्यात पाणी होणे.\n• ‎खूप दिवसांचा संधिवात असला तर सांधे वेडीवाकडी होणे यासारखी लक्षणे संधिवातामध्ये प्रामुख्याने आढळतात.\nपेशंट हिस्ट्री, असलेली लक्षणे आणि शारीरीक तपासणीद्वारे आपले डॉक्टर संधिवाताच्या निदानास सुरवात करतील.\nयाशिवाय निदानासाठी खालिल वैद्यकीय चाचण्याही करायला सांगतील.\nसांध्यांचा एक्स-रे परक्षण, रक्त तपासणीमध्ये CBC चाचणी केली जाते तसेच रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण तपासले जाते. कधीकधी MRI scan सुद्धा संधिवाताच्या निदानासाठी करणे आवश्यक असते.\nसंधिवात उपचार मार्गदर्शन :\nसांधेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी संधिवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.\nसंधिवातावरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व संधिवाताच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण संधिवातावर औषधोपचार करून घेऊ शकाल.\nया पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी संधिवातावरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे. आयुर्वेदिक औषधे असल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. अनेकांना सांधेदुखीच्या त्रासावर ह्या औषधांचा गुण आला असून त्यांचा त्रास कमी झाला आहे.\nसंधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसंधीवाताचा त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी..\n• संतुलित आहार घ्यावा.\n• ‎वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवावे.\n• ‎नियमित व्यायाम, योगासने करावीत. यासाठी चालणे, सायकलिग��, पोहणं असे व्यायाम करू शकाल. त्यामुळे स्नायू व सांधे बळकट होतात.\n• ‎दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.\n• ‎हाडांची झीज भरुन काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार सेवन करावा. कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे सुर्यकिरण अंगावर घ्यावे.\n• ‎हाडांचे फ्रॅक्चर किंवा सांध्याना आघात होणार नाही याची काळजी घ्या.\n• ‎सांधेदुखी हा एक प्रचंड पीड़ादायी असा रोग आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागताचं योग्य उपचार करून घ्यावे लागतात. यासाठी येथे क्लिक करा व संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका आजचं डाउनलोड करा.\n• आमवात माहिती व उपचार\n• वातरक्त – गाऊटचा त्रास व उपचार\n• गुडघेदुखी माहिती, घरगुती उपाय व उपचार\n• पायात गोळे येणे व त्यावरील उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nNext articleमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nबाळाला होणारे आईच्या दुधाचे फायदे (Benefits of Breastfeeding)\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nPCOS आणि PCOD समस्या मराठीत माहिती व उपचार\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या (Older Health)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी क��ंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d5300-with-18-140mm-lens-combo-photron-tripod-450-black-price-pdll5s.html", "date_download": "2018-12-09T23:55:11Z", "digest": "sha1:T7HPX6SFK3OM3QXP4VPOD2FHXFX6SN3M", "length": 14721, "nlines": 307, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक नवीनतम किंमत Sep 16, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 62,819)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 Above\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 181 पुनरावलोकने )\n( 93 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nनिकॉन द५३०० विथ 18 १४०म्म लेन्स कॉम्बो फोट्रॉन ट्रायपॉड 450 ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-09T23:36:10Z", "digest": "sha1:5S7MVT4MDKCN6G3QZHPAHCWX4APZIVMM", "length": 11606, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवारांच्या गावात दारुबंदीसाठी गामस्थ आक्रमक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपवारांच्या गावात दारुबंदीसाठी गामस्थ आक्रमक\nकाटेवाडी गावची ग्रामसभा वादळी ः भाजप कार्यकत्यांनी उठवला आवाज\nभवानीनगर-गावातील संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे, याबाबत ग��रामस्थांनी जोरदार मागणी केल्याने राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता. बारामती) गावची ग्रामसभा वादळी ठरली.\nबुधवारी (दि. 28) काटेवाडी गावच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा सरपंच विद्याधर काटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच संजीवनी गायकवाड, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष एकनाथ काटे, संजय कोंडीबा काटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष जितेंद्र काटे, सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश काटे, शीतल काटे, दत्तात्रय काटे, स्वप्नील काटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. त्यात गावातील दारूबंदी बाबत भाजपाचे पांडुरंग कचरे व त्यांचे सहकारी यांनी जोरदार गावातील दारूबंदी बाबत आवाज उठविला.\nकाटेवाडी गावामध्ये असणारे अवैध दारू धंदे बंद करायचे आहेत, असे आवाहन सरपंच काटे यांनी केल्यावर संपूर्ण गावामध्ये दारूबंदी करा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. या ग्रामस्थांच्या आग्रही मागणीमुळे प्रोसेडिंगला विषय घेणे भाग पडले. गावातील दारूबंदी झाली पाहिजे याबात भाजपाचे पांडुरंग कचरे व त्यांचे सहकारी यांनी आग्रही भूमिका घेतली असून याबाबत कायम पाठपुरावा करणार असल्याचे पांडुरंग कचरे यांनी सांगितले.\nवार्ड क्रमांक चार हा दीपनगर भाग येतो. या भागामधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच मासाळवाडी, दीपनगर भागात अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीची सोय नाही. या भागात एखादी व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधीसाठी नीरा डाव्या कालव्याच्या बाजूला हा सोपस्कार पार पाडवे लागतात. अशी अवस्था या भागात कित्येक वर्षे निर्माण झालेली आहे; परंतु या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कचरे यांनी केला. ग्रामसभा सकाळी 11 वाजता सुरु झाली व दुपारी अडीच वाजता संपली. या वेळी अनेक विषयांवर चर्चा होऊन ही ग्रामसभा पार पडली,\nतीन ग्रामसभांमध्ये विषय मांडला तरीही…\nकाटेवाडी गावातील दारूबंदी बाबत या अगोदर झालेल्या तीन ग्रामसभांमध्ये हा दारूबंदीचा विषय मांडण्यात आला होता. तरीही यावर काही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने गावातील अवैध रित्या दारू विक्री केली जात आहे. याबात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात हि ग्रामस्थांनी गावात दारूविक्री केली जात असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत.\nशासनाकडून मासाळवाडी स्मशानभूमी 5 गुंठे जागा मिळालेली असून ती बांधण्यासाठी 5 लाखांचा निधीही मंजूर झालेला आहे. तर दीपनगर येथील स्मशानभूमिसाठी शासनाकडून 5 गुंठे जागा पाटबंधारे विभागाच्या जागेतील मिळालेली असून ती बांधण्यासाठीही 5 लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. दीपनगर, मासाळवाडी भागातील नागरिकांसाठी जीवन प्राधिकरण चे पाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. गरीब कुटुंबासाठी 2 हजार दोन टप्प्यात पैसे भरण्याची सवलत देण्यात आली आहे; मात्र प्रत्येक घरी पत्राद्वारे या योजनेची माहिती सांगूनही नागरिकांनी अनामत रक्कम भरली नाही. जीवन प्राधिकरण योजनेचे हे पाणी असल्याने याचा खर्च येतो. केवळ डिपॉझिट भरले नसल्याने या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे शक्‍य नाही.\n-विद्याधर काटे, सरपंच काटेवाडी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकालवे पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा इशारा\nNext articleमराठा समाजाच्या मुलांना शिक्षण, नोकरीत लाभ होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-12-10T00:37:58Z", "digest": "sha1:XPNA4F5OE236W7S2TEQ5NQVMXJCAYPMX", "length": 7178, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती स्वित्झर्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती स्वित्झर्लंड विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती स्वित्झर्लंड हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव स्वित्झर्लंड मुख्य लेखाचे नाव (स्वित्झर्लंड)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nCHE (पहा) CHE स्वित्झर्लंड\nSUI (पहा) SUI स्वित्झर्लंड\nCH (पहा) CH स्वित्झर्लंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आ��ेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/lodha-committee-criticizes-bcci-12631", "date_download": "2018-12-10T00:47:50Z", "digest": "sha1:DN26UVLS4YUMPUADQGPNU6QVM6T2FX4L", "length": 12324, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lodha committee criticizes BCCI बीसीसीआयवर लोढा समिती नाराज | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयवर लोढा समिती नाराज\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nमुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.\nमुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.\nलोढा समितीची शिफारस डावलत ‘बीसीसीआय’ने आपल्या घटनेनुसारच वार्षिक सभा घेतली. या सभेत अजय शिर्के यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तसेच पाच सदस्यांची राष्ट्रीय समितीही निवडण्यात आली. लोढा समितीने कार्यकारिणीऐवजी नऊ सदस्यांची सर्वोच्च समिती नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. समितीने राष्ट्रीय निवड समिती त्रिसदस्यीय असावी, असेही सुचवले आहे.\nलोढा समितीच्या शिफारशी डावलत ‘बीसीसीआय’ने वार्षिक सभेत विविध समित्यांची नियुक्ती केली. आता ‘बीसीसीआय’ने लोढा समितीच्या शिफारशींबाबत ३० सप्टेंबरला विशेष सर्वसाधारण सभा निमंत्रित केली आहे. लोढा समितीने घटनेतील बदलासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.\nमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत आज लोढा समितीची बैठक झाली. लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीत अडथळे आणले जात आहेत, असे न्यायमूर्ती लोढा यांनी बैठकीनंतर सांगितल्याचे वृत्त आहे. भारतीय मंडळास १० सप्टेंबरपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा अहवाल देण्याची सूचना होती; पण हा अहवालही भारतीय मंडळाने अद्याप सादर केलेला नाही.\nएग्झिट पोल के बाद (ढिंग टांग\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले...\nगरज पडल्यास आणखी एकदा ल���्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/extreme-calm-colombia-after-defeat-football-match-128316", "date_download": "2018-12-10T01:09:47Z", "digest": "sha1:PPIXIF2RKABXDQBPU6AYO2ZKDDOYHDEJ", "length": 13490, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Extreme calm in Colombia after the defeat of football match पराभवानंतर कोलंबियात कमालीची शांतता | eSakal", "raw_content": "\nपराभवानंतर कोलंबियात कमालीची शांतता\nगुरुवार, 5 जुलै 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता.\nबोगोटा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव���हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता.\nयेरी मीना याने भरपाई वेळेत कोलंबियास हेडरवर बरोबरी साधून दिल्यावर कोलंबियात उत्साहाचे वातावरण होते. पेनल्टी शूटआउटमधील इंग्लंडचा खराब इतिहास कोलंबियाचा उत्साह वाढवत होता. प्रत्यक्षात कोलंबियाच शूटआउटमध्ये निष्प्रभ ठरले. चाहते त्याचबरोबर संघाच्या धसमुसळ्या खेळावरही नाराज होते. इंग्लंडचा आक्रमक कार्लोस सॅंचेझ याला अवैधरीत्या रोखल्यामुळेच इंग्लंडला निर्धारित वेळेत पेनल्टी किक लाभली होती.\nइंग्लंड-कोलंबिया लढत सुरू झाली, त्या वेळी देशात उत्साहाचे वातावरण होते. देशातील प्रमुख शहरांतील जायंट स्क्रीनवरील प्रक्षेपणाचा आनंद घेण्यासाठी सर्व देश सर्व भेद विसरून एकत्र आला होता. ऑफिसमधून लढतीसाठी सूट न मिळालेले अनेक जण बॉसची नजर चुकवून खिडकीतून लढत बघत होते. लढत चांगली झाली, जिंकलो असतो, तर जास्त आनंद झाला असता, असे बूट पॉलिश करणाऱ्या मॉरिसिओ सॅंचेझ याने सांगितले. त्याच्यासह अनेकांनी संघाचा निर्धारित वेळेतील एकमेव गोल करणाऱ्या मीनाला सोन्याच्या खाणीची उपमा दिली. पण, त्याच वेळी अनेकांनी पेनल्टी किक दवडलेल्या खेळाडूंवर टीका करणे टाळले.\nजर... तरला आता काय अर्थ\nपेनल्टीवर लढत गेल्यावर काहीच सांगता येत नाही. तिथे खेळाचे कौशल्य कुठे पणास लागते. या योग मार्गदर्शक लिंकॉन यांच्या मताशी अनेक जण सहमत होते. जेम्स रॉड्रिगुएझ असता, तर वेगळे चित्र दिसले असते, याची प्रत्येकास खात्री होती, पण जर तरला आता काय अर्थ आहे; असेच सांगत प्रत्येक जण आपले समाधान करून घेत होता.\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अल���प्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nभारतीय हॉकी संघाचा ‘आवाजी’ सराव\nमुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात...\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-attack-youth-filed-police-complaint-58678", "date_download": "2018-12-10T01:08:29Z", "digest": "sha1:BEZVRWWMX3IL7JNVNKE5HC3AFMDUB262", "length": 13141, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news attack on youth, filed the police complaint नगरः युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा | eSakal", "raw_content": "\nनगरः युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा\nसोमवार, 10 जुलै 2017\nतळेगाव दिघे (जि. नगर) : रात्रीच्यावेळी नाचत असताना अंगावर येत धक्का लागल्याच्या कारणावरून वादावादी होत एका युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (ता. 9) रात्री साडेबाराच्या सुमारास कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात ही घटना घडली.\nतळेगाव दिघे (जि. नगर) : रात्रीच्यावेळी नाचत असताना अंगावर येत धक्का लागल्याच्या कारणावरून वादावादी होत एका युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (ता. 9) रात्री साडेबाराच्या सुमारास कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात ही घटना घडली.\nसंगमनेर येथील काही युवक गुरुपोर्णिमेनिमित्त शिर्डी येथे रविवारी रात्री जात होते. दरम्यान ���ौठेकमळेश्वर शिवारात नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवीण राजेंद्र गायकवाड (रा. शिवाजीनगर, संगमनेर) व गणेश मारुती पर्बत (रा. रंगारगल्ली, संगमनेर) यांच्यात रात्री साडेबाराच्या सुमारास वाद झाला. आरोपी गणेश पर्बत याने प्रवीण गायकवाड याच्या उजव्या हाताच्या कोपरावर व उजव्या पायावर चॉपरने हल्ला करून जखमी केले, अशी तक्रार प्रवीण गायकवाड याने पोलिसांत दिली. त्यानुसार आरोपी गणेश पर्बत विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला आहे. सहायक फौजदार अशोक जांभूळकर अधिक तपास करीत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nनौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार\nबोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता\nडेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन\nड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​\nपुरुषाने दिला मुलीला जन्म​\nसिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​\nभूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​\nमुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“\nबिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​\nविंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nशिकाऱ्याच्या गोळीने घेतला शेतकऱ्याचा बळी\nआर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील परसोडा शिवारात अनोळखी व्यक्तीने रानडुकराची शिकार करण्याकरिता बंदुकीतून झाडलेली गोळी लागल्याने शेतात जाणाऱ्या...\nउमेश अग्रवाल यांच्या परिवाराने घेतला अवयवदानाचा निर्णय\nआर्वी (वर्धा): येथील उमेश राधाकिसन अग्रवाल वय 52 राहणार मारवाडी पुरा बालाजी वार्ड यांचा मौजा जांब येथे अपघात झाला असता त्यांना अमरावती येथे दाखल केले...\nचाकण हिंसाचार प्रकरणी आणखी 11 आंदोलक अटकेत\nचाकण : चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू...\nतळेगावात वाहतूक नियंत्रण शाखेचे स्थलांतर करावे\nतळेगाव स्टेशन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेल्या देहूरोड-तळेगाव विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे...\nपिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/adhik-khanyavishayee-thodase-by-pu-la.html", "date_download": "2018-12-10T00:43:53Z", "digest": "sha1:RUTK7HBOCBM7VI6LFMMDK3UVNZBA2KK3", "length": 24669, "nlines": 49, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): अधिक खाण्याविषयी थोडंसं - पु.ल. देशपांडे Adhik Khanyavishayee Thodase by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर, अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. 'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठ्पणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी का व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुळ्या माणसाला 'पाप्याचं पितर' वगैरे म्हणतात, नाही असं नाही; पण नाटकां सिनेमांत पापी माणसं मात्र चांगली धटिंगण दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुळे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण कंस हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पितर हडकुळे असतील याच्यावर म���झा नाही विश्र्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खंर म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढण्या- ऎवजी जाडीवरूनच काढावी लागेल. हीही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतरभारतीसारखं 'लठ्ठंभारती' वगैरे नाव यायचं, म्हणजे पुन्हा विनोदच.\nअधिक खाण्याविषयी मुख्य राग म्हणजे त्यातून माणसाचा लठ्ठपणा वाढीला लागतो. ही एक चूक आहे. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अगं धरतच नाही आणि आमच्यासारखी काही माणसं एवढंसं खाल्ल तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणी वागवतात.\nअधिक खाण्याविषयी जाऊ दे. पण एकूण खाण्याविषयी बोलण्या वरच एकूण शिष्ट मंडळींचा राग असतो. गवय्ये जसे मैफिलीविषयी कुणाचीही पर्वा न करता बोलत असतात, किंबहूना तबलजी तर अमक्या-तमक्या गवय्याला आपण कसा खाल्ला हेही सांगतात, तसे काय खवय्येही बोलू शकणार नाहीत. पण त्यांना मात्र बोलण्याची चोरी, हे खूप आहे\nअधिक खाण्यामुळं प्रकृती बिघडते, असा एक डॉक्टर, वैद्द वगैरे मंडळीनी आज अनेक वर्ष अपप्रचार चालवला आहे. त्यामागला त्यांचा धूर्त हेतू पुष्कळांच्या लक्षात आलेला दिसत नाही. लोकांनी पोळ्या अधिक खाऊन डॉक्टर, वैद्द वगैरे लोकांना काय फायदा होणार पोळ्यांऎवजी त्यांच्या औषधाच्या अधिक गोळ्या खाव्या हा त्यांचा सरळ हेतू आहे. त्यात त्यांची चूक काहीच नाही. प्रत्येक जण आपापला माल\nखपवण्याची धडपड करणारच. पण औषधाच्या गोळ्यांना आपण किती बळी पडावं हे आपण लक्षात घेतलं पाहीजे.\nमाणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, \"चला, आता जेवायला मोकळा झालो.\" बारा-साडेबारा झाले की भुकेनं\nव्याकूळ व्हायचे. भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेत आणि शत��ावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला\n'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं.\nकाही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ, उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्या वेळी आपल्यासमोर ती रास आणून एखादी सुगृहिणी-ह्यादेखील माउल्या आता फारशा राहिल्या नाहीत. जाऊ द्या-तर एखादी सुगृहिणी ज्या वेळी उकडलेल्या शेंगाची रास टाकते त्या वेळी \" अहो, एवढ्या कोण खाणार आहे\" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं \"थोड्या उरकल्यात कां ग\" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं \"थोड्या उरकल्यात कां ग\" अशी पृच्छा होते. हे कां\" अशी पृच्छा होते. हे कां खूप खाण्यानं आरोग्य बिघडतं असा एक लोकभ्रम आहे. माझ्या मित्राच्या न्याहरीला श्रीखंड खाण्या-या आजोबांसारखे मी अनेक जिवंत पुरावे सादर करू शकलो असतो: पण पूर्वीच्या खूप खाऊन ऎंशी वर्ष जगणा-या म्हाता-यांसारखे हल्लीचे ऎंशी वर्षाचे म्हातारे राहिले नाहीत. हल्लीच्या म्हाता-यांत काहीच दम नाही. तरूण असल्यासारखे आपली फिगर बिघडेल म्हणून मोजकं खातात. खरं तर खाण्यानं फिगर किंवा\nआरोग्य काही बिघडत नाही. ज्याला खूप खाता येत नाही त्याला आरोग्य म्हणजे काय ते कळलंच नाही.तळलेले, भाजलेले, पोळलेले, उकडलेले, शिजवलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टूणटुणीत राहतो तो निरोगी माणूस, बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो, अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे. बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे.\nप्याशनेबल हाटेलात बशीतून येणारं बिल त्याला तेवढा तो हात लावत नाही.\nगाण���याप्रमाणं खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा तर श्रीखंड पावाला लावून खा,\" म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे तर श्रीखंड पावाला लावून खा,\" म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत ���ारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.\nपण हा काळ जाऊन पुन्हा एकदा अधिक खाण्याविषयीचा अनाद��� दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्र ही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वावदूक बडबडतरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय\n\"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\" म्हटलंय ते काय उगीच जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न-परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून. नाही तर 'अधिक धान्य पिकवा'सारखी 'अधिक पंक्ती उठवा' ची चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणण्या खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाहीत म्हणून अधिक धान्य पिकवत नसावेत. तज्ज्ञांनी या मुद्याचा अवश्य विचार करावा ही विनंती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/version-0-9-7-2-shortened-shortcodes/", "date_download": "2018-12-10T00:38:58Z", "digest": "sha1:FNWHJPQVT4S5BWW65UKD2VACYZTNPIIM", "length": 6921, "nlines": 56, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.9.7.2 – कमी Shortcodes", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nजुलै महिना 29, 2015 द्वारा ऑफर टिप्पणी सोडा\nप्रकाशन गाडी शेवटी काही गती उचलला आहे, त्यामुळे आम्ही या नवीन आवृत्ती सादर अभिमान आहे.\nही आवृत्ती पुन्हा Google प्रॉक्सी निर्धारण करते, आम्ही खरोखर नियंत्रित करू शकत नाही गोष्टी आहेत कारण हे काय होत आहे. पण पुन्हा, ते कार्य करते.\nइतर बदल Shortcodes काही निर्धारण आहे, आपण खालील दुव्यावर किती सुधारित दस्तऐवज वाचा शकता:\nद्वारे Transposh मध्ये लघुसंकेत समर्थन वर्डप्रेस प्लगइन\nमुख्य बदल अतिरिक्त समावेश [tpe] जुन्या वर जोडले होते जे लघुसंकेत [].\nहा कोड स्वत: ची समाविष्ट कोड वापरले जाते, तो टॅग बंद करणे आवश्यक आहे जेथे, वर्डप्रेस मध्ये इशारा ज्यामुळे कारण हे आहे\nस्वत: ची सोबत जोडली आणि बंद Shortcodes मिक्सिंग तेव्हा रागामुळे बेभान झालेला जाण्यासाठी वाचण्याकरीता कोड.\nदेखील, निर्देशीत करण्याची आवश्यकता नाही आहे =\"y\" आणखी, त्यामुळे आता [tpe mylang] फक्त काम आणि आउटपुट होईल: mr\nआम्ही सुधारणा करण्यासाठी उद्य���क्त करणे, आणि या नवीन आवृत्ती आनंद.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा, सॉफ्टवेअर सुधारणा\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [c4740c0]: होय, आम्ही बदल खूप Yandex प्रॉक्सी काउंटर रीसेट करावा. डिसेंबर महिना 5, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [2fb9f69]: वर्डप्रेस 5 सामग्री पोस्ट करण्यासाठी डब्ल्यू.पी-json वापर, आम्ही प्रयत्न करू नये ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0654829]: कृपया PHP 7.2 नापसंत create_function, त्यामुळे या आता एक निनावी आहे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7144464]: कृपया PHP 7.3 एक निराळा दृष्टिकोन आहे - preg सूत्रांचे मध्ये एका जातीचा मासा, त्यामुळे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [d4911aa]: Bing तेलगू जोडले नोव्हेंबर महिना 23, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nव्यापक महासागर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43779450", "date_download": "2018-12-10T00:10:56Z", "digest": "sha1:PYRX3Y7DWHMWMXC3G4W22IKV32MBIHFO", "length": 30010, "nlines": 160, "source_domain": "www.bbc.com", "title": "मेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष\nसौतिक बिस्वास बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा या गुहेची लांबी 24.5 किमी आहे\nनैसर्गिक साधन संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालयाचं नाव जागतिक स्तरावर चर्चेत आलं आहे. जगातली सर्वांत लांब खडकाळ (वालुकाश्म) गुहा ईशान्य भारतातल्या मेघालयात सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.\nही गुहा म्हणजे अनेक वैज्ञानिक रहस्यांचं प्रवेशद्वार आहे असं संशोधकांना वाटतं. या गुहेतली रहस्य जाणून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी स्पेलियोलॉजिस्टच्या टीमसोबत (गुहांचा अभ्यास करणारे संशोधक) गुहेला भेट दिली.\n\"जर तुम्ही आतमध्ये हरवला तर तुमची बाहेर पडण्याची शक्यता धूसर आहे,\" त्या भयंकर गुहेच्या आत शिरण्यापूर्वी मला ब्रायन डी खारप्रान यांनी मित्रत्वाचा सल्ला दिला. पूर्ण मेघालयात भटकंती करून त्यांनी अनेक गुहा शोधून काढल्या आहेत.\n'बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगवेगळा कायदा का\nउत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या थांबवणे हा ट्रंप यांचा विजय की ट्रंपना शह\nघनदाट जंगलातून सुमारे तासभर चालल्यानंतर आम्ही 'क्रेम पुरी' या गुहेजवळ पोहोचलो. क्रेम पुरीचा खासी भाषेत अर्थ आहे 'अद्भुत किंवा स्वप्नवत गुहा'.\nसमुद्र सपाटीपासून अंदाजे 4,025 फूट उंचीवर एका उंच खडकाळ कड्यावर या महाकाय गुहेचं तोंड आहे. या गुहेची लांबी 24.5 किमी आणि क्षेत्रफळ 13 चौ. किमी इतकं आहे.\n'इमावारी येऊता' या गुहेचं नाव तुम्ही ऐकलं आहे का फेब्रुवारी 2018 पर्यंत व्हेनेझुएलातल्या या गुहेला जगातली सर्वांत लांब खडकाळ गुहा समजली जात असे. या गुहेची लांबी 18.7 किमी आहे. पण आता क्रेम पुरी ही सर्वाधिक लांब गुहा आहे, याची खात्री झाल्यावर जगभरातल्या भूगर्भशास्त्रज्ञांचं लक्ष या गुहेनं वेधलं आहे.\nजगात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या मावसिनरामपासून क्रेम पुरी ही गुहा अगदी जवळ आहे.\nगुहेचा शोध कसा लागला\nअशी महाकाय गुहा शोधायची म्हणजे काही एक दोन दिवसाचं किंवा एक ��ोन वर्षांचं काम नाही. ब्रायन डी खारप्रान यांच्या 26 वर्षांच्या अखंड तपश्चर्येचं हे फळ आहे असंच म्हणावं लागेल. खारप्रान आता 71 वर्षांचे आहेत. ते बॅंकिंग क्षेत्रात काम करत होते. पण राज्यात असलेल्या गुहा शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि आता ते हेच काम करत आहेत.\nप्रतिमा मथळा गुहेत काही ठिकाणं अशी आहे जिथं सरपटत जावं लागतं.\n1992 मध्ये जेव्हा त्यांनी गुहा शोधण्याचं काम हाती घेतलं तेव्हा 12-13 गुहांचीच माहिती सर्वांना होती. पण खारप्रान यांना अशा गुहा शोधायच्या होत्या जिथं अजून कुणी पोहचलं नाही.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञात असलेले भूगर्भशास्त्रज्ञ, जलतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वशास्त्रज्ञ अशा किमान 30 जणांच्या टीमसोबत काम करून खारप्रान यांनी राज्यातल्या 1650हून अधिक गुहांचा शोध लावला. इतक्या गुहा शोधण्यासाठी त्यांना 26 वर्षं आणि 28 शोधमोहिमा लागल्या.\nमेघालयामध्ये भारतातले सर्वांत विस्तीर्ण असं गुहांचं जाळं अस्तित्वात आहे, असं संशोधक सांगतात. भारतामध्ये इतक्या गुहा दुसऱ्या कुठल्याच राज्यात नसाव्यात.\nती महाकाय गुहा माझ्यासमोर आ वासून उभी होती. क्रेम पुरीच्या गुहेसमोर मी उभा होतो आणि आत जाण्यासाठी तयार होतो. दिवा असलेली टोपी डोक्यावर घालून, त्या खोल अंधाराच्या गर्तेत मी उडी मारण्यास सज्ज झालो होतो.\nप्रतिमा मथळा ब्रायन डी खारप्रान\nत्या तोंडाच्याच डाव्या बाजूला गुहेत जाण्यासाठी एका चिंचोळा रस्ता होता. त्या रस्त्याकडं पाहिल्यावर वाटलं की इथून गेलं तर श्वास गुदमरून जाईल.\nया रस्त्यानं जायचं असेल तर तुमच्या जवळ केव्हिंग सूट असणं आवश्यक असतं, कारण गुडघे आणि कोपराच्या जोरावर तुम्हाला पोटावरुन सरपटत जायचं असेल तर केव्हिंग सूट लागणारचं ना. मी तो सूट घातला नव्हता. त्यामुळं असं सरपटत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यानेच जायचं ठरवलं.\nपावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी\nदृष्टिकोन : 'मोदी तासन् तास स्वत:ची स्तुती करतात आणि स्वतःला फकीर म्हणवतात'\nमुख्य प्रवेशाजवळ दोन मोठे दगड होते. आतमध्ये जाण्यासाठी माझ्यासमोर दोन पर्याय होते, एक तर दगडांच्या बाजूला असलेल्या फटीतून सरकून आतमध्ये जाणं किंवा दगडांवर चढून आतमध्ये जाणं. मी दोन्ही गोष्टी आजमावून पाहिल्या.\nआधी मी फटीतून आत जाण्याचा निर्णय घेतला पण त्या दगडानं माझा घात केला. माझा पाय त्या दगडात अडकला. कसाबसा तो बाहेर काढल्यानंतर त्या दगडावरुन चढून मी आत गेलो. आतमध्ये गेल्यावर करंगळीएवढी पाण्याची बारीक धार डोंगरातून येताना मला दिसली, पावसाळ्यात तर ही धार झऱ्यासारखी वाहत असणार, असा विचार माझ्या डोक्यात आला.\nखारप्रान यांना गुहेत एक भला मोठा कोळी भिंतीवर सरपटताना दिसला. त्याच ठिकाणी भिंतीवर काही ओरखडे दिसत होते. शार्कच्या दातानं भिंतीवर हे ओरखडे काढण्यात आले असावेत असं भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. \"ही गुहा म्हणजे रहस्यांचा खजिना आहे,\" असं खारप्रान म्हणतात.\nक्रेम पुरी म्हणजे निसर्गानं निर्माण केलेला एक 'भुलभुलैय्या' आहे. ही गुहा सलग लांब नाही. तर या गुहेच्या आत कमी-अधिक लांबी रुंदीचे शेकडो रस्ते आहेत. या रस्त्यांचं एक मोठं जाळं या ठिकाणी आहे. हे जाळं केवळ जाळं न राहता या गुहेच्या क्लिष्ट रचनेमुळं भुलभुलैय्या सारखं वाटतं.\nया गुहेत स्टॅलेक्टाइट्स (गुहेच्या छतावरून ओघळ येऊन तयार झालेला चुनखडीचा थर) आणि स्टॅलेगमाइट्स (गुहेच्या जमिनीतून स्रवून तयार झालेला चुनखडीचा थर) आहेत. त्याचबरोबर या गुहेत बेडूक, मासे, वटवाघूळ, कोळी मुबलक प्रमाणात आहे.\nया गुहेत सर्वेक्षण करणं हे एक आव्हान आहे, असं स्वित्झर्लंडचे स्पेलियोलॉजिस्ट थॉमस अरबेंझ सांगतात.\nजेव्हा आपण या गुहेच्या नकाशावर एक नजर टाकतो तेव्हा आपल्याला अरबेंझ यांच्या म्हणण्याची खात्री पटते. हा नकाशाही गुहेप्रमाणेच मोठा आणि अनाकलनीय आहे. सर्वेक्षण करणाऱ्या संशोधकांनी इथल्या भिंतींना, खड्ड्यांना, खडकांना गमतीशीर नावे दिली आहेत. आता हे उदाहरण बघा ना..\n'द ग्रेट व्हाइट शार्क', नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं... हा एक करड्या रंगाचा मोठा दगड आहे. तो दगड समुद्रात तरंगणाऱ्या शार्क सारखा वाटतो त्यामुळं त्याचं नाव 'द ग्रेट व्हाइट शार्क' देण्यात आलं आहे.\nया गुहेमुळं भूगर्भशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं संशोधकांना वाटतं. इटलीचे संशोधक फ्रॅनसेस्को साउरो सांगतात, \"या ठिकाणी आम्हाला शार्कचे दात सापडले आहेत आणि काही हाडं सापडली आहेत. ही हाडं सागरी डायनासोरची असावीत. 6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचं अस्तित्व होतं. काही डायनासोर या ठिकाणी राहिले असावेत असा एक अंदाज आहे. या ठिकाणी अनेक अशा गोष्टी हाती लागल्या आहेत. त्��ा गोष्टींचं संशोधन केल्यावर अनेक रहस्यं उलगडू शकतील,\" असं साउरो यांना वाटतं.\nदुसरं नाव ऐकून तर धडकी भरू शकते. गुहेच्या आतमध्ये एक रस्ता आहे. तिथं कपाऱ्या आहेत. त्या कपाऱ्या ठिसूळ खडकांपासून बनल्या आहेत. त्या कपाऱ्यांचं नाव माहितीये काय आहे 'सुसाइड लेज कॅनयन', आता नावचं इतकं सूचक असेल तर त्यावर चालायची हिंमत कोण करणार\n'द टाइट क्रॉल' आणि 'डेंजरस बाउल्डर' ही नावं तर अजूनच सूचक वाटली.\nया गुहेत एक जागा आहे. ती जागा मला खूप महत्त्वपूर्ण वाटली. या जागेचं नाव आहे 'स्लिपी लंच'. दिवसभर काम करून थकलेले संशोधक या ठिकाणी बसून जेवण करतात आणि थोडा आराम करतात. त्यांच्यापैकी एका जण खरंच पेंगत होता. मनात विचार आला चला याने तर या जागेचं नाव सार्थ ठरवलं.\nक्रेम पुरीच्या गुहेत माणसांचं वास्तव्य होतं का\nया ठिकाणी मानवाचं वास्तव्य होतं का असा प्रश्न मी संशोधकांना विचारला. कारण जेव्हा माणूस शिकार करून जगत होता त्या वेळी त्याची पसंती अशाच सुरक्षित गुहांना असे. तसेच थंडी, ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी गुहेपेक्षा अधिक चांगला निवारा काय असू शकतो\nकाही गुहा पूर आल्यावर सुरक्षित नसतात. कारण पुरामुळं पाणी तिथंच साचून राहू शकतं. मेघालयातल्या गुहा तशाच वाटतात त्यामुळं इथं मानवाचं वास्तव्य नसावं असं संशोधकांना वाटतं.\nप्रतिमा मथळा क्रेम पुरी भुलभुलैया प्रमाणे आहे\nमेघालयातच का झाली असावी या गुहांची निर्मिती\nया गुहेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही गुहा वालुकाश्मापासून बनली आहे. साधारणतः गुहांची निर्मिती चुनखडी झिजल्यामुळे होत असते.\nपावसाचं पाणी आणि कार्बन डॉयऑक्साइडसोबत रासायनिक क्रिया घडल्यावर त्यातून आम्ल तयार होतं. त्या आम्लामुळेच खडकाचं विघटन होतं. वालुकाश्मापासून गुहा तयार होणं ही गोष्ट दुर्मीळ आहे कारण खडकांची विघटनाची प्रक्रिया संथ असते. खडकांच्या विघटनासाठी आणि भूमिगत पोकळी तयार करण्यासाठी खूप पाण्याची आवश्यकता असते.\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nनरोडा पाटिया : 'असे लोक सुटले तर दुःख होणारच'\n\"जगातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या जागांपैकी मेघालय एक आहे. पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळं वालुकाश्मांपासून मेघालयात गुहा तयार होणं ही काही फार विस्मयकारक घटना आहे असं आम्हाला वाटत नाही,\" असं काही संशोधक म्हणतात.\nविज्ञानाच्या कोणत्���ा रहस्यांची यामुळं उकल होईल\n\"क्रेम पुरीसारख्या गुहा म्हणजे जुन्या काळातलं वातावरण आणि जीवसृष्टी कशी होती हे जाणण्याची गुरूकिल्ली आहे असं संशोधक म्हणतात. एका अर्थानं या गुहा 'टाइम मशीन' सारख्या आहेत. त्या काळातलं वातावरण त्यांनी आपल्या उदरात सुरक्षितपणे जपून ठेवलं आहे आणि त्यांची उकल आता आहे,\" असं सायमन ब्रुक्स म्हणतात. सायमन ब्रुक्स हे 'केव्हिंग इन द अबोड ऑफ क्लाउड्स एक्सपेडिशन' या समूहाचे समन्वयक आहेत. हा समूह मेघालयातल्या गुहांवर संशोधन करत आहे.\nही गुहा म्हणजे अनंतकाळापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडलेल्या घटनांचा संग्रह आहे असं संशोधक म्हणतात. कारण पृथ्वीनं अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. अनेक नैसर्गिक घटना जसं की- बर्फाच्छादित जमीन, जिवंत ज्वालामुखी आणि पूर पृथ्वीनं पाहिले आहेत. त्यांचा अभ्यास करायचा असेल तर या गुहेची खूप मदत होऊ शकते असं संशोधक म्हणतात.\nमेघालयातल्या गुहांचं संशोधन करण्याची इच्छा जगभरातल्या संशोधकांना होत आहेत. जगभरातून संशोधक येऊन इथं मुक्काम ठोकून बसत आहेत. मेघालयामध्ये भारतातली सर्वाधिक लांब गुहा आहे. या गुहेची लांबी 31.1 किमी आहे. ही गुहा सर्वसाधारण आहे, वालुकाश्माची नाही. या गुहेचं नाव 'लियात प्राह' आहे. या ठिकाणी देखील अभ्यासक येत आहेत.\nकाही गुहा प्रचंड मोठ्या आहेत, इतक्या मोठ्या की त्यांच्या उदरात नद्यांचं वास्तव्य आहे. एक गुहा 317 मीटर खोल आहे. ही सर्वांत खोल गुहा आहे.\nया गुहांमध्ये कॅलसाइट सापडतं. कॅलसाइट हा चुनखडीपासून बनलेला आणि स्फटिकांप्रमाणे दिसणारा पदार्थ असतो. \"या कॅलसाइटचं सौंदर्य भुरळ घालणारं आहे,\" असं अरबेंझ यांचं म्हणणं आहे.\nअश्मयुगात किंवा त्या आधी या गुहांमध्ये मानवी वास्तव्याचे पुरावे आढळले नसले तरी मध्ययुगाच्या काळात या गुहा आक्रमकांपासून संरक्षणासाठी वापरण्यात आल्या याचे पुरावे आढळले आहेत. तसेच या गुहांचा वापर दफन करण्यासाठी पण झाला असं संशोधक म्हणतात.\nराज्यात कोळसा आणि चुनखडी उत्खनन या व्यवसायाने जोर धरला आहे. या उत्खननांचा धोका मेघालयातल्या गुहांना आहे. (हा धोका ओळखून खारप्राण यांनी 2007मध्ये सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती. पण कोळसा उत्खनन काही थांबलं नाही.)\nक्रेम पुरीच्या गुहेमधलं वातावरण हे आल्हाददायक असतं. बाहेर कितीही तापमान असो पण गुहेतलं तापमान नेहमी 16-17 डिग्री असतं. या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता नाही कारण गुहेला असणाऱ्या छोट्या फटीतून नेहमी हवा खेळती राहते.\nपण असं असलं तरी, गुहेमध्ये स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं हे खारप्रान सांगतात. ते म्हणतात, \"जेव्हा तुम्ही गुहेमध्ये असता तेव्हा काळजी घेणं आवश्यक असतं, कारण या ठिकाणी असल्यावर कुठलाच धोका तुम्ही पत्करू शकत नाही.\"\nBBC Exclusive : 'भारतात लोकशाही टिकणार नाही', पाहा डॉ. आंबेडकरांची स्फोटक मुलाखत\nविद्यार्थ्यांना कॉपी का करावी लागते मुलांवर एवढा ताण कशाचा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-rain-weather-59338", "date_download": "2018-12-10T00:44:54Z", "digest": "sha1:BW7PA7ZBCONWBUR6YH5PFOIAEN4DUMOA", "length": 13128, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news rain weather पावसाने हुल दिल्याने पंपाचा आधार | eSakal", "raw_content": "\nपावसाने हुल दिल्याने पंपाचा आधार\nगुरुवार, 13 जुलै 2017\nगुहागर - जून व जुलै महिन्यात पावसाने हुल दिल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने लावणीसाठी रोप तयार असल्याने रॉकेल, डिझेल पंपाच्या साह्याने पाणी आणून लावणी उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या पंपांचा वापर वाढल्याने दुरुस्तीच्या कामे करणाऱ्या तंत्रज्ञांची शेताच्या बांधावर पळापळ सुरू आहे.\nगुहागर - जून व जुलै महिन्यात पावसाने हुल दिल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने लावणीसाठी रोप तयार असल्याने रॉकेल, डिझेल पंपाच्या साह्याने पाणी आणून लावणी उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या पंपांचा वापर वाढल्याने दुरुस्तीच्या कामे करणाऱ्या तंत्रज्ञांची शेताच्या बांधावर पळापळ सुरू आहे.\nयावर्षी पावसाचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरातून येणाऱ्या मोठ्या पावसामुळे जूनअखेरीपासून सखल भागातील लावण्यांना सुरवात झाली. सखल भागातील शेतकऱ्यांच्या लावण्या पूर्ण झाल्या; मात्र डोंगर उतारावर शेती असलेला शेतकरी पावसाने ओढ दिल्याने अगतिक झाला आहे. रोज पडणारा पाऊस आणि लख्ख उन्हामुळे भाताची रोपे सुकू लागली आहेत. त्यामुळे उत्तर रत्नागिरीत ठिकठिकाणी सध्या शक्‍य असेल तेथून रॉकेल, डिझेल पंपाने पाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांनी लावणी सुरू केली आहे. पावसाळा सुरू झाल्यावर रॉकेल, डिझेल पंपाची आवश्‍यकता संपते. त्यामुळे या पंपाचे सुटे भाग सहज उपलब्ध होत नाहीत. लावणी लावतानाच पंप बंद पडला तर तत्काळ दुरुस्तीची कामे करणाऱ्या तंत्रज्ञांची दमछाक होत आहे. आडगावात पंप बंद पडला तर जवळच्या शहरात जाऊन सुटे भाग आणून दुरुस्तीची कामे सुरू आहेत.\n‘‘पावसाने ओढ दिल्याने शेतकरी रॉकेल व डिझेल पंपाचा वापर करून मिळेल तिथून पाणी घेत आहेत. त्यामुळे सध्या पंप दुरुस्तीची कामे वाढली आहेत. शेतात माणसे असताना पंप बिघडल्यास दुरुस्तीचे काम तत्काळ व्हावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे थेट शेतात जाऊन ही कामे करावी लागत आहेत.’’\n- मकरंद काटदरे, शीर\nसाताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव\nसातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला...\nमुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक्रवारी कमाल पारा एका अंशाने...\n'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'\nअंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित \"जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\n'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे 'हे' एकमेव 'मराठी' नाटक\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश...\nराज्य दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठोस काम : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहा���\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmc-mandap-68076", "date_download": "2018-12-10T00:09:09Z", "digest": "sha1:GBPHPZJEISUN7U45CNV6ANMBHXU5VGIC", "length": 14241, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmc mandap बेकायदा मांडव उभारणाऱ्या मंडळावर कारवाई होणार | eSakal", "raw_content": "\nबेकायदा मांडव उभारणाऱ्या मंडळावर कारवाई होणार\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nपुणे - गणेशोत्सवात बेकायदा मांडव, कमानी त्यासाठी बेकायदा खड्डे खोदलेल्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बुधवारी दिला. गणेश मंडळाच्या मांडवाबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.\nदरम्यान, मांडव आणि कमानींच्या परवानगीसाठी पोलिसांकडे सुमारे 1 हजार 750 मंडळांनी \"ऑनलाइन' अर्ज केले असून, त्यापैकी साडेसहाशे मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, महापालिकेने 350 मंडळांना परवानगी दिली आहे. बेकायदा मांडव उभारलेल्या 140 मंडळांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत.\nपुणे - गणेशोत्सवात बेकायदा मांडव, कमानी त्यासाठी बेकायदा खड्डे खोदलेल्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बुधवारी दिला. गणेश मंडळाच्या मांडवाबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.\nदरम्यान, मांडव आणि कमानींच्या परवानगीसाठी पोलिसांकडे सुमारे 1 हजार 750 मंडळांनी \"ऑनलाइन' अर्ज केले असून, त्यापैकी साडेसहाशे मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, महापालिकेने 350 मंडळांना परवानगी दिली आहे. बेकायदा मांडव उभारलेल्या 140 मंडळांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत.\nगणेशोत्सवासाठी मंडळांकडून मांडव आणि कमानी (जाहिरात) उभारण्यात आल्या आहेत. त्याच्या परवानगीसाठी बहुतेक मंडळांनी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज केले आहे; परंतु काही मंडळांनी परवानगीपेक्षा अधिक कमानी उभारल्याच्या तक्रारी आहेत. तसे��, या कमानींसाठी बेकायदा खड्डेही खोदण्यात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. पार्श्‍वभूमीवर ज्या मंडळांनी मांडव आणि कमानीसाठी परवानी घेतली नाही. त्याची पाहणी करून संबंधित मंडळांना नोटिसा देण्याची सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी केली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागातील मंडळांची पाहणी करून, त्यांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.\nगणेशोत्सवात शहरातील बहुतांश रस्त्यांवर नागरिकांची गर्दी असते. त्यातच, रस्त्यांवरील मांडव आणि कमानींमुळे वाहतुकीला अडथळा होण्याची शक्‍यता असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवर बेकायदा स्टॉल उभारले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात बेकायदा स्टॉल, हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अ��ियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-14-new-varieties-will-be-available-farmers-state-8638", "date_download": "2018-12-10T00:45:41Z", "digest": "sha1:UD6ZJV3KTZYS2EGTVOHKHPWHRKUN2ES3", "length": 18619, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, 14 new varieties will be available to farmers in the state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाण\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाण\nरविवार, 27 मे 2018\nदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी; तसेच फलोत्पादन वाढविण्यासाठी विविध पिकांच्या नवीन वाण संशोधनावर अॅग्रेस्कोमध्ये दिवसभर चर्चा झाली. अॅग्रेस्कोमध्ये या वाणांना मान्यता मिळाल्याने पपई, केळी, चिंचेसह १४ नवे वाण शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला.\nदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी; तसेच फलोत्पादन वाढविण्यासाठी विविध पिकांच्या नवीन वाण संशोधनावर अॅग्रेस्कोमध्ये दिवसभर चर्चा झाली. अॅग्रेस्कोमध्ये या वाणांना मान्यता मिळाल्याने पपई, केळी, चिंचेसह १४ नवे वाण शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला.\nराज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध पिकांची उत्पादकता वाढविणाऱ्या शिफारशी व नवीन वाणांची उपलब्धता विद्यापीठांकडून केली जावी, असा मुद्दा कृषी विभागाकडून मांडला गेला. या मुद्दावर शास्त्रज्ञांच्या विविध गटांमध्ये चर्चा झाली. अॅग्रेस्कोत मंजूर केल्या जाणाऱ्या शिफारशींचे अंतिम उद्दिष्ट उत्पन्नवाढ असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.\nदापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत शास्त्रज्ञांचे नियोजनबद्ध गट करून तपशीलवार चर्चा करण्यात आली. या गटांचे नेतृत्व कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले.\nकृषी परिषदेचे संचालक रवींद्र जगताप, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व डॉ. किरण कोकाटे, एनआरसीजीचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, परभणी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी देखील शास्त्रज्ञ गटाचे नेतृत्व केले. या गटांनी विविध वाण, शिफारशींचा आढावा घेतला. या शिफारशींचे रात्री उशिरापर्यंत संपादन करून अंतिम मान्यतेसाठी अॅग्रेस्कोसमोर ठेवल्या होत्या.\nयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फुले प्राईड हे नवे वाण मिळू शकेल. स्कॅव्हेन्डिश गटातील निवड पद्धतीने फुले प्राईड तयार करण्यात आली असून त्यासाठी गेली पाच वर्षे संशोधन सुरू होते. हेक्टरी ९७ टन उत्पादन आणि गराचे ५७ टक्के प्रमाण असलेली फुले प्राईड बुटकी, लवकर काढणीस येणारी, वादळ वाऱ्यात खोड न मोडणारी आणि विशेष म्हणजे सिगाटोकाला सहनशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nआंबा पिकाच्या फळधारणा, उत्पादन वाढविण्यासाठी तसेच साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एलसिस्टिन १० टक्के आणि फॉलिक अॅसीड ०.२० टक्के घटकाची फवारणी करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.\nफुले जयश्री टोमॅटो, पीडीकेव्ही गोल्ड ग्लॅडिओस, कोकण कॅशिया तसेच कोकण संयुक्ता जायफळ या फळपिकांचे वाण मंजूर करण्यात आले. तसेच, धानाचा ट्रॉम्बे कर्जत कोलम व पीडीकेव्ही तिलक, पीडीकेव्ही यलो गोल्ड सोयाबीन, फुले विक्रांत हरभरा, व्हीएसआय १२१२१ ऊस, फुले चेतना कापूस, पीए ७४० देशी कापूस, परभणी शक्ती ज्वारी अशा वाणांना मंजुरी मिळाली आहे.\nपपईचे फुले पपया वाण सर्व चाचण्यांत सरस\nपपईचे फुले पपया हे नवे वाण सर्व चाचण्यांमधून सरस ठरलेले आहे. हे रिंग स्पॉट विषाणूजन्य रोगाला प्रतिकारक आहे. सरासरी १.३३ किलोग्रॅम वजनाच्या या पपईत ७८ टक्के गर आहे. याशिवाय शिवाई नावाचे चिंचेचे नवे वाणदेखील तयार करण्यात आलेले आहे. यात चिंचेची लांबी २०.४३ सेंटिमीटर असून, सरासरी वजन ३५.३३ ग्रॅम आणि फळाचे उत्पादन प्रतिझाड ८४३ किलो आहे. यात गर प्रतिकिलो ४७९ ग्रॅम मिळेल, असे शास्त्रज्ञांच्या वतीने सांगण्यात आले.\nउत्पन्न कृषी विभाग agriculture department कोकण कृषी विद्यापीठ agriculture university महात्मा फुले अकोला akola परभणी संप सोयाबीन ऊस कापूस\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-04-09-14-04/", "date_download": "2018-12-09T23:27:26Z", "digest": "sha1:SXLJB2T4UXTSULDBA63BF7N2CG5A5GXG", "length": 6305, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-04-09.14.04 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nECG टेस्टची मराठीत माहिती (ECG test in Marathi)\nहत्तीरोग आजाराची मराठीत माहिती (Filariasis in Marathi)\nप्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nगोवर आजाराची मराठीत माहिती (Measles in Marathi)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nकावीळ – कारणे, लक्षणे व उपचार मराठीत माहिती (Jaundice in Marathi)\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/junaid-aamir-khan-acting-drama-esakal-news-65742", "date_download": "2018-12-10T00:47:36Z", "digest": "sha1:LQLZXAO2UCODEZ67DMZFO2JDMKU6KRSW", "length": 12258, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "junaid aamir khan acting in drama esakal news 'ज्युनिअर आमीर खान' अवतरणार रंगभूमीवर | eSakal", "raw_content": "\n'ज्युनिअर आमीर खान' अवतरणार रंगभूमीवर\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nजुनैद सध्या कासर ठाकूर पदमसी यांनी अनुवादित केलेल्या नाटकात काम करतो आहे. हे नाटक मूळ ब्रेख्तने लिहिलं असून या नाटकात जुनैद काम करतो आहे. मदर करेज अॅड हर चिल्ड्रेन असं या नाटकाचं नाव असून त्याचे चार प्रयोग ठरले आहेत.\nमुंबई : खान मंडळींच्या मुलांवर चाहत्यांचा कमालीचा डोळा असतो. म्हणजे शाहरूखचा मुलगा अबराम, मुलगी सुहाना काय करते, कुठे जाते इथपासून तैमुरचं सध्या काय चाललंय हेही लाोकाना जाणून घ्यायचं असतं. यात आमीर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादही अपवाद नाही. आमीरच त्याला अनेक ठिकाणी घेऊन जात असतो. त्याचे फोटो व्हायरल होत असतात. सलमान मात्र शांत असतो. त्याच्याबद्दलच्या लग्नाच्याच बातम्या अद्याप थांबायचं नाव घेत नाहीयेत. या सगळ्यात आमीर खानच्या पहिल्या पत्नीचा रीना दत्ताचा मुलगा जुनैद मात्र कुठेत नव्हता. आता मात्र तो पापा आमीरच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजनसृष्टीत येतो आहे. पण इतर स्टारपुत्रांसारखं तो थेट सिनेमात आलेला नाही. तर त्याने त्यासाठी नाटक निवडलं आहे. त्याचा आता 19 आणि 20 आॅगस्टला प्रयोग होणार आहे.\nजुनैद सध्या कासर ठाकूर पदमसी यांनी अनुवादित केलेल्या नाटकात काम करतो आहे. हे नाटक मूळ ब्रेख्तने लिहिलं असून या नाटकात जुनैद काम करतो आहे. मदर करेज अॅड हर चिल्ड्रेन असं या नाटकाचं नाव असून त्याचे चार प्रयोग ठरले आहेत. 'जुनैद हा एक अभिनेता म्हणून नाट्यकृतीत सतत देत असतो. तो केवळ त्याचा विचार करत नाही, तर संपूर्ण नाटकाच्या टीमला आणि नाटकाला त्याचा फायदा कसा होईल याकडेही लक्ष देत असतो', असं पदमसी यांनी सांगितलं. आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या नाटकाचे चार प्रयोग मुंबईत होणार आहेत.\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nआमिर आता कृष्णाच्या भूमिकेत, करणार वेबसिरिज\nमुंबई - आमिर खानच्या 'ठग्ज'ला रसिकांची पसंती मिळाली नाही. परंतु, आता मि���्टर परफेक्शनिस्टने आपल्या नवीन पोजेक्टची जोरदार तयारी सुरु केली आहे. आमिर आता...\nपहलाज निहलानी यांची उच्च न्यायालयात धाव\nमुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात...\n'फिरंगी' बनणार गुगल मॅपचा साथी\nनवी दिल्ली : अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्या बहुचर्चित 'ठग ऑफ हिंदुस्तान'चे प्रोमो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\n'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला 'बाहुबली'काराचा सलाम\nबहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 30 लाखांच्या आसपास या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/tushar-damugade-writes-about-maratha-kranti-morcha-67654", "date_download": "2018-12-10T01:10:12Z", "digest": "sha1:GCD5OSKY67PKR74B4SOT2T5SGWZMZK5X", "length": 33324, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tushar Damugade writes about Maratha Kranti Morcha मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा... | eSakal", "raw_content": "\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nकोट्यावधींच्या संख्येने रस्त्यावर येत आपापल्या जातीसमुदायाला काही मागण्यांऐवजी तेवढ्याच संख्येने एकत्र येत \"देशाला आपण काय देऊ शकतो\" यावर विचार विनीमय करायला हवा. इतिहासात रमण्याऐवजी वैश्विक भाषा असणाऱ्या विज्ञान गणिताची कास धरत जगाच्या रंगमंचावर काय नवीन मांडता येतेय याच्यावर उहापोह करायला हवा. दोन कोटी लोकसंख्या असलेला ज्यु समुदाय मानाचे तब्बल १८५ नोबेल पारितोषिक मिरवत असताना, संख्येने त्यांच्या दुप्पट असलेल्या ���राठ्यांकडे अद्याप एकही नोबेल पारितोषिक कसे नाही यावर खल करायला हवा. बुकर, ऑस्कर, नोबेल पारितोषिकं मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची आणि संख्येची आवश्यकता नसून कर्तृत्व व कष्टांचीच आवश्यकता भासणार आहे आणि याच का तर प्रत्येक क्षेत्रात मुलतः याच गुणांची कसोटी लागणार आहे याचा विचार करायला हवा\nमहाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे \"मराठा मोर्चा.\"\nया मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच कौतुकाचा वर्षाव झाला आहेच जो यथायोग्यही आहे. परंतु नेत्रदिपक गर्दी आणि कौतुकाच्या वर्षावात या सगळ्या घडामोडींचा शांतपणे आढावा घेणेही आवश्यक आहे.\nसोशल मिडीया नावाचे साधन आपल्या हातात आल्यापासून सामान्य नागरिक आपापल्या परीने लेख,बातम्या,माहिती यांचा वर्षाव एकमेकांवर करत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर ज्याला जशी बुद्धी आणि इच्छा तो त्याप्रमाणे यथाशक्ति करत आहे. या सगळ्या digital परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर सध्या आपल्या पुढे येणारी सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे गावाच्या चावडीपुरती दबकत चालणारी जातियता digital साधनं वापरत समाजात जोमाने हातपाय पसरू लागली आहे.\nयामागच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या गावीदेखील नसलेले दिनविशेष, तिथी, शुभेच्छा यांचा चौफेर मारा आपल्यावर सुरू आहे. गेल्या काही वर्षांतच आपल्या सगळ्यांना इतिहास आणि त्यातील पात्रांविषयी जरा जास्तच उमाळा दाटून आला आहे. त्या उमाळ्यापोटी कोण अधिक कट्टर मराठा, बौद्ध, ब्राह्मण, धनगर याच्या स्पर्धा सुरु आहेत आणि वेगवेगळ्या अस्मिता व संघर्षाचे पेव फुटले आहे.\nकाही काळापुर्वी नगर येथे कौंटूबिक वादातून घडलेल्या हत्याकांडाचे वृत्तांकन काही वृत्तपत्रं आणि वाहिन्यांवर 'दलित हत्याकांड' अशी झाल्यावर आंबेडकरी समाजात रोष उफाळून आला. महाराष्ट्रभर याच्या विरोधात गर्दी जमवून मोर्चे निघाले, निषेध व्यक्त केले गेले. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होतीच पण मोर्चातील गर्दी पाहून दर्दी होणाऱ्या राजकारण्यांकडून वेळोवेळी केले जाणारे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन () आणि अॅट्रोसीटी कायद्याच्या काही ठिकाणी घडलेल्या गैरवापरामुळे याविषयी रोष बाळगून असलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषाला ठिणगी देणारी ठरली.\nया ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले ते कोपर्डी येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर. योगायोगाने सदर घटनेतील आरोपी मागासवर्गीय समाजातील होते. सुरवातीला ही बातमी मुख्य धारेतील मिडीयाकडून पुरेसे वृत्तांकन न मिळालेली असली तरी फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित झाली. सरकार, प्रसारमाध्यमं घटना दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप करत त्याच्या निषेधार्थ म्हणून पहिला मराठा मोर्चा निघाला. पुढे या मोर्चाने व्यापक रूप धारण केले व अखेर तो प्रवास परवाच्या मुंबईतील अतिविराट अशा मोर्चा पर्यंत येऊन थांबला. मोर्चाच्या या प्रवासात \"कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे\" ही प्रमुख मागणी स्वतःला अनेक डबे जोडत \"अॅट्रोसीटी कायद्यात बदल ते मराठ्यांना आरक्षण\" अशा आणखी काही मागण्यांच्या अंतिम स्वरुपात सर्वांच्या समोर कधी व कशी आली ते कुणालाच कळले नाही.\nहे सगळे पाहिल्यावर एक मराठा म्हणून मला काही मांडावे वाटते; कारण एक कुलकर्णी किंवा एक कांबळे मराठा मोर्चाविषयी त्याचं मत मांडू लागला तर त्यांचा आवाज ते परजातिय असल्यामुळे आधीच दाबला जाईल. सध्याच्या पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या विषयावर बोलण्यासाठी आधी त्या जाती धर्माचा असणे अत्यंत आवश्यक झाले आहे.\nमाझ्या मराठा बांधवांनो आपल्याला हवे असलेले आरक्षण, अॅट्रोसीटी कायद्यामध्ये बदल या व इतर मागण्या किती योग्य आणि किती शक्य यावर अनेक तज्ञ मंडळी त्यांचे मत प्रदर्शित करत आहेतच परंतु आपण कुठेतरी शांत बसून सध्याच्या या सगळ्याच घडामोडींवर विचार केला पाहिजे आणि आपणच केला पाहिजे कारण विषय फक्त मागण्यांचा नाही तर बहुसंख्याक मराठ्यांच्या मानसिकतेचा आहे.\nआपल्या सगळ्या मराठा समाजावर इतिहासाचे फार मोठे जोखड आहे आणि त्याच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस आपण वाकतच चाललो आहोत. गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांना पाटील, देशमुख, सरदार, राजे या भुलभुलैय्याची कावीळ झाली आहे. त्या कावीळीमुळे अनावश्यक फुगीरी आणि टोकाच्या अस्मितांचा अतिरेक आपल्याकडून कळत नकळत होतो आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या पराक्रमी पुर्वजांचा अभिमान असणे ठिक आहे; परंतु त्या अभिमानाचा आता माज होत असल्याचे दिसू लागले आहे. (अपवाद क्षमस्व)\nयाचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना होणारी अटक. या संपूर्ण नाट्यात प्रत्यक्ष आरोपी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर वर्तन किंवा वक्तव्य करत नसताना ते मराठा आणि भोसले कुटुंबाचे वंशज असल्यामुळे त्यांची वकिली करणे म्हणजे आपले कर्तव्यच आहे अशा थाटात कित्येक जण वागू बोलू लागले. \"शिवाजी महाराजांच्या वंशजाला अटक करणारे पेशवाई सरकार\" या जातीयवादी उल्लेखा पासुन ते \"उदयनराजेंना अटक केल्यास महाराष्ट्र पेटवून टाकू\" अशी कायद्यालाच आव्हान देण्यापर्यंत आपली मजल गेली. भारत देश २६ जानेवारी १९५० साली प्रजासत्ताक झाला आणि इथे सर्वांनाच समान कायदा आणि न्याय व्यवस्था लागू झाल्याचे आपल्या मेंदुपर्यंत पोहचल्याचे दिसत नाही असे समजावे काय\nकोण कुठल्या जातीचा आहे कोण किती लोक गोळा करू शकतो कोण किती लोक गोळा करू शकतो कोण किती प्रमाणात महाराष्ट्र पेटवू शकतो यावर आता न्याय दिला जावा काय कोण किती प्रमाणात महाराष्ट्र पेटवू शकतो यावर आता न्याय दिला जावा काय मराठा समाज महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त लोक जमा करण्याची त्यांची ताकददेखील आहे मग यापुढे मराठा समाजाला न्यायसंस्थेपुढे विशेष सवलत दिली जावी का मराठा समाज महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त लोक जमा करण्याची त्यांची ताकददेखील आहे मग यापुढे मराठा समाजाला न्यायसंस्थेपुढे विशेष सवलत दिली जावी का आपण मराठे कायदा श्रेष्ठ असे म्हणत भर दरबारात स्वतःच्या मुलाला आरोपी म्हणून साखळदंडात पेश करणाऱ्या शिवछत्रपतींचे वारसदार आहोत याचा आपल्याला विसर पडला काय\nकोपर्डी असो वा निर्भया, बलात्कार हा बलात्कार असतो. एक वासनांध पुरुष जेव्हा अबला स्त्री वर बलात्कार करतो तेव्हा त्याला तिची जात दिसत नसते तर फक्त स्त्री दिसत असते. पुरोगामी महाराष्ट्रात बलात्कार मराठा मुलीवर झाला म्हणून निंदनीय आणि दलित मुलीवर झाला म्हणून शोभनीय असे आहे का\nकोपर्डी घटनेनंतर कोट्यावधींच्या संख्येने मोर्चात सामील होताना झेंडा आणि टी शर्ट वर शिवछत्रपतींचे चित्रं छापण्याआधी बलात्कार करणाऱ्या स्वजातीय रांझ्यांच्या पाटलाचा चौरंगा करणारे शिवाजी महाराज आणि जिजाऊ आपल्याला आठवल्या नाहीत काय गुन्हेगाराला शासन करण्याआधी त्या मुलीची जात शिवछत्रपतींनी विचारली असेल काय गुन्हेगाराला शासन करण्��ाआधी त्या मुलीची जात शिवछत्रपतींनी विचारली असेल काय कोपर्डी घटनेवर बोलणाऱ्या मराठा समाजाने महाराष्ट्रातच काय तर देशात होणाऱ्या प्रत्येक बलात्कार पिडीतेसाठी न्याय मागणे आपल्या सगळ्यांसाठी अधिक अभिमानास्पद नसेल काय \nआरक्षण किंवा सरकारी सवलती या विषयावर विचार करताना असे सुचवावेसे वाटते की मराठा जातीला आरक्षण मिळाले तरी मराठा समाजातील धनाढ्य आणि प्रस्थापित वर्गाने आपल्या जातीच्या आर्थिक दुर्बल बांधवासाठी आरक्षणाने मिळणारे लाभ सोडुन देऊन इतर जातींपुढे आदर्श घालुन दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी आहे काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे.\nत्याशिवाय नुसते आरक्षण दिल्यामुळे आपल्या सर्व समस्या सुटणार आहेत काय तर अजिबात नाही कारण विषय सवलती सुविधांचा तर आहेच पण विषय आपल्या लढाऊ वृत्तीचा आणि जिद्दीचादेखील आहे. मराठ्यांच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश बिहार येथील आलेले परप्रांतिय तर सोडा पण नेपाळसारख्या परदेशातून हजारोंच्या संख्येने आलेले नेपाळी आपले पोट व्यवस्थित भरत आहेत. परंतु इथला भुमिपुत्रं मात्र आपल्या अपयशाला कारणं शोधण्यात आणि इतरांना दोष देण्यात मग्न आहे. या परप्रांतिय, परदेशी लोकांना कुठलेही आरक्षण, सवलत, मदत मिळत नाही तरी यातील कित्येक लोकांनी इथेच अब्जावधी रूपये कमावले आहेत. इतकेच कशाला खुद्द मराठा समाजातदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कोट्याधीश, अब्जाधीश झालेल्या लोकांची संख्या कमी नाही.\nम्हणजेच तुमच्यामध्ये प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी, सचोटी, जिद्द , कल्पकता आणि व्यावसायिकता असेल तर आजही या महाराष्ट्रात कुणीही यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी कुठल्या तरी जातीची किंवा आरक्षणाच्या संरक्षणाची गरज नाही.\nसंख्येच्या आधारावर मोठा भाऊ म्हणून असलेल्या मराठा समाजाने त्या शब्दाचा अर्थ आता अधिक व्यापक करत \"महाराष्ट्र व मराठी वर प्रेम करतो तो प्रत्येक जण मराठा\" असा करायला हवा. इथे असणाऱ्या प्रत्येक पददलित, पिडीत, शोषितासाठी आपण आवाज उठवायला हवा. देशभरात जातियतेवर आधारित जाट, गुज्जर आरक्षणांच्या मागण्या सुरू असताना महाराष्ट्रातील मराठ्यांनी महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक पददलितांसाठी आवाज बुलंद करत देशाला आदर्श घालून द्यायला हवा.\nकोट्यावधींच्या संख्येने रस्त्यावर येत आपापल्या जातीसमुदायाला काही मागण्यांऐवजी तेवढ्याच संख्येने एकत्र येत \"देशाला आपण काय देऊ शकतो\" यावर विचार विनीमय करायला हवा. इतिहासात रमण्याऐवजी वैश्विक भाषा असणाऱ्या विज्ञान गणिताची कास धरत जगाच्या रंगमंचावर काय नवीन मांडता येतेय याच्यावर उहापोह करायला हवा. दोन कोटी लोकसंख्या असलेला ज्यु समुदाय मानाचे तब्बल १८५ नोबेल पारितोषिक मिरवत असताना, संख्येने त्यांच्या दुप्पट असलेल्या मराठ्यांकडे अद्याप एकही नोबेल पारितोषिक कसे नाही यावर खल करायला हवा. बुकर, ऑस्कर, नोबेल पारितोषिकं मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची आणि संख्येची आवश्यकता नसून कर्तृत्व व कष्टांचीच आवश्यकता भासणार आहे आणि याच का तर प्रत्येक क्षेत्रात मुलतः याच गुणांची कसोटी लागणार आहे याचा विचार करायला हवा.\nमहाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व काळापासुन देशाला सकारात्मक दिशा दिली आहे त्याचे भान ठेवत आपल्या पूर्वजांना काळीमा फासला जाणार नाही याची काळजी आता आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. अमुक एक व्यक्ती माझ्या जातीची आहे म्हणून मुख्यमंत्री व्हावी इथपासून ते अमुक एक मुख्यमंत्री परजातीचा आहे म्हणून त्याचे हेलिकॉप्टर कोसळले पाहिजे अशा विचारांच्या विषवल्ली पसरवणाऱ्यांना आपण जागेवरच खडसावले पाहिजे. या जातीयतेच्या भिंती तोडून आपण आपल्या समाजातील गोरगरींबासाठी रस्त्यावर येऊन झटू तेव्हा खऱ्या अर्थाने \"एक मराठा लाख मराठा\" या घोषणेला अर्थ येईल व महाराष्ट्राला तथा देशाला गौरव प्राप्त होईल.\nजय हिंद जय महाराष्ट्र\n‘ती’ला डावलण्याची अशीही परंपरा\nयेत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही...\nअतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)\nनॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...\nसर, तुम्हाला नोबेल का नाही \nलातूर : सर, इतक्या संशोधन, लेखानानं���रही तुम्हाला नोबेल का मिळाला नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने थेट खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना...\nबिबवेवाडीत तुपामध्ये भेसळीचा प्रकार उघड\nपुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त...\nहडपसरमध्ये नर्स आणि परमेडिअकॅल स्टाफचे प्रशिक्षण शिबिर\nहडपसर - अससोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे आणि इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थिशियालॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्दयमाने हडपसरमधील हॉस्पिटलच्या नर्स आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/dell+tablets-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:08:04Z", "digest": "sha1:UPY7UL5GIM5MV322NTUFWOR2BYK56C3C", "length": 18767, "nlines": 458, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डेल टॅब्लेट्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 डेल टॅब्लेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nडेल टॅब्लेट्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 11 एकूण डेल टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन डेल वेणूने 7 3000 वायफाय ���ल्लूलार १६गब रेड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी डेल टॅब्लेट्स\nकिंमत डेल टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन डेल वेणूने 8 प्रो ३२गब रेड Rs. 26,250 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,999 येथे आपल्याला डेल वेणूने 8 ३२गब वि फी टॅबलेट ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nडेल वेणूने 7 टॅबलेट 16 वि फी ओन्ली\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nडेल वेणूने 8 सल्लूलार 16 गब टॅबलेट ब्लॅक 16 वि फी ३ग\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nडेल वेणूने 8 3840 वायफाय ओन्ली ८गब ब्लॅक\nडेल वेणूने 8 ३२गब वि फी टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nडेल वेणूने 7 टॅबलेट 16 वि फी ३ग\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nडेल वेणूने 8 टॅबलेट ३२गब वायफाय ३ग ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nडेल वेणूने 8 प्रो ३२गब विथ ३ग टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- इंटर्नल मेमरी 32 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 8.1\nडेल वेणूने 8 प्रो ६४गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 64 GB\nडेल वेणूने 8 प्रो ३२गब टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 8.1\nडेल वेणूने 8 ३२गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nडेल वेणूने 8 3000 16 गब टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/new-rules-towing-away-vehicles-1786", "date_download": "2018-12-09T23:54:10Z", "digest": "sha1:VOVU7R46IZMLFTKRFZNWCWDOOVRAICGR", "length": 5287, "nlines": 51, "source_domain": "www.bobhata.com", "title": "टोईंगबाबतचे नवीन नियम जाणून घ्या मंडळी पटापट !!", "raw_content": "\nटोईंगबाबतचे नवीन नियम जाणून घ्या मंडळी पटापट \nमालाड मध्ये एक स्त्री आपल्या कार मध्ये मुलाला दुध पाजत असताना टोईंगवाल्यांनी कार तिच्यासोबतच ‘टो’ केली. ह्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि टोईंगवाल्यांच्या मुजोरीवर टीका झाली. या घटनेवरून धडा घेत अशी घटना पुन्हा घडू नये आणि टोईंगवाल्यांच्या मुजोरीला आळा बसावा म्हणून टोईंगबाबत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत.\nतुम्हाला या नियमांबद्दल माहिती आहे का नाही मग चला आम्हीच सांगतो \n१. गाडी टो करण्याआधी भोंग्यावरुन सूचना देणं बंधनकारक असेल. सूचना देऊनही चालक तिथे आला नाही तरच गाडी टो करण्यात येईल.\n२. ‘टो करण्यापूर्वी’ चालक आल्यास गाडी सोडून देण्यात येईल. यावेळी जर कार चालक गाडी घेऊन गेला तर त्याला दंडाशिवाय सोडून देण्यात येईल.\n३. गाडी ‘टो करताना’ चालक आल्यास फक्त दंड आकारता येईल, मात्र टोईंग चार्जेस आकारता येणार नाहीत.\n४. ‘टो केल्यानंतर’ चालक आल्यास दंड तसेच टोईंग चार्जेस आकारुन गाडी सोडून देण्यात येईल.\n५. टोईंगच्या गाडीतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे ई-चलन उपकरण आणि वॉकी-टॉकी देण्यात येईल. ई-चलन असल्याने कार चालकाची दंड भरण्यासाठीची फेरी वाचणार आहे.\nतर मंडळी, पुढच्यावेळी गाडी पार्किंग करताना हे नियम नक्की लक्षात ठेवा \nशनिवार स्पेशल : ट्रॅफिक पोलिसांना चिरीमिरी देण्याआधी या १० महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या \nहा ट्रॅफिक हवालदार चिरीमिरी घेत नाही - इंदूरमध्ये रोबोट ट्रॅफिक हवालदार \nआता वाहनांची कागदपत्रं ठेवा घरी : पोलीसांना दाखवा मोबाईल \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sharad-yadav-said-i-am-mahagathbandahn-66115", "date_download": "2018-12-10T01:04:39Z", "digest": "sha1:UV5MOBUVQOCIFAEO3GZFDU5GLPV6M2IX", "length": 12574, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sharad yadav said i am with mahagathbandahn पक्षावर माझाही समान हक्क : शरद यादव | eSakal", "raw_content": "\nपक्षावर माझाही समान हक्क : शरद यादव\nशनिवार, 12 ऑ��स्ट 2017\nपक्षनेते पदावरून हटविल्याच्या निर्णयामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. आणिबाणीच्या काळातही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारचा पराभव झाला होता. मी अद्यापही महाआघाडीसोबतच आहे.\nपाटणा : संयुक्त जनता दल (जदयू) हा पक्ष जितका नितीशकुमार यांचा आहे, तितकाच माझाही आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष शरद कुमार यांनी आज म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्यावरून वाद झाल्याने शरद यादव यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे.\nतीन दिवसांच्या संवाद यात्रेनंतर आज पाटण्यात परतलेल्या शरद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. \"नितीशकुमार यांचा \"जदयू' सरकारी आहे आणि आम्ही जनतेच्या \"जदयू'बरोबर आहोत, असे यादव म्हणाले. \"पक्षनेते पदावरून हटविल्याच्या निर्णयामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. आणिबाणीच्या काळातही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारचा पराभव झाला होता. मी अद्यापही महाआघाडीसोबतच आहे,' असे यादव यांनी सांगितले. शरद यादव यांच्या संवाद यात्रेत पक्षाचा एकही मोठा नेता सामील झाला नव्हता. मात्र, आपल्या संपर्कात पक्षाचे अनेक नेते असल्याचा यादव यांचा दावा आहे.\nया टीकेमुळे यादव यांची पक्षातून लवकरच हकालपट्टी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 19 ऑगस्टला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक असून यामध्ये शरद यादव यांच्या हकालपट्टीवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिक्कमोर्तब होण्याची शक्‍यता आहे.\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nआठवलेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइं रस्त्यावर\nउल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nजलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण\nजळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-somalia-chacha-7-year-punishment-64159", "date_download": "2018-12-10T00:15:31Z", "digest": "sha1:5GXVWVIID2KAQRYTY45PQTUT577G2GMV", "length": 12474, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news somalia chacha 7 year punishment सोमालियातील चाच्यांना सात वर्षे तुरुंगवास | eSakal", "raw_content": "\nसोमालियातील चाच्यांना सात वर्षे तुरुंगवास\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nसाडेसहा वर्षांनंतर विशेष न्यायालयाचा निर्णय\nमुंबई - नौदल आणि तटरक्षक दलाने 2011 मध्ये केलेल्या कारवाईत अटक केलेल्या 15 सोमालियन समुद्री चाच्यांना मुंबई विशेष न्यायालयाने खून व अपहरणप्रकरणी दोषी ठरवत सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावला.\nसाडेसहा वर्षांनंतर विशेष न्यायालयाचा निर्णय\nमुंबई - नौदल आणि तटरक्षक दलाने 2011 मध्ये केलेल्या कारवाईत अटक केलेल्या 15 सोमालियन समुद्री चाच्यांना मुंबई विशेष न्यायालयाने खून व अपहरणप्रकरणी दोषी ठरवत सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावला.\nया चाच्यांनी थायलंडच्या \"प्रंतालया' जहाजातील सुमारे 22 जणांना वेठीस ��रले होते. 2011 मध्ये 120 समुद्री चाच्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार खटल्यांपैकी एकाचा निकाल बुधवारी लागला.\nया 120 समुद्री चाच्यांनी विविध देशांतील सुमारे 91 जणांचे समुद्री प्रवासादरम्यान अपहरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात थायलंड आणि म्यानमारमधील 20 मच्छीमार होते. तटरक्षक दल आणि नौदलाने अरबी समुद्रात कोचीपासून 200 मैलांवर केलेल्या कारवाईत 22 परदेशी नागरिकांची या समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. या वेळी 15 सोमालियन चाच्यांनाही पकडण्यात आले होते.\nया समुद्री चाच्यांनी साडेसहा वर्षे तुरुंगात घालवली आहेत. त्यामुळे शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील रणजित सांगळे यांनी दिली. न्यायालयाने अपहरण आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षेबाबत दया दाखवण्याची विनंती त्यांनी न्यायालयात केली होती.\nइतर तीन प्रकरणांतील 103 सोमालियन चाच्यांबाबत विशेष न्यायालय पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्‍यता आहे.\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/i-am-accepting-position-all-humility-says-president-kovind-62124", "date_download": "2018-12-10T00:34:17Z", "digest": "sha1:7LLC7OELMEE3N7774ZGCERCTFM2WUFGN", "length": 13939, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "'I am accepting this position with all humility,' says President Kovind रामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध | eSakal", "raw_content": "\nरामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमी अत्यंत साध्या पार्श्‍वभूमीमधून येथपर्यंत आलो आहे; आणि माझा हा प्रवास दीर्घ झाला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जे पद भूषविले; त्याच मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे\nनवी दिल्ली - \"राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) संसदेच्या ऐतिहासिक \"सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.\n\"भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने स्वीकारत आहे. ही जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. मी अत्यंत साध्या पार्श्‍वभूमीमधून येथपर्यंत आलो आहे; आणि माझा हा प्रवास दीर्घ झाला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जे पद भूषविले; त्याच मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे,' अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.\n\"\"एक राष्ट्र म्हणून आत्तापर्यंत आपण खूप काही मिळविले आहे; अजून प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावयास हवे. आपण सर्व एक आहोत व एकच राहू,'' असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या शपथग्रहणावेळी कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, न्यायमूर्ती खेहर यांना धन्यवाद दिले. आपल्या छोटेखानी भाषणात राष्ट्रपतींनी \"डिजिटल इंडिया' योजनेचाही अल्प उल्लेख केला. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मरण राष्ट्रपतींकडून या वेळी करण्यात आले.\nबिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n...तर भारतीयांना पाकचा पंतप्रधान चालेल का\nसकाळ माध्यमसमूहाच्या साप्ताहिक सकाळच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे व्याख्यान...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना किलबिल कट्ट्याने आदरांजली\nवडगाव शेरी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यासोबतच विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन मोठ्या...\n#mynewspapervendor बारामतीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा\nबारामती - वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज विक्रेता दिन साजरा करण्यात आला. माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/smriti-irani-gets-ib-ministry-ns-tomar-given-urban-development-ministry-60524", "date_download": "2018-12-10T00:09:49Z", "digest": "sha1:L5I45ZZT5PEUWUGAWXR2ED2YJTBYHALQ", "length": 11844, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smriti Irani gets I&B ministry, NS Tomar given urban development ministry स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण; तर तोमर यांच्याकडे नगरविकास | eSakal", "raw_content": "\nस्मृती इराणींकडे माहिती प्रसारण; तर तोमर यांच्याकडे नगरविकास\nमंगळवार, 18 जुलै 2017\nइराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत; तर तोमर यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सरकारमधील विविध मंत्रालयांच्या जबाबदारीसंदर्भात मोठा बदल घडण्याची शक्‍यता आहे\nनवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे; तर गृह व नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नायडू हे या दोन्ही मंत्रालयांची जबाबदारी सांभाळत होते.\nइराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत; तर तोमर यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सरकारमधील विविध मंत्रालयांच्या जबाबदारीसंदर्भात मोठा बदल घडण्याची शक्‍यता आहे.\nसरकारमधील संरक्षण व पर्यावरण ही मंत्रालयेही सध्या रिक्त असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण; तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून ब��रोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-mahad-gold-crime-67823", "date_download": "2018-12-10T01:10:00Z", "digest": "sha1:WV5OMMKZRVLGNSZD7RQUCINHBELNIBIR", "length": 11713, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news mahad gold crime भंगारमधील ट्रकमध्ये सापडले 10 किलो सोने | eSakal", "raw_content": "\nभंगारमधील ट्रकमध्ये सापडले 10 किलो सोने\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nमहाड - अलिशान मोटारीतून जाणाऱ्या सराफाला प्राप्तिकर अधिकारी असल्याची बातावणी करून लुटणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या लुटीतील दहा किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांनी भंगारातील ट्रकमध्ये हे दागिने लपवले होते. या प्रकरणातील एक आरोपी फरारी आहे.\nमहाड - अलिशान मोटारीतून जाणाऱ्या सराफाला प्राप्तिकर अधिकारी असल्याची बातावणी करून लुटणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या लुटीतील दहा किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांनी भंगारातील ट्रकमध्ये हे दागिने लपवले होते. या प्रकरणातील एक आरोपी फरारी आहे.\nसराफ व्यावसायिक प्रकाश शहा हे कुटुंबासह शनिवारी (ता. 19) पुणे ते निपाणी असा प्रवास करत होते. खंबाटकी घाटात चौघांनी त्यांची गाडी अडवली. प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी शहा यांच्याकडील दहा किलो सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर भोरमार्गे वरंध घाटात गाडी आणून किल्ली व सोने घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण आणि शिरवळ खंडाळा (जि. सातारा) पोलिसांनी एकत्रित कारवाई करून शंतनू नितीन डांगे (वय 32), राहुल बाळकृष्ण धवले (वय 28) व महेश साळुंखे (30) यांना अटक केली आहे.\nचोरलेले सोने लपविलेल्या ठिकाणी आरोपींना घेऊन आज पोलिस महाडमध्ये पोचले. दुपारी कांबळेतर्फे महाड या गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या भंगारातील ट्रकमधून पोलिसांनी दागिने जप्त केले.\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\nसोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण\nजळगाव - येथील प्रसिद्ध सराफ बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या सणांच्या मुहूर्तावर...\nअस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय कराल\nबहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल...\nबदलांचे स्वरूप जाणून घेऊया\nवास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या...\nसोने तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक\nमुंबई - महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) सात कोटींच्या सोने तस्करीप्रकरणी आणखी दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. गृहोपयोगी वस्तूंमध्ये लपवून...\nसात कोटींचे सोने, चांदी जप्त\nमुंबई - चीनमधून गृहोपयोगी वस्तूंमध्ये सो��े लपवून भारतात आणल्याप्रकरणी दोन चिनी नागरिकांसह चौघांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/", "date_download": "2018-12-10T00:00:44Z", "digest": "sha1:VABQEO5B5AKABKINSTM3K5UDDRDLVV4V", "length": 21604, "nlines": 348, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. | Marathi News, Dainik Prabhat, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\nकसीदीत समरेज आणि सालसा अहेर यांना विजेतेपद\nधोनीच्या ‘त्या’ वक्तव्याने धक्का बसला होता – गंभीर\n“अक्षय’ नाव कुमार गौरवच्या सिनेमातून मिळाले\nएन्ट्री वायकिंग्ज्‌ संघाला विजेतेपद\nधुळ्याचे आमदार गोटे यांच्या वाहनावर दगडफेक\n115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: बिहार आणि ओडिशामध्ये अंतिम लढत रंगणार\nशरद यादव यांनी मागितली वसुंधरा राजेंची माफी\nमिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना चक्‍क गुजराती भाषेतून वीजबिल\nश्री. शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nसांगलीमध्ये वर्गातच विद्यार्थिनीचा खून\nपश्‍चिमेचे पाणी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवा\n‘शेतकऱ्यांना मदत’ ह्याच पवार साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – जयंत पाटील\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजल्याची इम्रान खान यांची कबुली\nपाकिस्तान म्हणजे “भाड्याने घेतलेल्या बंदुका नव्हे’ : इम्रान खान यांचे अमीरिकेला...\nनिर्मला सीतारामन यांच्या अमेरिका दौऱ्यात एफ 16, सशस्त्र ड्रोन बाबत कोणतीही...\nट्रम्प हे बेशिस्त अध्यक्ष : रेक्‍स तिलेरसन\nमंगळावरील यानाने रेकॉर्ड केला तेथील वाऱ्याचा आवाज\nशरद यादव यांनी मागितली वसुंधरा राजेंची माफी\nलोकांनी भीती सोडली हे चांगले झाले : पी. चिदंबरम\nशिवराज म्हणतात, मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक\nराजस्थानमध्ये रस्त्यावर आढळले बॅलेट युनिट; ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह\nबुलंदशहर दंगलप्रकरणी तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमित्रानेच केला मित्राचा कोयत्याने वार करुन खून\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\nशासन अनुदान योजनेतून राज्यातील दूध संघ बाहेर \nशहर कॉंग्रेसच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात\nकांद्याची आवक वाढूनही भाव गडगडले\nकोरेगाव भीमाच्या पार्श्‍वभूमीवर भोसरीत कार्यकर्त्यांची बैठक\nकेंद्रीय मंत्री आठवलेंवरील हल्ल्याचा पिंपरीत निषेध\n“स्मार्ट सिटी’ च्या निविदेत “रिंग’\nथकीत बिलासाठी वीज जोड तोडणार नाही\nनीरा शहरात हल्ल्याचा निषेध\nमुर्टी-मुढाळे रस्त्यावर कारने दांपत्याला उडविले\nपशुधन वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेची मदत होईल\nजनावरांच्या बाजारात उलाढाल मंदावली\nमाण तालुक्‍याच्या विकासाठी सदैव प्रयत्नशील\nउरमोडी कॅनॉलच्या पाण्यामुळे पाणी प्रश्‍न मिटेल\nकवठे येथे सिमेंट बंधारा, स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन\nवाईच्या पोलीस निरीक्षकपदी चंद्रकांत बेदरे\nकृष्णेच्या स्वच्छतेसाठी झटताहेत शेकडो वाईकरांचे हात\n‘शेतकऱ्यांना मदत’ ह्याच पवार साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – जयंत पाटील\nमुलांना दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्या\nवाढत्या लोकप्रियतेमुळेच हल्ला: रामदास आठवले\nदुष्काळासाठी 8 हजार कोटी द्या ; राज्याचा केंद्राला प्रस्ताव\nकोस्टा क्रुझचे मुंबईत स्वागत; मुंबई-मालदीव प्रवास कोचीनमार्गे पूर्ण करणार\nलुटमारीत तपोवनवरील दोघा युवकांना अटक\nमोबाईल चोरणारा भिंगारमधील युवक अटकेत\nएकरकमी पंचवीसशे भाव देणार – आशुतोष काळे\nनिळवंडे कालव्यांसाठी केंद्रीय निधीची उपलब्धता करावी- आ. कोल्हे\nपाथर्डी तालुक्‍यात चोरांचा धुमाकूळ\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\nधुळ्याचे आमदार गोटे यांच्या वाहनावर दगडफेक\nमिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना चक्‍क गुजराती भाषेतून वीजबिल\nसांगलीमध्ये वर्गातच विद्यार्थिनीचा खून\n‘शेतकऱ्यांना मदत’ ह्याच पवार साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – जयंत पाटील\nमराठा आरक्षण शिवसेनेमुळे लांबले – नितेश राणे\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले\nवाढत्या लोकप्रियतेमुळेच हल्ला: रामदास आठवले\n“अक्षय’ नाव कुमार गौरवच्या सिनेमातून मिळाले\nआयुष्मान-भूमिची जोडी पुन्हा झळकणार\nजपानच्या चाहत्यांना भेटणार प्रभास\n‘आयुषमान-भूमी’ ही जोडी पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशाहिद कपूरला कर्करोग झाल्याची अफवा\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\nसंडे स्पेशल : “इफ्फी’ – संवेदनशील चित्रानुभव\nमायक्रो स्क्रीन्स : रोगन जोश\nगुंतवणूकदारांना 2.26 लाख कोटींचा फटका\nदेशभरातील आम्रपाली समूहाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश\nमहाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ए. एस. राजीव\nदोन कंपन्यांची माहिती स्वीस बॅंकेकडून मिळणार\nकसीदीत समरेज आणि सालसा अहेर यांना विजेतेपद\nधोनीच्या ‘त्या’ वक्तव्याने धक्का बसला होता – गंभीर\nएन्ट्री वायकिंग्ज्‌ संघाला विजेतेपद\n115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: बिहार आणि ओडिशामध्ये अंतिम लढत रंगणार\nश्री. शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\n#फोटो : निकयांकाच्या विवाहाचे आणखी फोटो व्हायरल\n#फोटो : निकयांकाचा विवाहसोहळा-ग्रँड रिसेप्शन\n#फोटो : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव\n#फोटो : बाजीराव-मस्तानीचा वेडिंग अल्बम\nहिरड्यांचा विकार ‘पीरियरोन्डिटिस’ आणि त्यावरील उपचार\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार\nघामाची दुर्गंधी घालविण्याचा उपाय\n‘थॅलेसिमिया मेजर’ आजाराची माहिती आणि उपाय\n#औषधी_बगीचा : ‘हे’ आहेत औषधी वनस्पती निवडुंगाचे फायदे\nग्रेट पुस्तक : टाईमपास\nव्यक्तिमत्व खुलवतात सुंदर चपला, सॅंडल\nक्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी\nराजकीय : प्रश्नांकित निर्णयाच्या मुळाशी\nआठवण : आठवणीतील सुशि\nतात्पर्य : मतदारराजा बदलतोय \nचिंतन : देण्याचे तत्वज्ञान\nप्रासंगिक : शेतकरी उरला ‘जाहीरनाम्यांपुरता’\nक्रीडांगण : वर्ल्ड कप हॉकीचे पडघम वाजले.\n“अक्षय’ नाव कुमार गौरवच्या सिनेमातून मिळाले\nधुळ्याचे आमदार गोटे यांच्या वाहनावर दगडफेक\nशरद यादव यांनी मागितली वसुंधरा राजेंची माफी\nमिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना चक्‍क गुजराती भाषेतून वीजबिल\nआयुष्मान-भूमिची जोडी पुन्हा झळकणार\nजपानच्या चाहत्यांना भेटणार प्रभास\nमुंबई दहशतवादी हल्ल्या��ा कट पाकमध्येच शिजल्याची इम्रान खान यांची कबुली\nहिरड्यांचा विकार ‘पीरियरोन्डिटिस’ आणि त्यावरील उपचार\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार\nउत्सुकता भविष्याची: 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nउत्सुकता भविष्याची : 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nमहाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेली आश्वासने ४ वर्षांत पूर्ण केली का \n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nगुगल ट्रान्सलेट : भाषांतराचा चमत्कारी आविष्कार\nफॅट पासून फिट बनण्यासाठी करा स्क्‍वॅट्‌स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-vs-aus-test-match-updates/", "date_download": "2018-12-10T00:49:49Z", "digest": "sha1:IKHINRPNUJSM4SCAQYBK7VFCO252PQ5W", "length": 13371, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी : भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला रोखले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी : भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला रोखले\nऍडलेड – ऑफ स्पिनर आर. अश्विनचे तीन बळी आणि अन्य भारतीय जलदगती गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला 7 बाद 191 धावत रोखण्यात भारताला यश आले आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 59 धावांची आघाडी कायम असून ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद होणे बाकी आहेत.\nतत्पूर्वी, भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला तेव्हा भारताचे 9 बाद 250 अशी धावसंख्या होती. दुसर्या दिवशी धावसंख्येत भर घालण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. जोशे हेजलवूडने शमीला बाद करत भारताचा डाव 250 धावावरच मर्यादित ठेवला. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली .\nइशांत शर्माने सलामीवीर ऍरॉन फिंचला फोपळाही फोडू न देता आत येणाऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने खराब चेंडूवरच धावा घेण्याचा पवित्रा अवलंबून संयमी फलंदाजी केली. पहिल्याच षटकात बळी मिळविल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या यशासाठी 21व्या षटकाची प्रतीक्षा करावी लागली.\nहॅरीसला अश्विनच्या फिरकीचा योग्य अंदाज बांधता आला नाही तो 26 धावा करून मुरली विजयाकडे झेल देऊन परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अनुभवी श्वान मार्शचा त्रिफळा उडवत अश्विनने भारताला तिसरे यश मिळवून दिले. मार्श केवळ 2 धावा करून बाद झाला. मार्श बाद झाल्यावर पीटर हॅंड्‌सकोम्ब फलंदाजीस ला. त्याने ख्वाजासह डाव सावरण्याचा पर्यन्त केला. या दोन खळाडूंमध्ये 28 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर संयमी खेळी करणारा ख्वाजा अश्विनचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक ऋषभपंतकडे झेल देऊन परतला. त्याने 125 चेंडूचा सामना करताना 28 धावा केल्या.\nख्वाजा बाद झाल्यावर ट्रेव्हिस हेड फलंदाजीस आला त्याने हॅंड्‌सकोम्बसह खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्यावर भर दिला. त्याने साकारात्मक खेळ करत जम बसल्यावर खराब चेंडूचा समाचार घेतला. हॅंड्‌सकोम्ब हा बुमराहच्या एका अप्रतिम चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झले देऊन बाद झाला.त्यानंतर आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही, त्याने 5 धावा बनविल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 6बाद 127 अशी झाली होती.\nत्यानंतर हेड आणि कमिन्स याचे जोडी जमली. दोंघाने भारतीय मारा खंबीरपणे खेळून काढला. परंतु, नवीन चेंडू हाती येतात बुमराहने कमिन्सला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. त्यानंतर आणखी बळी मिळवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसअखेर 88 षटकात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 धावा केल्या.\nयात मिचेल स्टार्क 8 धावा आणि हेड 61 धावांवर खेळत आहेत. या तिसऱ्या दिवशी या हेडचा अडसर लवकर दूर करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. सर्व अनुभवी फलंदाज स्वस्तात बाद होत असताना नवोदित ट्रेव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाचा डाव खंबीरपणे सांभाळला आहे. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करण्यात जरी अपयश आले असले तरी अचूक मारा करत त्याची धावसंख्येवर अंकुश ठेवण्याची किमया गोलंदाजांनी केली आहे.\nआर. अश्विन याने सर्वाधिक 3 बळी मिळवले तर ईशांत शर्मा आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत आपली भूमिका चोख बजावली. मोहमद शमीला फलंदाजाला बाद करण्यात अपयश आले परंतु त्याने चांगली गोलंदाजी करत धावसंख्या आटोक्‍यात राहील याची दक्षता घेतली. चार मुख्य गोलंदाजासह खेळणाऱ्या भारतीय संघाला एका गोलंदाजांची कमतरता भासली.\nसंक्षिप्त धावफलक – ऍरॉन फिंच 0 ( टरफल, गो. ईशांत शर्मा), मार्कस हॅरिस26 (झेल-विजय, गो. अश्विन), उस्मान ख्वाजा 28 ( झेल- ऋषभ पंत, गो. अश्विन), श्वान मार्श 2( त्रिफळा गो. अश्विन), पीटर हॅंड्‌सकोम्ब34( झेल, पंत , गो. बुमराह), ट्रेव्हिस हेड (नाबाद 61 ) टिम पेन 5 ( झेल-पंत, गो. शर्मा ), पेट कमिन्स10(पायचीत गो. बुमराह), मिचेल स्टार्क नाबाद 8\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हा संगणक टंकलेखन संघटनेच्या कार्यकारिणीची निवड\nNext articleदुष्काळासाठी 8 हजार कोटी द्या ; राज्याचा केंद्राला प्रस्ताव\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\nभारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्थेत\nशहापूर साडोलीने दिला सतेजला पराभवाचा धक्का\nस्टेला मरिस संघाचा 5-0 असा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T00:53:46Z", "digest": "sha1:LTUUHX32JQ5OJUTYR7KB3IQSDMCHVJEQ", "length": 5453, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काउन्सिल ब्लफ्स, आयोवा - विकिपीडिया", "raw_content": "\nकाउन्सिल ब्लफ्सचे आयोवामधील स्थान\nकाउन्सिल ब्लफ्सचे अमेरिकामधील स्थान\nस्थापना वर्ष १९ जानेवारी १८५३\nक्षेत्रफळ १०३ चौ. किमी (४० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,०९० फूट (३३० मी)\n- घनता १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकाउन्सिल ब्लफ्स (इंग्लिश: Council Bluffs) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. काउन्सिल ब्लफ्सची लोकसंख्या सुमारे ६२ हजार आहे.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%96_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T00:56:42Z", "digest": "sha1:S3FWWLBMV5SIMAU6YIOR7PFQE4OQW2KA", "length": 6726, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागोर्नो-काराबाख द्राम - विकिपीडिया", "raw_content": "\nविनिमय दरः १ २\nनागोर्नो-काराबाख द्राम हे नागोर्नो-काराबाखचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-agro/economic-competence-gained-dal-process-industry-129059", "date_download": "2018-12-10T00:37:52Z", "digest": "sha1:DNDTCDS2PSVTMWZ22MF7AITUSMGIAVEQ", "length": 20661, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Economic competence gained from the dal process industry डाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक सक्षमता | eSakal", "raw_content": "\nडाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक सक्षमता\nरविवार, 8 जुलै 2018\nपूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना पॉलिश मूग, उडीद, तूर, हरभरा डाळीची नि��्मिती करतात. शेतकऱ्यांना डाळ तयार करून देण्यासोबतच स्वतः कडधान्य खरेदी करून त्याची डाळ निर्मिती करतात. योग्य पॅकिंग आणि ‘योगिता` ब्रॅंड नावाने त्या डाळींची विक्री करतात. डाळ मिलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार दिला आहे.\nभाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक झाले. विश्वनाथ, नवनाथ हे फर्निचर तयार करण्याचे काम करतात.\nगरज ओळखून सुरू केली डाळ मिल\nपूर्णा शहराच्या परिसरातील २० ते २५ गावांमध्ये डाळ मिल नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळ तयार करून घेण्यासाठी दूर अंतरावरील गावात असणाऱ्या डाळ मिलमध्ये जावे लागत असे. भाले कुटुंबात तीन महिला सदस्या आहेत. तसेच, शेजारील दोन महिलादेखील प्रक्रिया उद्योगात मदत करण्यासाठी तयार झाल्या. सपनाताईंनी नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन मिनी डाळ मिल सुरू करण्याचा निर्णय घेतला. सपनाताईंचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. डाळ मिल सुरू करण्यासाठी भांडवल आवश्यक होते. यासाठी एमसीईडीचे शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपनाताईंनी प्रकल्प अहवाल २०१६ मध्ये पूर्णा येथील बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखेकडे सादर केला. बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक मुकुंद कांबळे, उपशाखा व्यवस्थापक डाॅ. सचिन कापसे, राजेंद्र ठोंबरे यांनी सपनाताईंचा निर्धार पाहून मुद्रा योजनेअंतर्गत महिला गृहउद्योगांसाठी मिनी डाळ मिल उभारणीस तीन लाख रुपये कर्ज मंजूर केले. डाळ मिलसाठी भाले कुटुंबीयांच्या घरी जागा होती. त्यामुळे भांडवलाची बचत झाली. अकोला येथून मिनी डाळ मिल खरेदी करण्यात आली. त्यासाठी १ लाख ९४ हजार रुपये खर्च आला. सपनाताईंनी विश्वकर्मा गृहउद्योग या नावाने डाळ मिल उद्योगाला सुरुवात केली.\nशेतकऱ्यांनी आणलेल्या तूर, मूग, उडीद, हरभरा आदी कडधान्यांचे प्रथम वजन केले जाते.\nप्रत्येक शेतकऱ्याचे नाव, कडधान्याचा प्रकार, वजन आदी माहिती नोंदवहीत ठेवली जाते.\nधान्याच्या पिशवीवर शेतकऱ्याचा क्रमांक, नाव नोंदविले जाते.\nतूर, मूग, उडदाची मिलमध्ये डाळ तयार करताना योग्य प्रमाणात तेल, पाणी लावून टरफल काढले जाते.\nटरफले निघालेली डाळ एक दिवस उन्हामध्ये वाळवली जाते.\nहरभऱ्यापासून डाळ तयार करण्यासाठी स्वतंत्र गिरणी आहे.\nबारा तासांत पंधरा क्विंटल डाळ निर्मितीची मिनी डाळ मिलची क्षमता.\nपूर्णा परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांना भाले यांच्या डाळ मिलबाबत माहिती झाली. सुरुवातीपासून परिसरातील गावांतील शेतकरी भाले यांच्याकडून दर वर्षी डाळ तयार नेतात. गुणवत्तापूर्ण डाळीमुळे शेतकरी-ग्राहकांकडून परिसरातील गावांमध्ये भाले यांच्या डाळ उद्योगाची प्रसिद्धी झाली.\nविश्वकर्मा गृह उद्योगाच्या डाळ मिलमध्ये सपनाताईंच्या सोबत त्यांच्या सासू गिरिजाबाई, जाऊ निकिता भाले या दोघी जणी डाळ निर्मितीचे काम करतात. या शिवाय रूपाली पांचाळ, सत्यभामाबाई पांचाळ यांनादेखील या प्रक्रिया उद्योगात रोजगार मिळाला आहे.\nसपनाताई डाळ मिल उद्योगासाठी मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. आर्थिक व्यवहारासाठी बॅंक आॅफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक संतोष बोधनवाड, उपशाखाअधिकारी रवी नकुले, राजरत्न प्रधान यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सपनाताई सांगतात.\nशेतकरी, तसेच अन्य ग्राहकांना मागणीनुसार डाळ तयार करून देणे एवढ्यापुरते मर्यादित प्रक्रिया उद्योगाचे काम भाले यांनी ठेवलेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून सपनाताई तूर, मूग, उडीद, हरभरा आदी कडधान्यांची स्वतः खरेदी करून त्यापासून डाळ तयार करतात. ‘योगिता हातसडीची डाळ` या ब्रॅंडने पॅकिंग करून विक्री केली जाते. सध्याच्या काळात तूर डाळ ७० रुपये किलो, मूग डाळ ८० रुपये किलो, हरभरा डाळ ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. बाजारपेठेतील आवक-जावक यानुसार डाळ विक्रीचे दर बदलतात. दर महिन्याला पाच क्विंटल डाळींची विक्री होते.\nकृषी विभागातर्फे आयोजित कृषी प्रदर्शने, महिला बचत गटांच्या वस्तूंची प्रदर्शने यामध्ये स्टॅाल लावून डाळींची विक्री केली जाते. रामेश्वर भाले आणि विश्वनाथ भाले हे डाळ विक्रीसाठी मदत करतात. प्रदर्शनातील विक्रीमुळे विविध भागांतून दुकानदार, तसेच ग्राहकांची मागणी येते. त्यानुसार डाळींचा पुरवठा केला जातो.\nमूग, उडदाच्या डाळ निर्मितीचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत असतो. तूर, हरभऱ्याची डाळ निर्मिती जानेवारी ते जून या कालावधीत केली जाते.\nसर्व प्र��ारच्या कडधान्यांची डाळ प्रतिकिलो पाच रुपये दराने तयार करून दिली जाते.\n२०१६-१७ मध्ये तुरीची २५० क्विंटल, हरभऱ्याची ५० क्विंटल, मुगाची १०० क्विंटल, उडदाची २० क्विंटल डाळ तयार करून देण्यात आली. तर, २०१७-१८ मध्ये तुरीची ३५० क्विंटल, मुगाची १८० क्विंटल, उडदाची १०० क्विंटल, हरभऱ्याची २५० क्विंटल डाळ तयार करण्यात आली.\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय...\nखरिपानंतर रब्बीही दुष्काळी वणव्यात\nनाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36...\nप्रयोगशील वृत्तीतून जोपासली बहुविध पीकपद्धती\nबेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात...\nफॅमिली डॉक्‍टरमधील सल्ले व औषधे बहुमोलाची आणि गुणकारी असतात. मला कंबरदुखीचा त्रास आहे. कुंडलिनी तेल लावले की बरे वाटते. मात्र मला अशक्‍तपणाही आहे....\n#FamilyDoctor प्रोस्टेट ग्रंथी वृद्धी कारणे, तपासण्या आणि उपचार\nवाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होतेच व त्याचा बहुतेक वृद्धांना त्रासही होतो. पण म्हणून त्यावर इलाज करून घेण्याची गरज नाही, असा मोठा गैरसमज...\nलवकरच आवळ्याचा सीझन येतो आहे. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो. आवळ्याचा कल्प तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-rains-mumbai-monsoon-marathi-news-mumbai-weather-thane-rain-69255", "date_download": "2018-12-10T01:00:30Z", "digest": "sha1:XOQF3FQO4EU2B7SR67LGPEH3L6FQGZV5", "length": 19145, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai rains mumbai monsoon marathi news mumbai weather thane rain ठाणे स्थानक तुडुंब; मध्य रेल्वेच्या प्रवाशांची 'सत्त्वपरीक्षा' | eSakal", "raw_content": "\nठाणे स्थानक तुडुंब; मध्य रेल्वेच्या प्रवाशांची 'सत्त्वपरीक्षा'\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nठाणे : दुरांतो एक्‍स्प्रेसचा अपघात आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी गावाकडे निघालेल्या प्रवाशांची मंगळवारी सत्त्वपरीक्षाच घेतली. कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या मंगळवारी ठाणे स्थानकातूनच पनवेलमार्गे वळवल्यामुळे कल्याण स्थानकातून प्रवासाच्या तयारीत निघालेल्या प्रवाशांना अवजड सामानासह लोकलने ठाणे गाठावे लागले.\nठाणे : दुरांतो एक्‍स्प्रेसचा अपघात आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी गावाकडे निघालेल्या प्रवाशांची मंगळवारी सत्त्वपरीक्षाच घेतली. कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या मंगळवारी ठाणे स्थानकातूनच पनवेलमार्गे वळवल्यामुळे कल्याण स्थानकातून प्रवासाच्या तयारीत निघालेल्या प्रवाशांना अवजड सामानासह लोकलने ठाणे गाठावे लागले.\nठाणे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच या लोकल खोळंबल्याने हजारो प्रवासी रेल्वे रुळावर उतरून चालत ठाण्याकडे निघाले होते. रेल्वे रुळावरील ठाणे खाडीवरील अरुंद पुलावरील जीवघेणा प्रवासही या प्रवाशांनी पूर्ण केला; परंतु तरीही गाडी चुकल्यामुळे प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षेत ठाणे स्थानकामध्ये ताटकळत बसावे लागत होते.\nगणेशोत्सवाची सुटी आणि पुढील महिन्यातील बकरी ईद यामुळे मोठ्या संख्येने गावाकडे निघालेल्या प्रवाशांना मंगळवारी मध्य रेल्वेच्या विस्कळित झालेल्या सेवेचा फटका बसला. दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघातानंतर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या पनवेलमार्गे लोणावळा आणि तेथून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आल्यामुळे कल्याणच्या प्रवाशांना लोकल गाड्यांनी ठाण्याकडे पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता. नागरिकांनी कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.\nधीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील गाड्यांमधून मोठ्या सामानासह नागरिक मध्य रेल्वेच्या गाड्या पकडण्यासाठी ठाणे स्थानकाकडे रवाना होत होते; परंतु या गाड्या कळवा स्थानकातून पुढे आल्यानंतर अचानक खोळंबल्यामुळे या प्रवाशांना मेल-एक्‍स्प्रेस मिळवण्यासाठी सामानासह रेल्वे रुळावर उतरून फलाटांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कल्याणकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची मोठी रांग कळवा स्थानकाच्या आसपास लागली होती.\nकळवा-ठाणे लोकल गाड्यांना दीड तास\nकळव्याहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलगाड्या ठाणे स्थानकात दाखल होण्यासाठी मंगळवारी सुमारे एक ते दीड तास लागत होता. कळव्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणाऱ्या लोकलच्या कळव्यापुढे रांगा लागल्यामुळे जागच्या जागी खोळंबून पडल्या होत्या. गाड्यांमधून उतरून स्थानक गाठणारी मंडळी अवघ्या दहा मिनिटांत स्थानकात पोहोचत होती. काही मंडळींनी कळवा स्थानकातून चालत ठाण्याच्या दिशेचा प्रवास केला.\nठाणे खाडीपुलावरून जीवघेणा प्रवास\nकळवा आणि ठाणे स्थानकादरम्यान खाडीपूल असून केवळ लोखंडी पोलवर रेल्वे रूळ टाकून हा पूल तयार करण्यात आला आहे. या पुलावरून चालताना प्रवाशांना पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा त्रास जाणवला. अरुंद पत्र्यावरून प्रवाशांनी हा पूल ओलांडला. त्याच वेळी कल्याणकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू असल्यामुळे जीवाचा धोका पत्करून प्रवाशांना या पुलावरून ठाण्याकडे जावे लागत होते.\nमहिन्याच्या मुलासह महिलेची प्रतीक्षा\nठाणे स्थानकाने कल्याणवरून येणाऱ्या गाड्यांमधून प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे गर्दीचा उच्चांक गाठला होता. येथे एक महिला अवघ्या महिन्याच्या मुलासह गाडीची प्रतीक्षा करत असल्याचे दिसले. पाऊस आणि अपघाताच्या घटनेमुळे फोनची रेंजही नव्हती आणि बॅटरीही उतरल्यामुळे घरच्यांशी संपर्क करणेही कठीण जात होते. सहप्रवाशांची मदत घेण्यासही महिला घाबरून गेल्यामुळे प्रतिसाद देत नव्हत्या. काही ज्येष्ठ नागरिकांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे प्राथमिक उपचार केंद्रामध्ये गर्दी उसळली होती.\nवळवलेल्या, रद्द केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या\nतपोवन एक्‍स्प्रेस, लखनऊ पुष्पक एक्‍स्प्रेस, गोरखपूर एक्‍स्प्रेस, फिरोजपूर पंजाब मेल, राज्यराणी एक्‍स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्‍स्प्रेस, तुलसी एक्‍स्प्रेस, छाप्रा एक्‍स्प्रेस, पटना सुविधा, एर्नाकुलम मंगला एक्‍स्प्रेस, दर्भंगा एक्‍स्प्रेस, टाटानगर अंत्योदय एक्‍स्प्रेस या गाड्या विविध मार्गांनी वळवण्यात आल्या होत्या; तर भुसावळ पॅसेंजर, सेवाग्राम एक्‍स्प्रेस, जनशताब्दी एक्‍स्प्रेस, वाराणसी कामायनी एक्‍स्प्रेस, मनमाड-एलटीटी एक्‍स्प्रेस यांची सेवा वेगवेगळ्या ठिकाणाहून खंडित करण्यात आली होती.\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश\nठाणे : महापालिकेकडून भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण केले जाते; पण पाच वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू असूनही...\nपिंपरी : सावत्र आईकडून मुलांना अमानुष मारहाण\nपिंपरी (पुणे) - वडील आणि सावत्र आईने दोन मुलांना क्रूरपणे मारहाण केली. ही घटना 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान कासारवाडी येथे घडली. ...\nआईसाठी 'ती'चा आकांत; पोलिसही हेलावले\nऔरंगाबाद : पाच वाजता शाळेतून घ्यायला येणारी आई आलीच नाही. उलट तिला रक्तबंबाळ पाहून सहावर्षीय मुलगी भेदरली. आईला रुग्णालयात नेल्याने ती काहीवेळ...\nपोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद\nपिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध...\nहत्तीरोगच्या तपासणीसाठी पथक द्वारली गावात दाखल\nकल्याण : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-11-villages-include-pune-municipal-corporation-60884", "date_download": "2018-12-10T00:09:36Z", "digest": "sha1:UYQEZ7M5UARVVC5XLIKRE2SHKXM2UHJN", "length": 18660, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news 11 villages include in Pune Municipal Corporation पुणे महापालिकेत 34 पैकी अकराच गावे समाविष्ट होणार | eSakal", "raw_content": "\nपुणे महापालिकेत 34 पैकी अकराच गावे समाविष्ट होणार\nबुधवार, 19 जुलै 2017\nलोहगाव, साडे सतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे आता पूर्णपणे पालिकेत जातील. त्यामुळे एकूण 11 गावांचा समावेश पुणे पालिकेत होण्याचा मार्ग खुला झाला. ही सारी प्रक्रिया 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे. उरलेल्या 23 गावांचा समावेश तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार आहे.\nपुणे : पुणे महापालिकेत 34 गावे समाविष्ट करण्याला पालकमंत्री गिरीश बापट यांचा विरोध होता आणि आज तसेच घडले. राज्य सरकारने ही सगळी गावे पालिकेत घेण्यास असमर्थता दाखवली. त्यापैकी केवळ 11 गावांच्या समावेशाला मान्यता दिली.\nत्यापैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची दोनच नवीन गावे पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. पालिकेत या आधी अंशतः समावेश केलेल्या इतर नऊ गावांचाही पूर्ण समावेश केला जाणार आहे.\nलोहगाव, साडे सतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे आता पूर्णपणे पालिकेत जातील. त्यामुळे एकूण 11 गावांचा समावेश पुणे पालिकेत होण्याचा मार्ग खुला झाला. ही सारी प्रक्रिया 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे. उरलेल्या 23 गावांचा समावेश तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार आहे.\nपुणे परिसरातील गावांचा पालिकेतील समावेश हा गेल्या पाच वर्षांत रखडलेला विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या 34 गावांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे पुण्याच्या महापालिका निवडणुकीआधी ही गावे पुण्यात समाविष्ट करण्यास भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे याबाबतच्या कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nही गावे पुण्यात आली असती पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येण्यात अडचण झाली असती. त्यामुळे निवडणुकीनंतर तरी ही गावे पालिकेत येतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. समाविष्ट होण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेल्या काही गावांचा हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या शहरातील विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे येथील भाजपचे आमदार या गावांच्या समावेशासाठी आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास तत्त्वतः मान्यता दि���ी होती. मात्र आता अनेक गावांना \"वेटिंग'वर राहावे लागणार असे दिसते.\nही गावे पालिकेत समाविष्ट केल्यानंतर पालिकेच्या तिजोरीवर ताण येईल. सर्वच गावे समाविष्ट झाली असती पुणे पालिकेचे क्षेत्रपळ मुंबई पालिकेपेक्षाही मोठे झाले असते. त्यासाठी सुमारे साडे सात हजार कोटी रूपयांची विकासकामे करावी लागली असती. एवढी मोठी आर्थिक ताकद पालिकेकडे नसल्याने गावांचा विकास होऊ शकला नसता. दुसरीकडे पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर जुन्या हद्दीतील कामेही रखडली असती. त्यामुळे आधी शहराचा विकास करू, अशी भूमिका बापट यांनी घेतली होती.\nलोकांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत गावे समाविष्ट करून ना शहराला न्याय; ना नव्या गावांसाठी पैसा, अशी स्थिती झाली असती. पुणे महानगर प्राधिकरणामार्फत या गावांत विकासकामे आधी करावीत. तेथील रिंग रोड, कचरा प्रकल्प आदी पीएमआरडीएच्या माध्यमातून मार्गी लावावेत, अशी भूमिका बापट यांची होती. त्यानुसार त्यांनी राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पाडले. दुसरीकडे विभागीय आयुक्तांच्या समितीने सर्वच गावे पालिकेत घेण्याची शिफारस केली होती.\nतातडीने समाविष्ट होणाऱ्या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन गावांत पुण्याचा कचरा जिरवला जातो. येथे पालिकेविरोधात मोठे आंदोलन सातत्याने होते. त्यामुळे या गावांचा समावेश होणार, हे नक्की होते. उच्च न्यायालयात राज्य सरकारने ही भूमिका मांडल्यानंतर न्यायालय सरकारला सर्वच 34 गावे पालिकेत घेण्यास भाग पाडणार की राज्य सरकारची टप्प्याटप्प्याने गावे पालिकेत घेण्याची योजना मान्य करणार का, याची उत्सुकता आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nगोव्यात 'बीफ' कमी पडू देणार नाही: मनोहर पर्रीकर\nकोयना धरणात 55.08 टिएमसी पाणीसाठा\n'जग्गा जासूस'मधील अभिनेत्रीचा आढळला मृतदेह\nवनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्याचा बछडा\nगाडीच्या शोधात एकाकी अडवानी...\nसावधानः व्हॉट्सअॅपवरच्या फसव्या मेसेजमध्ये आलेली लिंक उघडू नका \nझहीर खान नव्हे; भारत अरुणच नवे गोलंदाजी प्रशिक्षक...​\nनाशिक शहरात एक हजार मुलांमागे हजारावर मुली​\n‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा​\nठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय​\nबदली करण्याचा सरकारला अधिकार : डी. रूपा​\nमोदींच्या कविता आता मराठीत​\nविरोधकांची आघाडी अपरिह���र्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/stomach-cancer-information-in-marathi/", "date_download": "2018-12-10T00:36:45Z", "digest": "sha1:UQKHLSYFAQJNEMJ7S6PGMIVKWFS4GCZW", "length": 21022, "nlines": 204, "source_domain": "healthmarathi.com", "title": "पोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nपोटाचा कॅन्सर म्हणजे काय..\nपोटाच्या कर्करोगाला जठराचा कर्करोग किंवा Stomach Cancer असेही म्हणतात. आपल्या पोटाची रचना ही एखाद्या पिशवीसारखी असते. घेतलेला आहार हा अन्ननालिकेतून पोटात येत असतो. पोटाच्या कर्करोगाची ���ुरवात अगदी हळूहळू होत असते. पोटाच्या कर्करोगाची वाढ होत असताना कोणतीही लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कर्करोग अधिक वाढलेला असतो, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कर्करोगाचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते.\nपोटाच्या कॅन्सरची कारणे :\nपोटाचा कॅन्सर कशामुळे होतो..\n• अनुवंशिक कारणामुळे, रक्तातील नात्यामध्ये वडील, आई, भाऊ यांच्यापैकी कोणास पोटाचा कर्करोग झालेला असल्यास.\n• ‎जुनाट पेप्टिक अल्सर, Pernicious anemia (B-12 Vitamin च्या कमतरतेने होणारा अनेमिया) या रोगांच्या दुष्परिणामातून पोटाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.\n• ‎धुम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांच्या व्यसनामुळे.\n• ‎पोटाचा क्रोनिक इरिटेशन झाल्याने, मुख्यतः अत्यधिक मद्यपान, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, अतिगरम, तीक्ष्ण पदार्थांच्या सेवनाने पोटाचा Irritation होत असते.\n• ‎Helicobactor Pylcri या बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे पोटाला सूज येते व कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.\n• ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, मसालेदार आहाराच्या अधिक सेवनाने पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.\n• ‎आहारातील तंतुमय पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांच्या कमतरतेमुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.\nतसेच पोटाचा कैन्सर होण्याचे प्रमाण ‘A’ रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आढळते. वयाचा विचार केल्यास वयाच्या 40शी नंतर हा कैन्सर अधिक होण्याची शक्यता असते. तर स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात पोटाचा कर्करोग आढळतो.\nपोटाचा कर्करोग कसा पसरतो..\nपोटाच्या कॅन्सरची शरीरात सुरवात हळूहळू होते. त्याचवेळीच म्हणजे कैन्सरच्या पहिल्या स्टेजमध्येच त्याचे निदान करुन, वेळीच उपचारांनी कॅन्सरचा अटकाव करणे आवश्यक असते. अन्यथा पोटाचा कॅन्सर गंभीर बनून संपुर्ण पोटाला बाधीत करतो, रक्ताद्वारे हा कैन्सर यकृत, फुफ्फुसे, मेंदु, किडन्या आणि हाडांमध्ये पसरतो व पोटाचा कर्करोग दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचतो. ह्या स्टेजमधील कॅन्सरला उपचार करून बरा करणे अवघड होऊन जाते.\nपोटाचा कॅन्सर लक्षणे :\nपोटाच्या कर्करोगाची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात.\n• ‎भुक कमी होणे व अपचनाच्या तक्रारी उद्भवणे.\n• ‎जेवणानंतर बैचेनी वाटणे, अस्वस्थ होणे.\n• ‎मळमळणे, उलटी होणे.\n• ‎उलटीमध्ये रक्त आढळणे.\n• ‎शौचामधून रक्त पडणे.\n• ‎वजन कमी होणे.\n• ‎अशक्तपणा जाणविणे यासारखी लक्षणे पोटाच्या कर्करोगामध्ये जाणवू शकतात. पोटाच्या कैन्सरची बहुतांश लक्षणे ही सेकंड स्टेजमध्येच आढळतात.\nपोटाच्या कॅन्सरचे निदान कसे करतात..\nअसलेली लक्षणे, पेशंट हिस्ट्री, रुग्णाची शारीरिक तपासणी करून डॉक्टर यांच्या निदानास सुरवात करतील. शारीरिक तपासणीमध्ये पोट तपासून त्यावर सूज किंवा गाठ लागते का ते पाहतील. उलटीतुन रक्त येणे, मलातून रक्त येणे यासारख्या लक्षणांद्वारे आपल्या डॉक्टरांना पोटाच्या कर्करोगाची आशंका येते. तसेच अचूक निदानासाठी खालील चाचण्याही करायला सांगतील.\nएन्डोस्कोपी – यामध्ये दुर्बणिीद्वारे पोटाच्या आतील भागाचे निरीक्षण करून कॅन्सरची गाठ आहे का ते पाहिले जाते.\nलॅप्रोस्कोपी – यामध्ये पोटाला छोटेसे छिद्र पाडून लॅप्रोस्कोप आत घातला जातो व आजूबाजूला गाठी असल्यास त्यांचा तुकडा बायोप्सी परीक्षणासाठी काढून घेतला जातो.\nतसेच रक्त तपासणी, पोटाचा सीटी स्कॅन याद्वारे पोटाच्या कर्करोगाचे निदान केले जाते.\nपोटाचा कर्करोग उपचार माहिती :\nपोटाच्या कैन्सरवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत..\nपोटाच्या कर्करोगाचा उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. शस्त्रक्रिया ही पोटाच्या कैन्सरची प्रमुख चिकित्सा आहे.\nजर गाठ कमी प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा भाग गाठीसकट काढला जातो. जर गाठ थोड्या जास्त प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा भाग गाठीसकट काढला जातो व राहिलेले पोट आतड्याशी जोडले जाते.\nजर संपूर्ण पोटात कॅन्सर पसरला असेल तर ऑपरेशन करून संपूर्ण पोट काढले जाते व त्यानंतर आतडे हे डायरेक्ट अन्ननलिकेशी जोडले जाते. तसेच ऑपरेशन करण्याआधी आणि ऑपरेशन झाल्यानंतर ही केमोथेरपी दिली जाते.\nपोटाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी..\n• धुम्रपान, मद्यपान, तंबाखू इ. व्यसनांपासून दूर रहावे.\n• ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, जास्त मसालेदार आहाराचे सेवन मर्यादित करावे.\n• ‎हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात अधिक समावेश करावा.\n• ‎उघड्यावरील आहार, दुषित आहारांचे सेवन करु नये.\n• ‎दुषित पाण्याचे सेवन करु नये.\n• ‎डॉक्टरांच्या सुचनेशिवाय परस्पर औषोधोपचार करणे टाळावे. उठसुठ वेदनाशामक औषधे घेणे टाळा.\n• ‎आणि नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्या.\nखालील कॅन्सरचीही मराठीत माहिती वाचा..\n• यकृताचा कर्करोग – लिव्हर कॅन्सर\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nएखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यास काय करावे (Drowning)\nउत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा पद्धतीने शिजवाव्यात..\nरजोनिवृत्ती – मेनोपॉज मराठीत माहिती (Menopause in Marathi )\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिव��य अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/personality-development/?filter_by=popular7", "date_download": "2018-12-10T00:21:39Z", "digest": "sha1:2ZYB2I7PO5LCEJRCCFHOB477ENY34OMJ", "length": 5688, "nlines": 108, "source_domain": "marathimotivation.in", "title": "Personality development Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया विभागात तुम्हाला व्यक्तिमत्व विकास (Personality development ) यासाठी खास मराठी लेख वाचायला मिळतील.\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shahir-sable-passes-away-in-mumbai-1083463/", "date_download": "2018-12-10T00:55:19Z", "digest": "sha1:3IRWJTHTZBIRUPC23AKVHWG347CYCOGL", "length": 12756, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महाराष्ट्राचा आवाज हरपला, शाहीर साबळे यांचे मुंबईत निधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nमहाराष्ट्राचा आवाज हरपला, शाहीर साबळे यांचे मुंबईत निधन\nमहाराष्ट्राचा आवाज हरपला, शाहीर साबळे यांचे मुंबईत निधन\n'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्रवारी मुंबईमध्ये राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.\n‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्रवारी मुंबईमध्ये राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शाहीर साबळे म्हणून ते महाराष्ट्रात परिचित होते. ते ९४ वर्षांचे होते.\nसातारा जिल्ह्यातील पसरणी येथे एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. बालवयात त्यांना बासरीवादनाचाही छंद जडला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले.\n‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती. या कार्यकमातून लावणी, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.\nवृद्घ व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांचे नातू होत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअपप्रवृत्तींवर प्रहार करणारा शाहीर\n‘आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली..’\n‘मी आणि शाहीर साबळे’ कार्यक्रमातून आठवणींचा जागर\nमहाराष्ट्राची ‘स्वरधारा’ पंचत्वात विलीन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-09T23:55:46Z", "digest": "sha1:5YF3IJ65CSYAW26X67VUBPPOTJKIJCX4", "length": 7664, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आईला नेहमी खुश ठेवीन – सई ताम्हणकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआईला नेहमी खुश ठेवीन – सई ताम्हणकर\nगेल्या काही दिवसांपासून संजय मोने यांच्या कानाला खडा या आगामी चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारणार आहेत. कानाला खडा लावणारे काही किस्से या गप्पांमध्ये रंगणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० नोव्हेंबर पासून शुक्रवार व शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांची मैफिल प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.\nया कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात तरुणांच्या हृदयाची धाडकन सई ताम्हणकर संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी सज्ज होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई हिने एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिचं सौंदर्य आणि कमालीचं अभिनय कौशल्य यामुळे तिने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी इतकंच नव्हे तर तामिळ सिनेसृष्टीत देखील स्वतःची छाप सोडली आहे. तिच्या आजवरच्या प्रवासात असे अनेक किस्से आहेत ज्यामुळे तिने का��ाला खडा लावला. तिने सिनेमात बिकिनी घातली आणि त्यामुळे झालेला बोभाटा, तिचे मित्र-मैत्रिणी, तिचा सांगली ते मुंबईचा प्रवास या सगळ्याबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या आणि संजय मोनेंशी गप्पा मारताना सईने तिच्या आईला नेहमी खुश ठेवण्याचा कानाला खडा लावला, असं म्हंटल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबाबरमाचीत शेतकऱ्यांनी रोखली रेल्वेची मोजणी\nNext articleबदलते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोरील आव्हान – बिपिन रावत\n“अक्षय’ नाव कुमार गौरवच्या सिनेमातून मिळाले\nआयुष्मान-भूमिची जोडी पुन्हा झळकणार\nजपानच्या चाहत्यांना भेटणार प्रभास\n‘आयुषमान-भूमी’ ही जोडी पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशाहिद कपूरला कर्करोग झाल्याची अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63837/by-subject", "date_download": "2018-12-10T00:00:44Z", "digest": "sha1:6KHXJNFMWOLEV3P7S7WNRKCBYCS7ESSS", "length": 2936, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालू घडामोडी - भारतात विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी - भारतात /चालू घडामोडी - भारतात विषयवार यादी\nचालू घडामोडी - भारतात विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nचालू घडामोडी - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i101019210303/view", "date_download": "2018-12-10T00:15:22Z", "digest": "sha1:A4ON3AAT5IY3YFYHZNQKYNONFMGQFOE3", "length": 15725, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nशंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १ ते ५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५१ ते १००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०१ ते १५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०१ ते २५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४��०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५०१ ते ५५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५५१ ते ६००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६०१ ते ६५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६५१ ते ७००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७०१ ते ७५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८५१ ते ९००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९०१ ते ९५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९५१ ते १०००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्त��� ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nहा ग्रंथ बाळकृष्ण बच्चाजी जोशी मुक्काम नारंगी तालुके अलिबाग जिल्हा कुलाबा यांनी लिहिला.\nतो त्र्यंबक हरी आवटे यांनी पुणें येथील ’इंदिरा’ छापखान्यात छापवून पुणें नं २७० येथील आपल्या संत-ग्रंथ-पारायण मंदिरात प्रसिद्ध केला.\nश्री मुखनामसंवत्सरे पौष शुद्ध ६ शके १८५५\nता. २२ डिसेंबर सन १९३३ किंमत २॥ रूपये.\nप्रकाशक-त्र्यंबक हरी आवटे, २७० सदाशिव पेठ, पुणें.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/bottled-water-contains-plastic-particles-1814", "date_download": "2018-12-09T23:49:58Z", "digest": "sha1:XDX4X3NEPMRXARDJACYAULGLMQJDSUJ3", "length": 4535, "nlines": 35, "source_domain": "www.bobhata.com", "title": "या नव्या माहितीनंतर तुम्ही कधीच बाटलीबंद पाणी पिणार नाही...", "raw_content": "\nया नव्या माहितीनंतर तुम्ही कधीच बाटलीबंद पाणी पिणार नाही...\nहॉटेलात गेल्यावर वेटर विचारतो पाणी साधं का बाटलीबंद (म्हणजे आपलं बिस्लेरी) आपण पण तोऱ्यात सांगतो, \"बिस्लेरी दे\" म्हणून. एक लिटर पाण्याला 20 रुपये मोजून आपल्याला वाटतं आपण सेफ्टी विकत घेतली आहे. पण आज एक माहिती समोर आली आहे ज्यानुसार मिनरल वॉटर म्हणून आपण जे काही पितो त्यामध्ये प्लास्टिकचे अंश सापडले आहेत. बिस्लेरी, किनले, aquafina आणि इतर सगळ्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये हे मायक्रो प्लास्टिक कण सापडले आहेत. आश्चर्य म्हणजे साध्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाण्यात हे प्रमाण दुप्पट आहे.\nअमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करणाऱ्या शेरी मेसन यांनी जगभरातल्या बाटलीबंद पाण्याचा अभ्यास केला. त्यांना ९३% सॅम्पलमध्ये प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. पाण्यामध्ये नायलॉन, पॉलिथीन, पोलीप्रोपेनचे कण आढळून आले आहेत. हे सगळे घटक मुख्यत्वे बाटलीच्या झाकणातून पाण्यात येतात. पाण्यात असलेल्या या प्लास्टिक कणांमुळे कँसर, शुक्राणू कमी होणे, ऑटिझम असे अनेक रोग होऊ शकतात. या रिसर्चच्या म्हणण्यानुसार साधं पाणी हे ब��टलीबंद पाण्यापेक्षा चांगलं आहे.\nतर काय मग, तुम्ही आता कोणतं पाणी पिणार आहात\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ginger-cucumber-and-green-chilli-rate-increased-pune-maharashtra-7825", "date_download": "2018-12-10T00:43:03Z", "digest": "sha1:4743HIUVABP2A45JN4RRV4Z4E2EAPFGX", "length": 23162, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Ginger, cucumber and green chilli rate increased in pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात आले, काकडी, हिरवी मिरचीच्या दरात सुधारणा\nपुण्यात आले, काकडी, हिरवी मिरचीच्या दरात सुधारणा\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) भाजीपाल्याची आवक सुमारे १६० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याने पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. यामध्ये प्रामुख्याने आले, काकडी, श्रावणी घेवडा, कांदा, हिरवी आणि सिमला मिरचीचा समावेश आहे.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) भाजीपाल्याची आवक सुमारे १६० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याने पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. यामध्ये प्रामुख्याने आले, काकडी, श्रावणी घेवडा, कांदा, हिरवी आणि सिमला मिरचीचा समावेश आहे.\nभाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून सिमला येथून सुमारे ३ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून १२ टेंपाे हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ टेंपो शेवगा आवक झाली हाेती. तर कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ८ टेंप��े आवक झाली हाेती. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोण्या आवक झाली. आग्रा, इंदूर आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.\nस्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोण्या, टॉमेटो साडेपाच क्रेट, फ्लॉवर सुमारे १५ टेंपो, कोबी १२ टेंपो, तांबडा भोपळा १० ते १२ टेंपो, भेंडी १०, तर गवार प्रत्येकी सुमारे ६ टेंपो, ढोबळी मिरची १२ तर हिरवी मिरची ५ टेंपो, गावरान कैरी १२ टेंपो, तर चिंचेची २५ गोण्या, पावटा ३ टेंपाे काकडी १० टेंपाे, भुईमूग शेंग ६० गाेण्या, गाजर २५० गाेण्या आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव :\nकांदा : ७०-८५, बटाटा : १३०-१८०, लसूण : १००-३००, आले : सातारी : ६००-६५०, भेंडी : २००-२५०, गवार : १५०-२५०, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १००-१५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१५०-१६०, पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २५०, गाजर : ७०-१००, वालवर : १६०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ४००-४५०, मटार : परराज्य : ६००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी : १६०, गावरान : १००-१५०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे १ लाख , तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१८००, मेथी : ५००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२५०, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ५००-८००.\nफळबाजारात मोसंबी ४० टन, संत्री १० टन, डाळिंब सुमारे २५ टन, पपई सुमारे १२ टेंपोे, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, चिकू एक हजार डाग, पेरू ६० क्रेटस्, कलिंगड सुमारे ३० टेंपो, खरबुज २० टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींचे सुमारे २० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्या आवक झाली हाेती. तर गेल्या आठवड्यातील रत्नागिरी हापूसच्या पिकलेल्या सुमारे १५ हजार पेट्या बाजारात उपलब्ध हाेत्या.\nफळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३००, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : ( ३ डझन) २००-४००, (४ डझन) : १००-२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२५ आरक्ता १०-४० कलिंगड : ५-१२, खरबूज : ५-१५, पपई : ३-१५, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ३००-४००, आंबा : रत्नागिरी हापूस (४-६ डझन) १८००-२५००, (६-८) २२००-३०००\nप्रतिकिलोचे दर - झेंडू : २०-४०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ४०-६०, कापरी : २०-३०, ऑस्टर : १४-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ४०-५०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, लिली बंडल : ४-६, जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन : १५०-२००, मोगरा : २००-४००\nरविवारी मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे १४ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीशे किलो, नदीची सुमारे दीड ते दोन टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलन सुमारे १२ टन आवक झाली हाेती. तर विविध मासळीला मागणी वाढल्याने दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १६००, मोठे : १४००, मध्यम : ९००-१०००, लहान : ८००-९०० भिला : ६००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६५०, मोठा : ७५०-८००, घोळ : ६५०, करली : ३२०, करंदी : सोललेली : ३२०, भिंग : २८०, पाला : ६००-१२००, वाम : पिवळी ३६० मोठी ६०० काळी २४०, ओले बोंबील : १६०-२००. कोळंबी ः लहान : २४०, मध्यम : ३६०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-३२०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : २००-४००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १६०-२००, शेवटे : २४०, बांगडा : लहान : १४०, मोठे : १००-२००, पेडवी : ६० बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०-२०० खुबे : १६० तारली : १२०. नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान : २८०, मध्यम : ४४०, शिवडा : २००, चिलापी : ६०, मागुर : १४०, खवली : १८०, आम्ळी : ६०-१०० खेकडे : १८०, वाम : ५२०.\nमटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.\nचिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २५०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३३० डझन : ४८ प्रतिनग :४\nबाजार समिती कांदा मिरची कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तमिळनाडू मध्य प्रदेश तळेगाव भुईमूग नारळ फळबाजार डाळिंब पेरू हापूस रत्नागिरी हापूस फुलबाजार झेंडू गुलाब मासळी समुद्र पाप���ेट सुरमई मटण चिकन\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ��यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/auraangabad-marathwada-news-how-many-people-will-get-involved-recruitment-scam-62665", "date_download": "2018-12-10T00:19:30Z", "digest": "sha1:6KBXUL4624UEG7FPYRWMFOCWYAXJBDAR", "length": 14385, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "auraangabad marathwada news How many people will get involved in the recruitment scam? नोकरभरती गैरव्यवहारात किती जण लागणार गळाला - तुकाराम मुंढे | eSakal", "raw_content": "\nनोकरभरती गैरव्यवहारात किती जण लागणार गळाला - तुकाराम मुंढे\nगुरुवार, 27 जुलै 2017\nऔरंगाबाद - लाड समितीअंतर्गत झालेल्या नोकरभरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवारी (ता.२६) दुसऱ्यांदा महापालिकेत आले. दिवसभर त्यांनी आयुक्‍तांच्या दालनात बसून कागदपत्रे तपासली. चार वर्षांच्या काळात अनेक अस्थापना अधिकारी होऊन गेल्याने या गैरव्यवहारात किती मासे गळाला लागतील या धास्तीने अनेकांना घाम फुटला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे अहवाल दिला जाणार आहे.\nऔरंगाबाद - लाड समितीअंतर्गत झालेल्या नोकरभरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवारी (ता.२६) दुसऱ्यांदा महापालिकेत आले. दिवसभर त्यांनी आयुक्‍तांच्या दालनात बसून कागदपत्रे तपासली. चार वर्षांच्या काळात अनेक अस्थापना अधिकारी होऊन गेल्याने या गैरव्यवहारात किती मासे गळाला लागतील या धास्तीने अनेकांना घाम फुटला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे अहवाल दिला जाणार आहे.\nमहापालिका प्रशासनाकडून २०१० ते २०१४ दरम्यान २३४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड समितीतून नियुक्‍त्या देण्यात आल्या होत्या. या नियुक्‍त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित झाला होता. यामुळे राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाचे अ��्यक्ष तुकाराम मुंढे यांची चौकशी समिती गठित केली होती.\nआठवडाभरापूर्वी बुधवारी (ता.१२) ते चौकशीसाठी महापालिकेत दाखल झाले होते. त्या वेळी त्यांनी लाड नियुक्ती प्रकरणातील दस्तावेज तपासले. जाताना त्यांनी महापालिकेतील अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, उपायुक्त अयुब खान यांना चौकशीबद्दल बाहेर कुणासमोरही वाच्यता न करण्याविषयी तंबी दिली होती. बाहेर माहिती गेल्यास तुमच्यावरच कारवाई केली जाईल, असा दम दिला होता. शासनाची विशेष चौकशी समिती असल्याने चौकशीची माहिती बाहेर जाऊ नये, याची पूर्ण काळजी मुंढेंकडून घेतली जात आहे. बुधवारी (ता.२६) देखील चौकशीसाठी ते महापालिकेत आले होते; मात्र माध्यमांची आपल्यावर नजर पडू नये यासाठी मागच्या दारानेच प्रवेश करत थेट आयुक्त दालन गाठले. तीन ते साडेतीन तास त्यांनी आयुक्त दालनात दस्तावेज तपासले. मागच्याच दाराने ते बाहेर पडले. अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्याने श्री. मुंढे पुन्हा महापालिकेत येणार आहेत.\nमल्ल्या म्हणतो; \"पैसे घ्या पण...''\nनवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे...\n\"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर\nजळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील...\nऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार...\nऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी ख्रिश्चियन मिशेलला 5 दिवसांची कोठडी\nनवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची...\nआश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके\nसोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार...\nएका चहावाल्याने आई-मुलाला न्यायालयात खेचले : पंतप्रधान\nनवी दिल्ली : आयकरमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार केला. त्यांच्या सरकारने सगळ्या फाईल्स बंद केल्या होत्या. आई-मुलाने (सो��िया-राहुल) जे लिखित स्वरूपात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sakal-tanishka-student-chimgaon-aashram-shala-68028", "date_download": "2018-12-10T00:59:46Z", "digest": "sha1:L3NI6LYFNP2VJLNLHAKLL3FON4B4SQ4V", "length": 13307, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news sakal tanishka student chimgaon aashram shala कोल्हापूर: तनिष्का तर्फे चिमगाव आश्रमशाळेत शालेय साहित्य वाटप | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर: तनिष्का तर्फे चिमगाव आश्रमशाळेत शालेय साहित्य वाटप\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nशालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव.\nमुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन, मेंदू, मनगट बळकट झाले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन तनिष्का सदस्या सौ. अनिता जाधव यांनी केले. चिमगांव (ता. कागल ) येथील शिवशंकर प्राथमिक आणि भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळेत 'सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठातर्फे शालोपयोगी वस्तुचे वाटप प्रसंगी बोलत होत्या. सोनिया बोरगावे अध्यक्षस्थानी होत्या.\nशालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव.\nमुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन, मेंदू, मनगट बळकट झाले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन तनिष्का सदस्या सौ. अनिता जाधव यांनी केले. चिमगांव (ता. कागल ) येथील शिवशंकर प्राथमिक आणि भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळेत 'सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठातर्फे शालोपयोगी वस्तुचे वाटप प्रसंगी बोलत होत्या. सोनिया बोरगावे अध्यक्षस्थानी होत्या.\nसौ. जाधव म्हणाल्या, 'शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ���िद्यार्थ्यांच्यात जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यावेळी गारगोटी येथील तनिष्का सदस्या अनघा चोडणकर यांचेही भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक के. डी. दाभोळे यांनी केले.\nयावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय. वाय. साळोखे, के. एम. लोकरे, जी. आर. पुरीबुवा, एन. एन. आंगज, आर. ए. मांगले, एस. आय. इंगवले, एच. एन. पाटील, सौ. आर. ए. पाटील, डी. एम. कांबळे, एच. पी. कांबळे, टी. पी. कुंभार, गणेश परीट आदी मान्यवर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. जे. सुतार यांनी तर आभार के. डी. दाभोळे यांनी मानले.\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nसोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती \"सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य...\nसांगलीतील शांतिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची हत्या\nसांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/12/blog-post_3.html", "date_download": "2018-12-09T23:54:46Z", "digest": "sha1:NMDUVXGWXA4PT57OEBEAJIQH54XREKXY", "length": 8525, "nlines": 54, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: तडफदार इन्स्पेक्टर रेणुका राठोडची युनिट ८ मध्ये एन्ट्री", "raw_content": "\nतडफदार इन्स्पेक्टर रेणुका राठोडची युनिट ८ मध्ये एन्ट्री\nनागपूर, २९ नोव्हेंबर २०१४: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्य’मध्ये लवकरच वऱ्हाडी ठसका\nअनुभवायला मिळणार आहे. ‘लक्ष्य’च्या युनिट ८ मध्ये तडफदार इन्स्पेक्टर रेणुका राठोडची एन्ट्री होत आहे.\nसुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदे ही भूमिका रंगवणार आहे. ११ डिसेंबर २०१४ पासून इन्स्पेक्टर रेणुका राठोड रात्री १०\nवाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इन्स्पेक्टर रेणुका राठोडची गुन्हेगाराला शोधण्याची आणि\nत्याच्याकडून गुन्हा कबुल करून घेण्याची एक आगळी-वेगळी पद्धत आहे. रेणुका जेव्हा तिच्या दमदार आवाजात\nआणि वऱ्हाडी ठसक्यात \" भैताड झाला काय बे \" असा प्रश्न विचारते तेव्हा भल्या-भल्या गुन्हेगारांचा थरकाप उडतो.\nया बरोबरच अनेकदा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी रेणुका वेषांतर करून गुन्हेगारांच्या गोटातही शिरते. युनिट ८\nमधील सहकाऱ्यांना जरी ती कडक शिस्तीची वाटत असली तरी आतून ती तेवढीच मृदु आहे.\n‘लक्ष्य’मालिका आता नव्या स्वरूपात दिसणार आहे. आगामी एपिसोड्स मध्ये युनिट ८ चे कर्तबगार अधिकारी\n'स्पेशल केसेस' सोडविणार आहेत . युनिट ८ च्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता , त्यांचा सच्चेपणा आणि निर्भयता\nयामुळे ' दहशतवाद विरोधी लढा' , 'चांदीच्या तस्करीचा गुन्हा' अशा हाय-प्रोफाईल केसेस या टीमकडे सोपविण्यात\nआल्या आहेत . आतापर्यंत मुंबईमध्ये कार्यरत असणारे युनिट ८ महाराष्ट्र पोलिसांच्या विविध शहरातील केसेस\nसोडविणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद , पुणे , नागपुर ,ईत्यादी शहरात\nयुनिट ८ ची टीम पोहोचणार आहे. याबरोबरच इन्स्पेक्टर रेणुका राठोड आणि युनिट ८च्या पोलिस अधिकाऱ्यांचे\nथरारक स्टंटस आणि एक्शन सीन हे खास आकर्षण असणार आहेत. अशा प्रकारचे स्टंटस आणि एक्शन\nसीन्सचे चित्रण पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहे. स��टंटस आणि एक्शन सीन्सच्या\nचित्रीकरणासाठी खास प्रशिक्षण लक्ष्यच्या कलाकारांना देण्यात आले आहे. युनिट ८ चे अधिकारी आता जीपीएस\nसारख्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणार आहेत. तसेच गुन्ह्यांची जलद उकल करण्यासाठी अत्याधुनिक\nफोरेन्सिक प्रयोगशाळा त्यांच्या दिमतीला असणार आहे.\nया प्रसंगी बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील म्हणाले की, \"स्टार प्रवाह वाहिनीने स्त्री\nव्यक्तिरेखांना नेहमीच प्रेरणादायी भूमिकेत दाखविले आहे . इन्स्पेक्टर रेणुका राठोड याचेच एक उत्तम उदाहरण\nआहे. लक्ष्य या मालिकेचा स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग आहे . या प्रेक्षकवर्गाच्या प्रवाहात अधिकाधिक तरुणाईला\nसमाविष्ट करण्यासाठी स्टार प्रवाह ‘लक्ष्य’ मालिका नवीन अवतारात सादर करीत आहे. स्टंटस आणि एक्शन\nसीन च्या समावेशाबरोबरच सगळ्यांनाच भावतील असे काही बदल या मालिकेत करण्यात आले आहेत.”\nतिची सटकली की भल्या भल्यांची लागते वाट\nइनस्पेक्टर रेणुका राठोड जॉईन करतेय युनिट 8\nपहायला विसरू नका ‘ लक्ष्य’ दर गुरुवार -रविवार रात्री १० वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-viswanathan-anand-garry-kasparov-chess-66778", "date_download": "2018-12-10T00:48:41Z", "digest": "sha1:3XVGK4JEEMO7S6VWLEY2LFZKT63FXOJ7", "length": 15010, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Viswanathan Anand Garry Kasparov chess आनंद- कास्पारोवची बहुचर्चित लढत बरोबरीत | eSakal", "raw_content": "\nआनंद- कास्पारोवची बहुचर्चित लढत बरोबरीत\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nमुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी स्प्रिंगफिल्ड कप स्पर्धेतील लढत बरोबरीत सुटली. सेंट लुईस चेस क्‍लबमधील या जलद स्पर्धेत एका दिवशी तीन लढती होतात. त्यातील ब्रेकच्या वेळी प्रेक्षकही आपली जागा सोडतात; पण आनंद- कास्पारोव लढतींचा आनंद जवळून घेण्यासाठी चाहत्यांनी ब्रेक घेण्याऐवजी मोक्‍याची जागा पटकावणे पसंत केले. या लढतीपूर्वी २२ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या तत्कालीन वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या लढतीची चर्चा होती. या लढतीनंतर प्रथमच दोघे अमेरिकेत एकमेकांविरुद्ध खेळणार होते.\nमुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी ���्प्रिंगफिल्ड कप स्पर्धेतील लढत बरोबरीत सुटली. सेंट लुईस चेस क्‍लबमधील या जलद स्पर्धेत एका दिवशी तीन लढती होतात. त्यातील ब्रेकच्या वेळी प्रेक्षकही आपली जागा सोडतात; पण आनंद- कास्पारोव लढतींचा आनंद जवळून घेण्यासाठी चाहत्यांनी ब्रेक घेण्याऐवजी मोक्‍याची जागा पटकावणे पसंत केले. या लढतीपूर्वी २२ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या तत्कालीन वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या लढतीची चर्चा होती. या लढतीनंतर प्रथमच दोघे अमेरिकेत एकमेकांविरुद्ध खेळणार होते.\nआनंद आणि कास्पारोव हेच या स्पर्धेतील बुजुर्ग. कास्पारोव आहे ५४ वर्षांचा, तर आनंद ४७. त्यानंतरचा जास्त वयाचा असलेला लेवॉन ॲरॉनियन आनंदपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे आनंदने आमच्यातील चर्चा म्हणजे पहिल्या महायुद्धात सहभागी असलेल्यांसारख्या बुजुर्गांसारखी आहे, अशी टिप्पणी केली. अजूनही कास्पारोव खेळींचा दूरवर तेवढाच विचार करतात. अरॉनियनविरुद्ध विजयाची संधी कशी दवडली, त्या वेळी काय करायला हवे होते, हे मला चालीनुसार सांगितले, असे आनंदने सांगितले. कास्पारोव यांनी मात्र २० वर्षांपूर्वीची ही स्पर्धा असती, तर तीन लढतींनंतर तीन गुण अशी परिस्थिती असती, असे सांगितले. मी आक्रमकच खेळणार, चाहत्यांना आनंद देणार. त्या वेळी चुका होऊ नयेत हीच आशा आहे, असे सांगितले.\nलढतही रंगतदार झाली. पांढरे मोहरे असलेल्या आनंदने सिसिलीयन पद्धतीस पसंती दिली. कास्पारोवने उंट आणि अश्‍व कार्यरत करत काही वेळ वर्चस्वही मिळवले. आनंदच्या आगळ्या चालीची योजनाही अपयशी ठरली; मात्र आनंदने कास्पारोवला वर्चस्वापासून वंचित ठेवले. दोघांनी अखेर ३१ चालीनंतर बरोबरी मान्य केली.\nदरम्यान, आनंदने चौथ्या फेरीत इयान नेपोमिनिआची याच्याविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली, तर पाचव्या फेरीत डेव्हिड नॅवारा याला पराजित केले. याच फेरीत कास्पारोवला नेपोमिनिआची याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. सहाव्या फेरीनंतर आनंद तसेच कास्पारोव पाच गुणांसह संयुक्त सातवे आहेत. नेपोमिनिआची ८ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमु��बई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1277/Recruitment-Rule", "date_download": "2018-12-09T23:59:26Z", "digest": "sha1:YTKNXEO3GCXLOAXCT3SWJKRCPZHW4BAD", "length": 10416, "nlines": 198, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\n3 कृषी पर्यवेक्षक पदोन्नती\n4 संचालक ते म.कृ.से गट ब(कनिष्ठ)\n5 कृषी पर्यवेक्षक गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम २०१८\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/video-indian-grandma-playing-table-tennis-has-gone-viral-1468", "date_download": "2018-12-10T00:05:01Z", "digest": "sha1:THKOYURHQHHT65C27F3WFOK4ILH2M3OO", "length": 3391, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "भेटा टेनिस चॅम्पियन सुप्पर आजींना !!", "raw_content": "\nभेटा टेनिस चॅम्पियन सुप्पर आजींना \nराव, आज भेटूयात एका सुप्पर आज्जींना. या आजींच वय आहे ६९. पण जरी यांनी साठी ओलांडली असली तरी या एखाद्या तरुणी सारख्या धुवांधार टेबल टेनिस खेळतात भाऊ.\nक्रिकेट सोडलं तर भारतीयांनी इतर खेळाकडे दुर्लक्षच केल्याचं दिसून येतं. असं असताना या आजी टेबल टेनिस सारखा खेळ त्याच आवडीने खेळताना दिसतायत. सध्या हा व्हिडीओ सोशल ��िडीयावर व्हायरल झालाय आणि तो तुफान गाजतोय. पण कोण आहेत या आजी \nया आहेत कर्नाटक मधील एकेकाळच्या टेबल टेनिस चॅम्पियन ‘सरस्वती राव’. या वयातही त्याच जोशाने टेबल टेनिस खेळताना त्या दिसतात मग विचार करा तरुणपणात त्यांनी काय कमाल केली असावी.\nमंडळी या सुप्पर आज्जींना बोभाटाचा कडक सलाम \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.e-aanjaneya.com/vendors/sappl/?display_mode=list", "date_download": "2018-12-10T00:39:06Z", "digest": "sha1:IB5F6JICZTH7T55LKYGUQMBMTWM3MHPS", "length": 73336, "nlines": 447, "source_domain": "www.e-aanjaneya.com", "title": "sappl – Aanjaneya eSHOP", "raw_content": "\nश्रद्धावानों के फलस्वरूप, उनके जीवन को उचित दिशा प्रदान करने की तीव्र उत्कंठा के फलस्वरूप सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ने हमें आदिमाता की प्रेमकॄपा का आश्वासन दिया मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुल�� मार्ग पर ले आता है मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुले मार्ग पर ले आता है जब ऐसा होता है तब ही मां के नजदीक ले जानेवाले खुले द्वार का आभास होता है और यह कार्य यह ग्रंथ अर्थात सदगुरु की उत्कंठा के शब्द निश्चित रुप से संम्पन्न करता है\nश्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्‍न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्‍याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.\nयह परमपावन कार्य, जैसे इसका नाम दर्शाता है, माँ चंडिका के वात्सल्य का प्रत्यक्षीकरण है सगुरु श्री अनिरुद्ध रचित यह कार्य भक्तों को केवल महिषासुरमर्दिनी माता चंडिका के आदर्श, कार्य और भूमिका से ही जोड़ने के लिए नहीं है, बल्कि उसके वात्सल्य से और उसकी हमारी संरक्षा के प्रति तत्परता से हमें अवगत कराना है\nवे चाहते हैं कि हम माता के प्रेम को जानें और उस शक्ति को पहचाने – वह शक्ति जो दुष्टता या बुराई से लड़ने की है, वह शक्ति जो नैतिक गुण और भक्ति के परिणामों से निश्चल आनंद की प्राप्ति कराती है वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है उस ने अपने उद्देश्य के मुताबिक – स��्चाई, पवित्रता, प्रेम और आनंद के नियमों की सुरक्षा हेतु यह भूमिका अपनाई है और वह इसकी प्राप्ति करती ही है\nगायत्री माता, महिषासुरमर्दिनी चंडिका माता और अनसूया माता एक ही है विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है यह कार्य ज्ञान एवं भक्ति के पथ पर चलकर भगवंत या यहाँ पर माता चंडिका के बोध के प्रति संतोष प्रदान करता है\nयह चिरकाल तक मार्गदर्शन करनेवाला यह ग्रन्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध जी द्वारा लिखे गए उन के अन्य कार्यों की तरह भक्तों को प्रेम और आधार देता है\nहा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.\nह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते.\nगायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात.\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्‍वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना सन 1925 में हुई ���ॉ. केशव बळीराम हेडगेवार ने नब्बे वर्ष पहले बोये हुए बीज का रूपान्तरण अब एक विशाल वटवृक्ष में हो चुका है डॉ. केशव बळीराम हेडगेवार ने नब्बे वर्ष पहले बोये हुए बीज का रूपान्तरण अब एक विशाल वटवृक्ष में हो चुका है इस वटवृक्ष की शाखाएँ कितनीं, पत्ते कितने इसकी गिनती करना मुश्किल है इस वटवृक्ष की शाखाएँ कितनीं, पत्ते कितने इसकी गिनती करना मुश्किल है लेकिन यह संगठन भारतीय जनमानस में बहुत ही दृढ़तापूर्वक अपनी जड़ें फ़ैलाकर समर्थ रूप में खड़ा है और वटवृक्ष की ही गति एवं शैली में विकास कर रहा है लेकिन यह संगठन भारतीय जनमानस में बहुत ही दृढ़तापूर्वक अपनी जड़ें फ़ैलाकर समर्थ रूप में खड़ा है और वटवृक्ष की ही गति एवं शैली में विकास कर रहा है केवल देश में ही नहीं, बल्कि जहाँ कहीं भी भारतीय हैं, उन सभी देशों में संघ कार्यरत है ही केवल देश में ही नहीं, बल्कि जहाँ कहीं भी भारतीय हैं, उन सभी देशों में संघ कार्यरत है ही इतना ही नहीं, बल्कि विदेशस्थित भारतीयों को अपने देश के साथ, संस्कृति के साथ दृढ़तापूर्वक जोड़कर रखनेवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यह मात्र एक संगठन नहीं, बल्कि परंपरा बन चुका है\n‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.\n‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी\nतेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.\n‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.\n‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी\nतेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.\nप्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.\nआपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.\n‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासात�� करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.\n‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.\n‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.\nप्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.\nआपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.\n‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.\n‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.\n‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.\nप्रत्येक जीव की, बल्कि इस समूचे विश्व की यात्रा…………यह विश्व जिस से निर्माण हुआ, जिस ही में इसका लय होता है, ‘वही’ एकमात्र अंतिम सत्य, प्रेम का मूल स्रोत है, और आनंद का भी मानवजीवन का सर्वोच्च हेतु भी वो ही – भगवंत है मानवजीवन का सर्वोच्च हेतु भी वो ही – भगवंत है इस भगवंत की दिशा में गति करना यह यात्रा है और भगवंत – सदगुरु-परमात्मा अपना ध्येय इस भगवंत की दिशा में गति करना यह यात्रा है और भगवंत – सदगुरु-परमात्मा अपना ध्येय अपनी यह यात्रा भगवंत के ही प्रेम से प्रेरित होने से वह आनंदमय और परिपूर्ण होती है अपनी यह यात्रा भगवंत के ही प्रेम से प्रेरित होने से वह आनंदमय और परिपूर्ण होती है यह प्रेम ही सामर्थ्यदाई, पुरुषार्थ और निर्भयता देता है यह प्रेम ही सामर्थ्यदाई, पुरुषार्थ और निर्भयता देता है भगवंत के प्रेम का अहसास यात्रा को भक्तिमार्ग पर दृढ करता है भगवंत के प्रेम का अहसास यात्रा को भक्तिमार्ग पर दृढ करता है ‘प्रेमप्रवास’ ग्रंथ एक ऐसे ही सुन्दर यात्रा का आश्वासन है क्योंकि प्रत्येक की यात्रा भगवंत की (प्रेम) दिशा में और भगवंत के (प्रेम) सहवास में ही करनी होती है ‘प्रेमप्रवास’ ग्रंथ एक ऐसे ही सुन्दर यात्रा का आश्वासन है क्योंकि प्रत्येक की यात्रा भगवंत की (प्रेम) दिशा में और भगवंत के (प्रेम) सहवास में ही करनी होती है यह यात्रा प्रत्येक के जीवन में कैसे घट सकती है और उसके लिए कौनसे प्रयास घटने होते हैं यह सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी सहज-सरल शब्दों में हमें समझाते हैं यह यात्रा प्रत्येक के जीवन में कैसे घट सकती है और उसके लिए कौनसे प्रयास घटने होते हैं यह सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी सहज-सरल शब्दों में हमें समझाते हैं ‘पूर्वरंग’ में यह भगवंत कैसा अनंत, अपार है यह हम समझ लेते हैं ‘पूर्वरंग’ में यह भगवंत कैसा अनंत, अपार है यह हम समझ लेते हैं ‘श्रीरंग’ में इस अनंत भगवंत का बिलकुल हर जीव पर असीम प्रेम होता ही है, ताकि हम उसके पास जाएँ ‘श्रीरंग’ में इस अनंत भगवंत का बिलकुल हर जीव पर असीम प्रेम होता ही है, ताकि हम उसके पास जाएँ भक्ति बढ़ने के लिए कौनसे प्रयास करने चाहिएं इस बात को हम जान लेते हैं – अपना विकास होने के लिए आहार में बदलाव करने से लेकर जीवन में समय के, कार्य के नियोजन के बारे में भी मार्गदर्शन किया गया है भक्ति बढ़ने के लिए कौनसे प्रयास करने चाहिएं इस बात को हम जान लेते हैं – अपना विकास होने के लिए आहार में बदलाव करने से लेकर जीवन में समय के, कार्य के नियोजन के बारे में भी मार्गदर्शन किया गया है ‘मधुफलवाटिका’ यह तीसरा विभाग वानरवीरों का विश्रम्स्थान है जहाँ के फल ओज, सामर्थ्य तथा निश्चितरूप से आनंद प्रदान करते हैं ‘मधुफलवाटिका’ यह तीसरा विभाग वानरवीरों का विश्रम्स्थान है जहाँ के फल ओज, सामर्थ्य तथा निश्चितरूप से आनंद प्रदान करते हैं अर्थात, सदगुरु श्रीअनिरुद्धबापू जिस श्रीमद्पुरुषार्थ को जीस ‘मधु’ की मिसाल देते हैं वैसी ही औषधि एवं मधुरता से परिपूर्ण है \n‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये\nभक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.\nभक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.\n‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.\n‘सत्यप्रवेश’ श्रीमाद्पुरुषार्थ ग्रंथराज का पहला खंड है और सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी के जीवनकार्य का अनुकरण करके गृहस्तजीवन बिताते हुए परमार्थ प्राप्ति का, अर्थात नरजन्म का सर्वश्रेष्ठ हेतु साधने का मार्ग निर्देशित करता है यह मार्ग है सामान्य जीवन में भक्ति एवं निष्काम कर्मयोग का, भक्ति एवं सेवा का सहज समावेश, प्रवेश करानेवाला, भगवंत के प्रेम के अहसास को हमेशा जागृत रखनेवाला यह मार्ग है सामान्य जीवन में भक्ति एवं निष्काम कर्मयोग का, भक्ति एवं सेवा का सहज समावेश, प्रवेश करानेवाला, भगवंत के प्रेम के अहसास को हमेशा जागृत रखनेवाला इसकी वजह से धैर्य, निर्भयता और पुरुषार्थ के मूल्यों को जीवन में उतारा जा सकता है इसकी वजह से धैर्य, निर्भयता और पुरुषार्थ के मूल्यों को जीवन में उतारा जा सकता है यह ग्रंथ भक्ति, पुरुषार्थ का सही और सच्चा अर्थ समझाकर समाज में प्रचलित गलत धारणाएं, अंध विश्वास और भय से मुक्ति दिलाता है तथा खुशहाल और विवेकपूर्ण गृहस्त एवं सामाजिक जीवन बनाता है यह ग्रंथ भक्ति, पुरुषार्थ का सही और सच्चा अर्थ समझाकर समाज में प्रचलित गलत धारणाएं, अंध विश्वास और भय से मुक्ति दिलाता है तथा खुशहाल और विवेकपूर्ण गृहस्त एवं सामाजिक जीवन बनाता है ‘सत्यप्रवेश’ एक ऐसे सुन्दर क्षेत्र का द्वार खोलता है जहां भगवान के प्रेम का निरंतर अहसास ही सर्वोच्च सत्य होता है और फिर प्रत्येक श्रद्धावान का इस सुन्दर क्षेत्र में प्रवेश ही ‘सत्यप्रवेश’ बनता है \n‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये\nभक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.\nभक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.\n‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.\n‘राम्रसायन’ सद्गुरु श्री अन���रुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं यह हमारी प्रेरणा के लिए है यह हमारी प्रेरणा के लिए है यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है इस की वजह से यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है इस की वजह स��� यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है\nऔर यही तो इस रचना की सुन्दरता है इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे.\nहा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे – सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा.\n‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते.\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते. असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात; ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.\nसुन्दरकाण्डाच्या अचिन्त्य, अपरंपार, अद्भुत सामर्थ्याबद्दल बापू म्हणतात-\nसुंदरकांडाचे प्रत्येक अक्षर न् अक्षर मंत्रमय आहे, प्रत्येक शब्द न् शब्द ज्ञानगर्भ आहे, प्रत्येक वाक्य दिशादर्शक आहे आणि प्रत्येक ओवी अनेक सूत्रांना पोटात सामावून असणारी आहे.\n सुंदरकांड वाचणाराच काय परंतु लिहितावाचता न येत असल्यामुळे केवळ ऐकणारा काय, जो अत्यंत प्रेमाने हे सुंदरकांड वाचेल किंवा ऐकेल, त्याच्यासाठी ह्या सुंदरकांडातील प्रत्येक अक्षर त्या मनुष्यास अर्थ माहीत नसतानाही मंत्रप्रभाव प्रगट करतेच, प्रत्येक शब्द जीवनातील कुठल्या ना कुठल्या अनुभवाशी आपोआप जोडला जाऊन त्याच्या गर्भातील अर्थ त्या मनुष्याच्या बुद्धीत व मनात उतरवतोच, प्रत्येक वाक्य त्यामागील संदर्भ माहीत नसले तरीही तसे संदर्भ त्या व्यक्तीच्या आजूबाजूस उत्पन्न करून त्या मनुष्यास दिशादर्शन करतेच आणि प्रत्येक ओवी कुठलेही भलेमोठे ग्रंथ व त्यांतील सूत्रे त्या मनुष्यास माहीत नसतानाही त्या मनुष्याकडून त्या सूत्रानुसार उचित कृती करवून घेतेच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/pedestrian-problem-while-walking-footpath-127515", "date_download": "2018-12-10T00:30:41Z", "digest": "sha1:HODSADCEGHQEBHK75MHBBIIDNGY7VMRN", "length": 10527, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pedestrian in problem while walking on footpath पदपथावरुन चालताना पादचाऱ्यांची कसरत | eSakal", "raw_content": "\nपदपथावरुन चालताना पादचाऱ्यांची कसरत\nरविवार, 1 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' ���ोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nशिवाजीनगर : पदपथावरील अनधिकृत हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. उरलेल्या जागेतून वाट काढून चालताना कसरत करावी लागत आहे. वाकडेवाडी येथील मेमाणे 'फुडस्टॉल' नावाचे अनधिकृत दुकान मांडले आहे. महानगरपालिकेला मुख्य गर्दीच्या रस्त्यावरुन चालताना नागरिकांच्या जीवनाला कोणताही धोका जाणवत नाही का\nडोळ्यात स्प्रे मारून मोबाईल नेला पळवून\nनांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या...\nजलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण\nजळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस...\nपदपथावरील धोकादायक खड्डा हटवा\nशिवाजीनगर : शिवाजीनगर येथील मॉर्डन हायस्कुल जवळील पदपथावरील धोकादायक खड्डा पडला आहे. कंत्राटदाराने कुठलीही खबरदारी घेतलेली नाही. रात्रीच्यावेळी...\nपोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद\nपिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध...\nशहरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद\nपुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7...\nचोरट्यानी पळविला पीआयचाच मोबाईल\nनांदेड : नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका बेसावध पोलिस निरीक्षकास मोबाईल चोरट्यांनी झटका देत त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब ���रा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-caster-semenya-69099", "date_download": "2018-12-10T00:40:02Z", "digest": "sha1:PGGFVSDVREKR7XFIN77PPJHZ2OHQY4KG", "length": 12461, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Caster Semenya सहाशे मीटरमध्ये शर्यतीत कॅस्टर सेमेन्याचा विश्‍वविक्रम | eSakal", "raw_content": "\nसहाशे मीटरमध्ये शर्यतीत कॅस्टर सेमेन्याचा विश्‍वविक्रम\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nबर्लिन - जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आपल्या नेहमीच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या हिने मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने केली. जागतिक स्पर्धेनंतर विवाहबद्ध झालेल्या २६वर्षीय सेमेन्याने जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत ६०० मीटर शर्यतीत १ मिनीट २१.७७ सेकंद अशी विश्‍वविक्रमी वेळ दिली. तिने १९९७ मध्ये क्‍युबाच्या ॲना फिडेलिया क्वीरॉट हिचा विक्रम शतांश ८६ सेकंदाने मोडला. सेमेन्याने जर्मनीत मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूर्वी येथेच मी आठशे मीटर शर्यतीत पहिले जागतिक सुवर्णपदक मिळविले होते.\nबर्लिन - जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आपल्या नेहमीच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या हिने मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने केली. जागतिक स्पर्धेनंतर विवाहबद्ध झालेल्या २६वर्षीय सेमेन्याने जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत ६०० मीटर शर्यतीत १ मिनीट २१.७७ सेकंद अशी विश्‍वविक्रमी वेळ दिली. तिने १९९७ मध्ये क्‍युबाच्या ॲना फिडेलिया क्वीरॉट हिचा विक्रम शतांश ८६ सेकंदाने मोडला. सेमेन्याने जर्मनीत मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूर्वी येथेच मी आठशे मीटर शर्यतीत पहिले जागतिक सुवर्णपदक मिळविले होते. त्याच मैदानावर आज यंदाच्या मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.’’ या शर्यतीत तिने अमेरिकेच्या एजी विल्सन हिला शतांश ६२; तर बुरुंडीच्या फ्रान्सिन नियोन्साबा हिला १ मिनीट ४१ सेकंदांनी मागे टाकले.\nबर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' प्रस्तुत\nबर्लिन टॉकीजच्या विद्यमाने पहिल्यांदाच बर्लिनमध्ये 'फिट�� अंधाराचे जाळे' या श्रीधर फडके प्रस्तुत, लोकप्रिय कार्यक्रमाचे 16 सप्टेंबरला सादरीकरण झाले....\nमाणुसकीचा बाग... (प्रवीण टोकेकर)\nहिटलरच्या बॉंबफेकी विमानांनी माणसांची घरं उद्‌ध्वस्त केलीच; पण वॉर्सातलं प्राण्यांचं घरही सोडलं नाही. बॉंबहल्ल्यांत कित्येक प्राणी जळून मेले. कित्येक...\nनाझीच्या सैनिकास अमेरिकेने परत पाठवले\nबर्लिन (पीटीआय) : जर्मनीतील नाझी राजवटीच्या काळात मजुरांच्या छावणीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आणि नाझीच्या अमानवी छळाचा साक्षीदार असलेले 95...\nचालू खात्यावरील शिलकीत जर्मनीच अव्वल राहणार\nबर्लिन - जर्मनीची चालू खात्यावरील शिल्लक या वर्षीही जगात सर्वांत जास्त राहण्याचा अंदाज ‘इफो’ या आर्थिक संस्थेने सोमवारी व्यक्त केला. यामुळे...\nस्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या...\nबाळ रडल्याने विमानातून उतरविले\nनवी दिल्ली (पीटीआय) : तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-most-alcoholic-drivers-nagpur-58180", "date_download": "2018-12-10T00:12:09Z", "digest": "sha1:ITWS3CGXDHAXBXYMBHD3LYB5DWVNIPZC", "length": 12194, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news most alcoholic drivers in nagpur नागपुरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक | eSakal", "raw_content": "\nनागपुरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक\nशनिवार, 8 जुलै 2017\nराज्यात तळीराम वाहनचालकांच्या संख्येत सातत्याने वाढ\nमुंबई - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या राज्यात वाढते आहे. राज्यात 2016 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत अशा एक लाख 36 हजार प्रकरणांची नोंद झाली असून, उपर��जधानी नागपूर त्यात आघाडीवर आहे.\nराज्यात तळीराम वाहनचालकांच्या संख्येत सातत्याने वाढ\nमुंबई - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या राज्यात वाढते आहे. राज्यात 2016 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत अशा एक लाख 36 हजार प्रकरणांची नोंद झाली असून, उपराजधानी नागपूर त्यात आघाडीवर आहे.\nमहामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात 2016 पासून 35 हजार 274 प्रकरणांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 26 हजार 746 आणि पुणे शहरात 24 हजार 360 प्रकरणे दाखल आहेत. अन्य जिल्ह्यांत पुणे ग्रामीण, नागपूर ग्रामीण, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, नवी मुंबई, सांगली ग्रामीण, सोलापूर ग्रामीण यांचा समावेश आहे.\nतळीरामांवर केलेल्या कारवाईत 16 कोटी 47 लाख 57 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागांबरोबरच महामार्गावरही बॅनर, होर्डिंग लावून याबाबत जनजागृती केली जाते. महाविद्यालयांत तसेच पथनाट्ये सादर करून लोकांना आवाहन केले जाते. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात, गुन्हे यांची माहिती दिली जाते.\nअन्य जिल्ह्यांतील कारवाई (जानेवारी 2016 ते जून 2017)\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७)...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला....\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू\nवाडा : रविवारीची सुट्टी साजरी ���रण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/official-teaser-rajinikanths-20-2286", "date_download": "2018-12-09T23:43:01Z", "digest": "sha1:UL3I5V7O5OO7CEORWCDCWRB77ACZE5ZE", "length": 5562, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "आजच्या मुहूर्तावर आलाय रजनी आण्णाच्या रोबोटचा ट्रेलर....व्हिलन कोण आहे माहित आहे का??", "raw_content": "\nआजच्या मुहूर्तावर आलाय रजनी आण्णाच्या रोबोटचा ट्रेलर....व्हिलन कोण आहे माहित आहे का\nगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चक्क रोबॉट २.० चा टीझर रिलीज झालाय भाऊ. अक्षय भाऊने ट्विटरवर आज सकाळीच माहिती दिली. एवढे दिवस ढकलाढकली झाल्यानंतर शेवटी २९ नोव्हेंबर २०१८ ला सिनेमा रिलीज होतोय.\nआता थोडं ट्रेलर विषयी बोलूया...\nचित्रपटात एक हिरो आहे, एक व्हिलन आहे आणि समस्या आहे. हिरो आहे अर्थातच चित्ती आणि व्हिलन आहे अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या पात्राचं नाव आहे डॉक्टर रिचर्ड उर्फ क्रो मॅॅन. सोप्प्या भाषेत आपण त्याला मोबाईल चोर म्हणूया. तर, हा मोबाईल चोर सगळे मोबाईल चोरतो आणि त्यांना पाखरासारखं उडवतो. (म्हणूनच त्याला 'क्रो मॅॅन' म्हणत असावेत.) मोबाईल हवेत उडताना बघून माणसं घाबरतात आणि मग काय रजनी अण्णा सांगतो की यासाठी सुपरपॉवरची गरज आहे. आता सुपरपॉवर म्हणजे कोण अर्थात “चित्ती”. दुसरा पर्यायच नाही ना भाऊ. मागच्या भागाच्या शेवटी त्याला तुकड्या तुकड्यांनी शोभेसाठी ठेवून दिलं होतं. या भागात तो अखंड पळताना दाखवलाय राव.\nगेल्या भागात काय होतं, चित्ती स्वतःचं हिरो होता आणि व्हिलन सुद्धा, पण या दुसऱ्या पार्ट मध्ये एक नवीन व्हिलन आणून चित्तीला हिरो करण्यात आलंय. हिरो-व्हिलन कोणीही असो सुपरस्टार एकमेव आहे –“रजनी अण्णा”.\nतुम्ही जर अक्षयचे फॅन असाल तर टीझर तुमची निराशा करू शक��ो. इथे ‘सबकुछ रजनी’ असल्याने टीझर मध्ये अक्षय कुमार (मोबाईल चोर) ची अगदी लहानशी झलक बघायला मिळते. आपण तेवढ्यावरच समाधान मानावं.\nएक तर सांगायचं राहूनच गेलं - टीझर बघून संपूर्ण चित्रपट पाह्यल्याचा आनंद होतो राव. तुम्हाला सुद्धा हेच जाणवलं का \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/sanitary-napkins-were-originally-invented-men-1720", "date_download": "2018-12-10T00:43:55Z", "digest": "sha1:XGPCTMKSUOBDFCZUIGOWAV32NS4M3GA6", "length": 9306, "nlines": 46, "source_domain": "www.bobhata.com", "title": "जगातील सर्वात पहिला ‘सॅनिटरी नॅपकिन’ बनवला होता पुरुषांसाठी ??", "raw_content": "\nजगातील सर्वात पहिला ‘सॅनिटरी नॅपकिन’ बनवला होता पुरुषांसाठी \nस्त्रियांची मासिकपाळी- रक्तस्त्राव- त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे विषय केवळ स्त्रियांचेच आहेत असे समजणाऱ्या पुरुष वर्गाला हे वाचून धक्काच बसेल की जगातील सर्वात पहिला ‘सॅनिटरी नॅपकिन’ हा पुरुषांसाठी बनवला होता. बसला ना धक्का \n‘सॅनिटरी नॅपकिन’ चा शोध लागला तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा. जेव्हा फ्रान्स मध्ये युद्ध सुरु होतं आणि सैनिकांवर उपचार करणं अत्यंत गरजेचं होतं तेव्हा सैनिकांच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव रोखणे ही एक मोठी समस्या बनली होती. कापसाचा वापर किंवा बँडेजच्या वापरातून रक्तस्त्राव कमी करण्याचा प्रयत्न त्या काळातील परिचारिकांनी (nurses) केला पण काही उपयोग होत नव्हता. बँडेजमुळे रक्त वाहणे थांबत असलं तरी एका प्रमाणानंतर ते रक्त पुन्हा वाहु लागे.\nकापूस आणि बँडेजला पर्याय म्हणून ‘स्फॅग्नम मॉस’ नावाच्या शेवाळाचा उपयोगही करण्यात आला होता. हे शेवाळ कपड्यांमध्ये गुंडाळून त्यांना जखमेवर लावण्यात येत असे. हे शेवाळ रक्त शोषून घेत असे. पुढे १९१७ साली अमेरिकेने युद्धात भाग घेतल्यानंतर त्यांनी याहीपुढे जात आणखी एक नामी उपाय शोधला.\nआजच्या काळातील सॅनिटरी नॅपकिन सारखा दिसणाऱ्या पॅड चा जन्म इथेच झाला. ��ा नॅपकिनला ‘सेल्युकॉटन’ असं नाव देण्यात आलं होतं. सेल्युकॉटनचं वैशिष्ट्य म्हणजे यात कापूस किंवा शेवाळ न वापरता एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा लगदा वापरण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे हा शोध याआधीच्या सगळ्या पर्यायांच्या कित्येक पटीने जास्त फायदेशीर ठरला. या सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीचं नाव होतं किम्बर्ली क्लार्क कंपनी. ही कंपनी आजही सॅनिटरी नॅपकिन्स, टिश्यू पेपर इत्यादी बनवण्यात अग्रेसर आहे.\nतर आता प्रश्न पडतो हा पुरुषांचा प्रॉडक्ट महिलांचा कसा झाला \nत्याचं असं आहे. युद्धाच्या काळात सैनिकांच्या शुश्रुषा करणाऱ्या महिला परिचारिकांनी या सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग त्यांच्या मासिक पाळी दरम्यान करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचा असाही उपयोग होऊ शकतो हे शोधून काढलं. हे बँडेज कम पॅड सहजा सहजी डिस्पोजेबल असल्याने त्याचा वापर आणखी वाढला.\nमहिलांसाठी तयार करण्यात आलेली पहिली ‘सॅनिटरी नॅपकिन’\n१९१८ साली युद्ध समाप्ती झाल्याबरोबरच या पॅड्सची मागणीही बंद झाली. युद्धानंतर उरलेल्या पॅड्स चं काय करायचं याचा विचार करत असताना किम्बर्ली कंपनीच्या लक्षात आलं की युद्ध काळात स्त्रियांनी देखील याचा उपयोग केला होता.\nसंशोधक आणि कंपनीने यावर विचार केल्यानंतर महिलांच्या उपयोगाची गोष्ट म्हणून हे सॅनिटरी नॅपकिन्स १९२० साली पहिल्यांदा बाजारात आणले गेले. हेच पॅड्स जगातील पहिले महिलांसाठीचे सॅनिटरी नॅपकिन्स म्हणून ओळखले जातात. किम्बर्ली कंपनीने त्यांना ‘कॉटेक्स सॅनिटरी पॅड्स’ नावाने बाजारात आणलं. जाहिरात करताना या प्रॉडक्टला 'सॅनिटरी टॉवेल्स फोर लेडीज' म्हणून ओळख मिळाली होती. सुरुवातीच्या काळात धीमेपणाने महिलांनी याला स्वीकारलं. एवढचं काय मासिक आणि वृत्तपत्रांनी याची जाहिरात करण्यास साफ नकार दिला. पण ही गोष्ट एवढी क्रांतिकारी ठरली की पुढे किम्बर्ली कंपनीशी स्पर्धा करण्यासाठी अनेक नव्या कंपन्या बाजारात आल्या.\nतर अशी होती सॅनिटरी नॅपकिन्सच्या शोधाची कथा, जी सुरु होते पुरुषांपासून पण संपते महिलांवर.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्���ा लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/casting-aamir-khans-thugs-hindustan-2316", "date_download": "2018-12-09T23:23:25Z", "digest": "sha1:P3R4JHCQA5NODDFYZ6Y4VZRHVAKVBQZ2", "length": 8295, "nlines": 46, "source_domain": "www.bobhata.com", "title": "असे आहे 'ठग ऑफ हिंदुस्तान' चे संपूर्ण कास्टिंग.....पाहा कोण कोणत्या रोल मध्ये आहे !!", "raw_content": "\nअसे आहे 'ठग ऑफ हिंदुस्तान' चे संपूर्ण कास्टिंग.....पाहा कोण कोणत्या रोल मध्ये आहे \nमिडोज टेलरच्या ‘ठगाची जबानी’ या पुस्तकावर आधारित चित्रपट येणार व त्यात आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणार हे ऐकूनच उत्सुकता शिगेला पोहोचली होती राव. पण आता थोडी निराशा झाली आहे.\nConfessions of a Thug हे पुस्तक मराठीत ‘ठगाची जबानी’ नावाने अनुवादित आहे. या पुस्तकात ब्रिटीश साम्राज्याच्या नाकी नऊ आणणाऱ्या ठगांचा संपूर्ण इतिहासच वर्णन केलेला आहे. ठगांची गोष्ट घडते तो काल मराठा साम्राज्याच्या अंताचा आणि ब्रिटीश साम्राज्याच्या उदयाचा होता. दिल्लीवर मुघल नाममात्र उरले होते. निजामाचं राज्य सलामत होतं. मध्यप्रदेशात सिंधिया मोठे झाले होते. १८५७ चं स्वातंत्र्य समर अजून व्हायचं होतं. अशा या मधल्या काळात घडणारं हे कथानक आहे. अमीर अली हा या कथेचा नायक. तो स्वतःहून आपली कहाणी मिडोज टेलर यांना कथन करतो. त्याने कथन केलेल्या कहाणीत आणखी माहितीची भर घालून मिडोज टेलर यांनी हे पुस्तक लिहिलं.\nपुस्तकात वर्णन केलेल्या ठगांच्या आतील गोटातील माहिती जसे की, ठगण्याची पद्धत, त्यांच्या कारवाया, मृतदेहांना नामशेष करण्याची पद्धत, त्यांच्यातील श्रद्धा/अंधश्रद्धा, ठग आणि इतर लुटारू, चोर, दरोडेखोर यांच्यातला फरक, तत्कालीन भारताची परिस्थिती हे सारच भारावून टाकणारं आहे.\nठग ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा याच कथेवर आधारित. पण एकंदरीत या कथेत अनेक फेरफार केल्याचं जाणवतं. हे कश्यावरून तर सध्या या सिनेमातल्या सगळ्या मुख्य भूमिकांचे लुक प्रदर्शित करण्यात आलेत. अमिताभ बच्चन यांच्या लुक पासून याची सुरुवात झाली.\nआमीर खान अमीर अलीच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन त्याच्या वडिलांच्या भूमिकेत असेल अशी बातमी गेल्या वर्षीच आली होती. पण गम्मत अशी की पुस्तकात अमीर अलीच्या वडिलांचं नाव इस्माईल आहे. आणि लुक व्हिडीओ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पात्राचं नाव ‘खुदाबक्ष’ सांगण्यात आलंय. एवढच काय खुद्द अमीर खानच्या पात्रांचं नाव ‘फिरंगी’ आहे. फातिमा सना शेखचं ‘झफिरा’ हे पात्रच मुळात पुस्तकात नाही.\nअशीच नावांची फेरफार इतर पात्रांच्या बाबतीत झाली आहे. हे तर काहीच नाही राव, अमिताभ बच्चन यांना जहाजावरच्या कॅप्टनच्या लुक मध्ये (डिट्टो पायरेट्स ऑफ दि कॅरेबियन) दाखवण्यात आलंय. पण पुस्तकात मात्र जहाजाचा उल्लेख क्वचितच आढळतो. एकंदरीत निर्मात्यांनी यशराजच्या कारखान्यातून तयार झालेला तद्दन मसालापट तयार करण्याची तयारीच केली आहे.\nएक तर सांगायचं राहूनच गेलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय कृष्ण आचार्य. हे तेच आहेत बरं का ज्यांनी ‘धूम ३’ बनवली होती. असो....\nराव आम्ही कथेबद्दल आणखी सांगणार नाही. ट्रेलर आल्यावर आणखी बातमी मिळेलच. आता पाहूयात या चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट कशी दिसते ते \nअमिताभ बच्चन - खुदाबक्ष\nआमीर खान - फिरंगी\nकॅटरीना कैफ - सुरय्या\nफातिमा सना शेख - झफिरा\nलॉयड ओवेन - जॉन क्लाईव्ह\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/teaser-mumbai-pune-mumbai3-2348", "date_download": "2018-12-09T23:44:57Z", "digest": "sha1:GK64MEWFGMW46W2JJQZ423XA3DXNVO2P", "length": 4017, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल ? बघा मुंबई पुणे मुंबईचा टिझर", "raw_content": "\nपहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल बघा मुंबई पुणे मुंबईचा टिझर\nपहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल \nअहो आम्ही कोणत्या सिनेमाबद्दल बोलतोय माहीत आहे का आपल्या मुंबई -पुणे- मुंबई बद्दल.\nमुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या भागाने तरुणांवर जादू केली. गाणी, संवाद, कथा सगळंच भन्नाट होतं. दुसरा भाग ही जादू टिकवणार का असं वाटत असताना दुसऱ्या भागानेही कमाल केली. आता तिसऱ्या भागात कदाचित दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री होणार आहे. मग काय धम्माल होते हे बघण्यासारखं असेल.\nमराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय राव.\nचला तर मुक्ता-स्वप्नील सोबत 'मुंबई -पुणे- मुंबई' च्या तिसऱ्या प्रवासाला जाऊया.टिझर बघून घ्या \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/father-pm-modi-turns-emotional-event-president-pranab-mukherjee-57012", "date_download": "2018-12-10T00:18:49Z", "digest": "sha1:VQBP5AFOWVCLPIUJG2U5CJURBJ5AGGMI", "length": 12079, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Like A Father': PM Modi Turns Emotional At Event For President Pranab Mukherjee प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी | eSakal", "raw_content": "\nप्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी\nसोमवार, 3 जुलै 2017\nआमच्या दोघांच्या विचारांत आणि मतांमध्ये आमूलाग्र फरक असतानाही आम्ही परस्परांशी सहकार्याने वागलो. आम्ही आमची मते केवळ स्वत:पुरती मर्यादित ठेवली होती, ती लादण्याचा प्रयत्न केला नाही.\nनवी दिल्ली - प्रथमच मी दिल्लीत आलो तेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी येथे प्रणवदा होते, त्यांचेच बोट पकडून मला दिल्लीमध्ये स्थिरस्थावर होता आले. अगदी वडिलांप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली, ते नेहमीच मला प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देत असत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते राष्ट्रपती भवनात \"प्रेसिडेंट- ए- स्टेटमेंट' या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभात बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन, संसदेतील अनेक बडे अधिकारी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.\nमोदी म्हणाले, \"राष्ट्रपतिपद हे प्रोटोकॉलपेक्षाही मोठे असते, या पुस्तकातील छायाचित्रांमधून प्रणवदांची मानवतावादी बाजू दिसून येते. आणीबाणीच्या काळामध्येही मला भिन्न विच���रसरणीच्या अनेक नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची मते जाणून घेता आली.''\nया वेळी राष्ट्रपती मुखर्जी यांनीही मोदींवर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, \"आमच्या दोघांच्या विचारांत आणि मतांमध्ये आमूलाग्र फरक असतानाही आम्ही परस्परांशी सहकार्याने वागलो. आम्ही आमची मते केवळ स्वत:पुरती मर्यादित ठेवली होती, ती लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे याचा आमच्या वैयक्तिक संबंधांवर फारसा परिणाम झाला नाही.''\nएग्झिट पोल के बाद (ढिंग टांग\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले...\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nद्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन\nनवी दिल्ली : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असून, तब्बल 65 टक्के मोटार आणि जीपचालक...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/slow-local-fast-125103", "date_download": "2018-12-10T01:04:52Z", "digest": "sha1:5Y5T5GGBLOPIV37LBHII4UXMHHKRKJBZ", "length": 10700, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "slow local fast स्लो लोकल बनली फास्ट ! | eSakal", "raw_content": "\nस्लो लोकल बनली फास्ट \nगुरुवार, 21 जून 2018\nमुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.\nमुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.\nही लोकल मुलुंड स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर सर्व थांबे घेत आली; मात्र मुलुंड स्थानक पार होताच थेट घाटकोपरला थांबल्याने नाहूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग स्थानकांत प्रवाशांना उतरताच आले नाही. लोकलने तब्बल चार थांबे न घेतल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. लोकल थांबणार नसल्याची कोणतीही उद्‌घोषणा स्थानक किंवा लोकलमध्ये करण्यात आली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, मुलुंडपासून ती लोकल अर्धजलद चालवण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\nनांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन...\nकल्याण पूर्वला पाणी पुरवठा बंद\nकल्याण - कल्याण पूर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज शनिवार ता 8 डिसेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास फुटल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने...\nहत्तीरोगच्या तपासणीसाठी पथक द्वारली गावात दाखल\nकल्याण : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग...\n'ऑपरेशन मुस्कान’ला अकोल्यात प्रारंभ\nअकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते...\nकल्याणचे राष्ट्रीय मैदानी कुस्तीत सुवर्णपद\nनागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या उर्फ कल्याणने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4", "date_download": "2018-12-10T01:09:41Z", "digest": "sha1:F7HRVQODGS4C4NUPLDD727YUIQQIMFGM", "length": 25810, "nlines": 160, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत", "raw_content": "\nदुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत\nबंगळुरुच्या वस्त्यांमध्ये बोटाचे ठसे जुळत नाहीत म्हणून वृद्धांना, स्थलांतरितांना, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि अगदी लहानग्यांनाही महिन्याचं रेशन नाकारलं जातंय – आणि आधारसोबतच्या त्यांच्या या लढाईत, बाजी नेहमी आधारचीच असते\nआपल्या घराकडे जाणारी गल्ली चढून जाणं ७२ वर्षांच्या आदिलक्ष्मींना गेल्या वर्षी पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघड होऊ लागलंय. दक्षिण बंगळुरूच्या सुद्दागुंटे पाल्य भागातल्या भवानी नगर वस्तीतलं त्यांचं घर म्हणजे एक खोली, जिथे त्या त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबासोबत राहतात.\nआदिलक्ष्मी आणि त्यांचे पती, कुन्नय्या राम, वय ८३, हे दोघं ३० वर्षांपूर्वी तमिळ नाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या त्यांच्या गावाहून कामाच्या शोधात बंगळुरूला आले. कुन्नय्यांना सुतार म्हणून नोकरी मिळाली आणि अधिलक्ष्मींनी त्यांची दोन मुलं आणि दोन मुलींचा संसार सांभाळला.\n“मी म्हातारी आहे म्हणजे काय मला पोटापाण्याला काही लागत नाही” त्या व���चारतात. गेल्या सहा महिन्यात जेव्हा जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतींना रेशन – दर महिन्याला माणशी सात किलो तांदूळ मोफत, नाकारण्यात आलंय तेव्हा दर वेळी असंख्य वेळा त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. वरचे दीडशे रुपये देऊन त्यांना भातासोबत कमी दरात मीठ, साखर, पाम तेल मिळायचं तेदेखील थांबलं आहे.\nया म्हाताऱ्या जोडप्याला रेशन का बरं नाकारण्यात आलंय कारण दोन किलोमीटरवरच्या त्यांच्या रेशन दुकानात त्यांचे बोटाचे ठसे जुळत नाहीयेत. बोटांच्या ठशांची पडताळणी करण्याचं काम करणारी ही यंत्रं बंगळुरूतल्या रेशनच्या दुकानांवर बसवण्यात आली आहेत – शहरात अशी सुमारे १८०० अशी दुकानं आहेत.\nकुन्नय्या राम आणि आदिलक्ष्मींना गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या नावचं रेशन मिळालेलं नाही कारण त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीयेत\nया शहरात आणि भारतभरात आधारमधली माहिती रेशन कार्डांना जोडण्यात आली आहे आणि दर वेळी जेव्हा लोक त्यांचं महिन्याचं रेशन आणायला दुकानात जातात तेव्हा त्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी बोटांचे ठसे उमटवावे लागतात. कर्नाटकात गरिबीरेषखालच्या रेशन कार्डांना आधार जोडणं सक्तीचं कधीपासून करण्यात आलं याबाबत मतभेद आहेत पण आधार जोडण्याची अंतिम तारीख बहुतेक जून २०१७ होती. याचा परिणाम तब्बल ८० लाख गरिबी-रेषेखालच्या कुटुंबांवर होऊ शकतो (या आकड्याबद्दल वेगवेगळे अंदाज मांडण्यात आले आहेत). असं बोललं जातंय की कर्नाटक राज्याचे अन्न व नानगरी पुरवठा मंत्री यू. टी. खदर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं की जी रेशन कार्डं आधारला जोडली जाणार नाहीत ती ‘नकली’ मानण्यात येतील.\nखरं तर जेव्हा २००९ मध्ये आधार ओळख प्रणाली सुरू करण्यात आली, तेव्हा रेशन व्यवस्था सुरळित करण्यासाठीचा तो एक ‘ऐच्छिक’ कार्यक्रम होता. मात्र काळाच्या ओघात स्वयंपाकाचा गॅस किंवा शिष्यवृत्तीसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारशी जोडणी सक्तीची करण्यात आली. आता आधार ओळख क्रमांक अनेक सेवांना जोडण्यात आला आहे, ज्यात बँक खाती, आणि अगदी खाजगी कंपन्यांच्या मोबाइल फोन क्रमांकांचाही समावेश होतो. या यंत्रणेतल्या त्रुटी आणि घोटाळे किंवा सरकारकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशातल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्याची शक्यता हे आधारवर होणाऱ्या टीकेतले काही मुद्दे. ��र्वोच्च न्यायालयात सध्या आधारच्या संवैधानिक दर्जाबाबतच्या अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे.\nतर, अगदी २०१६ मध्येच आधार कार्ड काढलेलं असूनही कुन्नय्या आणि आदिलक्ष्मी मात्र आता पुरते गोंधळून गेले आहेत. “आम्हाला त्यांनी परत जाऊन नोंदणी करायला सांगितली [बोटांचे ठसे पुन्हा नोंदवून यायला सांगितलं] कारण आमचं वय झालंय आणि आमचे बोटाचे ठसे [रेशन दुकानातल्या मशीनशी] जुळत नाहीयेत,” कुन्नय्या राम सांगतात.\nपण इथे अजून एक अडचण आहेः ­“तुमचे बोटांचे ठसे देऊन तुम्ही नोंदणी करायची आहे. मग तुम्हाला ज्या सेवांचा लाभ घ्यायचा असेल त्याचा तो ठसा पासवर्ड बनतो. पण तंत्रज्ञानाला हे कळत नाही की कष्टाचं काम केल्यामुळे मजुरांचे बोटांचे ठसे अचूक उठत नाहीत किंवा वय झाल्यामुळे बोटांचे ठसे बदलतात,” आर्टिकल १९ या संस्थेशी संलग्न असणाऱ्या कायदे संशोधक विदुषी मर्दा सांगतात. आर्टिकल १९ ही एक जागतिक मानवी हक्क संघटना आहे. याआधी विदुषी यांनी बंगळुरूच्या द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेसोबत काम केलं आहे. “आधारची यंत्रणा ही मुळातच समस्यांनी भरलेली आहे आणि ज्या लोकांच्या रक्षणासाठी ती आणली गेली त्यांच्याच ती मुळावर उठलीये.”\nआदिलक्ष्मी आणि कुन्नय्यांसारख्यांच्या हातावर कामामुळे घट्टे पडलेले असतात, त्याचा बोटांच्या ठशावर परिणाम होतो, ‘या तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेला ही समस्या कशी सोडवायची याची अजिबात कल्पना नाही,’ एक कार्यकर्ता सांगतो\nआदिलक्ष्मी आणि कुन्नय्या राम त्यांच्या थोरल्या मुलासोबत राहतात. तो बांधकामावर काम करतो, त्याची बायको आणि तीन मुलं असं त्याचं कुटुंब आहे (त्यांचा धाकटा मुलगा सुतारकाम करतो आणि वेगळा राहतो).\n“असं मुलाच्या जिवावर जगायचं म्हणजे आम्हाला मान खाली घालायला लावणारं आहे. त्याला त्याची तीन मुलं आहेत, त्यांचं खाणं-पिणं, शिक्षण सगळं आहे. त्यांच्या वाट्याचं रेशन त्यांनी आमच्यापायी का खर्च करावं” हतबल अशा आदिलक्ष्मी म्हणतात.\nत्यांचं दर महिन्याचं म्हातारपणी मिळणारं पेन्शन आजारपणावरच खर्चून जातं. आदिलक्ष्मींचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि अलिकडे त्यांच्या पायाचं हाड मोडलं होतं ते अजून बरं होतंय. कुन्नय्या राम यांना हृदयाचा आजार आहे, त्यांचे गुडघे कमजोर झालेत आणि मधूनच त्यांना गरगरल्यासारखं होतं.\nमी एका रेशन दुकानातल्या मदतनिसाशी बोलले. नाव न सांगण्याच्या अटीवर तिने मला सांगितलं की खूप वयोवृद्ध व्यक्तींसाठी गरिबी रेषेखाली असल्याचं कार्ड खरं तर पुरेसं आहे. कुटुंबातल्या एकाने त्याचे किंवा तिचे बोटाचे ठसे देऊन पडताळणी करून घेतली की बास. आता नवरा-बायको, दोघांचे ठसे जुळत नसतील तर अशा वेळी काय करायचं\n­“मी जरी त्यांना गेली अनेक वर्षं ओळखत असले तरी यंत्रामध्ये त्यांचे ठसे जुळले नाहीत तर मी त्यांना रेशन देऊ शकत नाही,” ती सांगते. “त्यांना परत एकदा नोंदणी करून घ्यायला लागणार आणि काहीही होवो, त्यांचे ठसे जुळायलाच पाहिजेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या किंवा बंगलुरू विकास निगमच्या कार्यालयात किंवा इतर कोणत्याही नोंदणी केंद्रात जाऊन त्यांनी परत एकदा नोंदणी करायला पाहिजे,” ती म्हणते. काय करायला पाहिजे याची मात्र कुणालाच कल्पना नाहीये, आणि अपरिहार्यपणे परत एकदा बोटांचे ठसे जुळत नाहीत. करणार काय, बोटं तर तीच आहेत ना.\nकॉटनपेट बझारच्या किशोर आणि कीर्तनालाही तांत्रिक कमतरतांमुळे रेशन नाकारलं गेलं आहे\nआदिलक्ष्मींना त्यांच्या घराचा साधा १० फुटांचा चढ चढून जायला कष्ट पडतात. अशा परिस्थितीत केवळ स्वतःची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी शहरात गोल गोल चकरा मारत रहावं अशी अपेक्षा सरकार कसं काय करू शकतं\n“वयोवृद्ध, मुलं, अपंग आणि अंगमेहनत करणाऱ्या अशा लाखो भारतीयांना त्यांचे बोटांचे ठसे आणि इतर माहिती जुळत नाही या वास्तवाचा सामना करावा लागतोय. तंत्रज्ञानाला देव मानणाऱ्या या यंत्रणेला ही समस्या कशी सोडवायची हे मात्र माहित नाही. त्यामुळे अडचणीत असणाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन आपली ओळख पटवायची कसरत करावी लागतीये,” बंगलुरूच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अन्न अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते असणारे क्षितिज उर्स सांगतात.\nआदिलक्ष्मीच्या घरापासून २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या विजयालक्ष्मींनाही गेले वर्षभर रेशन मिळालेलं नाही, कारण तेचः बोटांचे ठसे जुळत नाही. विजयालक्ष्मी आधी बांधकाम मजूर होत्या आणि आता वय झालं म्हणून भाजी विकतात. “मी दोनदा हा सगळा घोळ निस्तरायचा प्रयत्न केलाय, पण काहीच उपयोग नाही,” त्या सांगतात. भाजी विकून होणाऱ्या रोजच्या दीडशे रुपयांतून त्या त्यांचा सगळा खर्च भागवतात.\nफक्त म्हातारे-कोतारे किंवा कष्टकऱ्यांनाच आधारच्या तकलादू तांत्रिक प्रणालीचा फटका बसतोय असं नाही. लहान मुलंही या फेऱ्यातून सुटलेली नाहीत.\nगजबजलेल्या कॉटनपेट बझारच्या वस्तीत राहणाऱ्या किशोर, वय १४ आणि कीर्तना, वय १३ या दोघा भावंडांना गेल्या दोन वर्षांपासून रेशन मिळालेलं नाही कारण त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीयेत. जर एखाद्या बालकाची आधार नोंदणी १५ वर्षांच्या आधी झाली असेल तर १५ वर्षांचे झाल्यावर त्यांना नव्याने नोंदणी करावी लागते. आणि आधीच्या नोंदणीतले बोटांचे ठसे जर जुळत नसतील तर अर्थात, तुम्हाला रेशन मिळणार नाही. किशोर आणि कीर्तनाचे आई वडील, दोघंही महानगरपालिकेत झाडू खात्यात काम करतात. आणि दोघांचा मिळून महिन्याचा पगार रु. १२,००० आहे.\nकिशोर हुशार आहे आणि दोन वर्षांपूर्वी तो एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचा मात्र वाढता खर्च आणि त्यात रेशन नाही त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला त्या शाळेतून काढलं आणि सरकारी शाळेत टाकलं. आता तो जवळच्या वस्तीत दूध घालायचं काम करून आईवडलांना हातभार लावतोय. हे काम झालं की मग तो ९ वाजता शाळेत पोचतो. दुपारी ४ वाजता शाळा सुटली की तो संध्याकाळची दुधाची लाइन टाकतो. असं करून त्याचा दिवस रात्री ८ वाजता संपतो.\nअशा सगळ्यात घरच्या अभ्यासाचं काय “मी जमेल तेवढा अभ्यास शाळेतच संपवायचा प्रयत्न करतो,” किशोर सांगतो. रोजच्या या आठ तासांच्या कामातून त्याला महिन्याला ३,५०० रुपये मिळतात. तो हे सगळे पैसे आई-वडलांकडे सुपूर्द करतो. या वरकमाईमुळे त्यांचा घरचा किराण्याचा खर्च कसा तरी भागतोय. बहुतेक वेळा ते त्यांच्या शेजाऱ्यांकडून १५ रुपये किलोने तांदूळ विकत घेतात. पण जर या मुलांना त्यांचं हक्काचं रेशन मिळालं असतं तर दोघांना प्रत्येकी ७ किलो तांदूळ मोफत मिळाला असता.\nखरं तर ही सगळी मंडळी वर्षानुवर्षे एकाच दुकानात रेशन घेतायत, अन्न अधिकार आंदोलनाची कार्यकर्ती असणारी रेश्मा म्हणते, “दुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nविशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ ज��्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.\nकेरळमध्ये पुन्हा बहरली भातशेती\nमंड्याची निवडणूकः शेतकऱ्यांसाठी ना पाणी ना आशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T00:55:22Z", "digest": "sha1:RSKXROLDSJ4WHYR2WM2P6I2Q7X7YKA3X", "length": 15836, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरी एमआयडीसीत व्यावसायिकाचा मोबाईल हिसकावला; आरोपींना अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीह�� नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari भोसरी एमआयडीसीत व्यावसायिकाचा मोबाईल हिसकावला; आरोपींना अटक\nभोसरी एमआयडीसीत व्यावसायिकाचा मोबाईल हिसकावला; आरोपींना अटक\nभोसरी, दि. ३१ (पीसीबी) – मोबाईलवरील मॅसेज वाचत पायी जाणाऱ्या एका व्यावसायिकाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून चोरु नेला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील अनुकुल कंपनीसमोर घडली.\nशरद शांताराम खवणेकर (वय २४, रा. आळंदी-चाकण रोड, आळंदी) असे मोबाईल हिसकावण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार शुभम नितीन काळभोर (वय १८) आणि अमर राम पोटभरे (वय २०, दोघेही रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) या दोघांना अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवणेकर बुधवारी दुपारी भोसरी एमआयडीसी येथील अनुकुल कंपनी समोरून मोबाईलमधील मॅसेज पाहत पायी जात होते. यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या शुभम आणि अमर या दोघांनी खवणेकर यांच्या हातातील ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुण चोरुन नेला. पोलिसांनी अमर आणि शुभम या दोघांना अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nभोसरी एमआयडीसीत व्यावसायिकाचा मोबाईल हिसकावला; आरोपींना अटक\nPrevious articleभारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८.२ टक्क्यांवर\nNext articleडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरेला पुण्यातील शिंदे पुलावर नेऊन चौकशी\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक\nभोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकाळेवाडीत भांडणाचा जाब विचारला म्हणून टोळक्यांकडून पती-पत्नीस जबर मारहाण करुन घरातील...\nदंगलीबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवा; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला\nभंडाऱ्यात अनैतिक संबंधांमुळे विवाहित प्रेमीयुगुलाची धिंड; दहा जणांविरोधात गुन्हा\nअकोल्यात जुगार खेळणाऱ्या तीन नगरसेवकांसह २८ जणांना अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआळंदीत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त प्रभाकर महाराज शास्त्री यांची गळफास...\nभोसरीत संत निरंकारी मिशनचा बाल संत समारोह उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://davidunthank.com/mr/2017/02/", "date_download": "2018-12-10T01:07:49Z", "digest": "sha1:GOZBAJRIH3ZF5H37SPNA4MQOR354R7YD", "length": 3851, "nlines": 78, "source_domain": "davidunthank.com", "title": "फेब्रुवारी 2017 - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nफेब्रुवारी 19, 2017 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1037/Jijamata-Krushibhushan", "date_download": "2018-12-09T23:52:34Z", "digest": "sha1:MZQLYBP6HOOPUMORZDQFTMZFJSEKG7QD", "length": 30557, "nlines": 315, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल ��लग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nपुरस्काराची सुरुवात - सन 1995\nएकुण द्यावयाची पुरस्कार संख्या 5\nउद्देश :- शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.\nस्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार\nप्रदान करण्यात आलेले पुरस्कार- सन 2014 अखेर 95 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.\nराज्यातुन दरवर्षी पाच (५) महिला शेतक­-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, तसेच पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतक­-यांस हा पुरस्कार देण्यात येतो.\nसन २०१३ अखेर ९० महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.\nश्रीमती पुष्पलता मधुकर म्हात्रे, मु.पो. वडगाव, ता. पेण, जि. रायगड\nश्रीमती पार्वतीबाई शिवाजीराव तोरकर, मु.पो. को���ढई, ता. पुसद, जि. यवतमाळ\nश्रीमती अहिल्याबाई धोंडीराम झारगड, मु.सायगाव, पो. चांगतपुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद\nश्रीमती निशाताई राजुसिंग नाईक, मौजे पंचाळा, ता. धानोरा, जि. अकोला\nसौ.पुष्पलता साहेबराव पाटील, राजवड, ता.पारोळा.जि.जळगाव\nश्रीमती पुष्पाताई अशोकराव रिधोरकर, मु.पो.लाडगाव,ता.काटोल,जि.नागपूर\nश्रीमती पार्वतीबाई कडू देवरे, वाजगाव ता. कळवण,जिल्हा नाशिक\nश्रीमती विमल अशोकराव पाटील, चिखलहोळ,ता. खानापूर जिल्हा सांगली\nश्रीमती प्रभावती शिवाजी बनकर, धानुरी,ता. उमरगा,जिल्हा उस्मानाबाद\nश्रीमती कल्पना केशवराव पाटील, कापूसतळणी,ता. अंजनगाव,जिल्हा अमरावती\nश्रीमती जयश्री कृष्णा तेंडूलकर, मु. पो. ता. लांजा जिल्हा रत्नागिरी\nश्रीमती सुहासिनी उत्तम वैद्य, मु.पो. मातोंता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग\nश्रीमती शकुंतलाबाई सिताराम मारेकर, मु. पो. माडज,तालुका उमरगा जि. उस्मानाबाद\nश्रीमती मीना खंडेराव राऊत, मु पो बोर्डी तेरफडा (अस्वाली बंगली), ता डहाणू, जि ठाणे\nश्रीमती ललिता प्रेमानंद कांबळे, मुपो. चेक बोर्डा, ता.जि.चंद्रपूर\nश्रीमती शकुंतला बापूसाहेब शिरगावकर, मु पो अंकलखोप, ता पलुस, जिल्हा - सांगली\nश्रीमती शैलजा सुधाकर बेहेरे, मु.कुर्धे,पो.मेर्वी,ता.जि. रत्नागिरी\nश्रीमती सुनंदाबाई गहिनाजी भागवत, मु.पो.नांदूरखंदरमाळ, ता.संगमनेर, जि. अहमदनगर\nश्रीमती वंदना दादासाहेब माळी, श्रेयश बंगला, हरिपूर रोड, ता.मिरज, जि. सांगली\nश्रीमती जिजाबाई दिगंबरराव गायकवाड, मु.पो.हलगरा, ता. निलंगा, जि.लातूर\nश्रीमती सुभद्राबाई मरीबा गायकवाड, मु.पो जेकेकूर, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद\nश्रीमती इंदुबाई सोपानराव जाधव, मु.पो. कारवाडी (शहा)., ता. सिन्नर, जि. नाशिक\nश्रीमती साखरबाई किसनराव गर्जे, मु.पो. महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड\nश्रीमती विमलताई हरिश्चंद्र वानखेडे, मु.पो. शेंदुुरजना खुर्द, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती\nश्रीमती निर्मलाबाई बाळासाहेब लटके, मु.पो. शिऊर, ता. जामखेड, जि. अहमदनगर\nश्रीमती शोभा उमेशराव वाणी, मु.पो. साकळी, ता. यावल, जि. जळगांव\nश्रीमती सुमन भगवंत पाटील, मु .पो. जांबुगाव, ता. डहाणू , जि. ठाणे\nश्रीमती कुमुदिनी सदाशिवराव पोखरकर, मु .पो . कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर\nश्रीमती संगीता तानाजी धनवडे, मु.पो.गडमुडशिंगी (धनवडेमळा),ता.करवीर,जि.कोल्हापूर\nश्रीमती शालिनी शांताराम बनकर, मु.पो. पि��पळगाव (ब), ता. निफाड, जि. नाशिक\nश्रीमती धिमीबाई सुरुपसिंग नाईक, मु. पो. नवागाव, ता. नवापूर, जि. नंदुरबार.\nश्रीमती वनिता मुरलीधर गुंजाळ, मु.पो. कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे\nश्रीमती वत्सला अशोक माने, मु.पो. अबंप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर\nश्रीमती कमल रावसाहेब पाटील, मु.पो.संख, ता. जत, जि. सांगली\nश्रीमती सुविद्याताई नरेंद्र शिंगणे, मु.पो. चिंचोली शिंगणे, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती\nश्रीमती सुप्रिया आशिष देशपांडे, मु.पो. महागाव, ता. सुधागड (पार्ली), जि.रायगड\nश्रीमती खैरून्निसा अ.गफूर कौचाली, मु.बंडवाडी ( तोराडी ) , पो.पांगळोली, ता.म्हसळा, जि.रायगड\nश्रीमती लिलाबाई पंडीतराव जाधव, मु.पो. सांगवीभुसार, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर\nश्रीमती मोहिनी मोहन जाधव, मु.पो. करनूर, ता.कागल, जि.कोल्हापूर\nश्रीमती माया नारायण लांबट, मु. चिखलगाव, पो. महालगाव, ता.भिवापूर, जि. नागपूर\nश्रीमती सुशिला जगन्नाथ कराळे, मु.पो. श्रीक्षेत्र नागझरी, ता.शेगाव, जि.बुलढाणा\nश्रीमती शौला अरविंद अमृते, मु.पो.गव्हे, ता.दापोली, जि.रत्नागिरी.\nश्रीमती शोभा दत्तात्रय वणे, मु.पो.मानोरी, ता.राहुरी, जि.अहमदनगर.\nश्रीमती पौर्णिमाताई विजयराव सवाई, मु.पो.टाकरखेडा (संभू), ता.भातकुली, जि.अमरावती.\nश्रीमती लक्ष्मीबाई पाटील, मु.पो.केसलवाडा / वाघ, ता.लाखणी, जि.भंडारा.\nश्रीमती वौशालीताई बाबासाहेब वासाडे, मु.पो.पळसगांव, ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर.\nश्रीमती सुजाता विजय साळवी, मु. पो. मुंढर (आपट्याचे खोरे), ता. गुहागर, जि. रत्नागिरी\nश्रीमती विजयादेवी विजयसिंह यादव, मु.पो. पेठ वडगांव, देवगिरी, ता . हातकणंगले, जि. कोल्हापूर\nश्रीमती नूतन जगन्नाथ मोहिते, मु.पो. रेठरे बु., ता. कराड, जि. सातारा\nश्रीमती कुसुमबाई नामदेवराव जाधव, मु.पिंप्री (खुर्द), पो.दहेली, ता.दारव्हा, जि.यवतमाळ\nश्रीमती सीताबाई रामभाऊ मोहिते, मु. घोडेगांव, पो. हस्ते पिंपळगाव, ता. जि.जालना\nश्रीमती सुनिता शामराव मोहिते, मु.पो.मोर्वे, ता.खंडाळा, जि.सातारा\nश्रीमती सुजाता अनिल गाट, मु.पो.हुपरी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर\nश्रीमती नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील, मु. पो. यशवंतनगर, ता.माळशिरस, जि.सोलापूर\nश्रीमती सुनंदा जयकृष्णराव दिवे, मु.पो.तळेगांव (ठा), ता.तिवसा, जि.अमरावती.\nश्रीमती छाया दत्तात्रय मोरे, मु.पो.गोलापांगरी, ता. जि. जालना\nश्रीमती अंजली मकरंद चुरी, मु. आवरे, पो. ता.शहापूर, जि.ठाणे\nश्रीमती मेघा संजीव बोरसे, गट नं.1687, न्यू इंग्लिश स्कुल जवळ, आडगांव, ता.जि.नाशिक\nश्रीमती पुजा पांडुरंग सावंत, मु.पो. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर\nश्रीमती विमल हिंदूराव पाटील, मु.पो.कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली\nकु. सुनंदा संतोषराव सालोटकर, मु.पो. सोनेगाव, ता. कळमेश्वर, जि. नागपूर\nश्रीमती सुनंदा राजेंद्र पवार, मु.पो. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे\nश्रीमती विमल बालाजी कदम, मु.पो. गणपूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड\nश्रीमती. प्रज्ञा प्रदीप परब, श्रीदेवी सातेरी मंदिराजवळ, ता. वेंगुर्ला,जि. सिंधुदुर्ग\nश्रीमती. योगिता गंगाधर पाटील, मु.पो. नेर, ता. जि. धुळे\nश्रीमती. हर्षा रमेश गणेशपुरे मु.पो. अनभोरा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला\nश्रीमती. शारदा पोपट पाटील मु.पो.बेडग, ता. मिरज, जि. सांगली\nश्रीमती. सुनंदा बबनराव शिंदे मु.पो. निमगांव(टें), ता. माढा,जि. सोलापूर\nसौ.सुनिताबाई धनिराम भाजीपाले मु. झिलमिली,पो.कामठा, ता.जि. गोंदिया,\nसौ. सुलोचना राजकुमार भांगे मु.पो. कंदर ता. करमाळा, जि. सोलापूर\nसौ. कमलाबाई अजाबराव सुरडकर मु. बेराळा, पो. कोलारा, ता. चिखली, जि. बुलढाणा\nसौ. चित्रा संजय जोशी रा. वाकला ता. वैजापूर जि.औरंगाबाद.\nसौ.मनिषा श्रीनिवास पाटील रा.म्हैशाळ ,ता.मिरज.जिल्हा सांगली\nसौ. सुरेखा भास्करराव दिघे रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर\nसौ.रंजना रामचंद्र कदम मु.पो. इळये ता. देवगड जि सिंधुदुर्ग मो. ९४२१६४५४३०\nसौ. सुनंदा प्रभाकर पाटील, गाव- मितावली, ता.चोपडा, जि. जळगाव मेा. ८३०८७१२६५६\nसौ. शंकुतला जनादर्न संकपाळ, मु.पो झरेगाव, ता. बार्शी जि सोलापुर\nसौ.पुष्पा अमोल कोरडे मु.पो बोरी बु, ता. जुन्नर जि पुणे मो. ९०९६५१४७५९\nसौ.साईश्रीया अशोक घाटे, रा. साईमॉ शुभम अपार्टमेंट,बापट मळयासमोर,सांगली जि. सांगली\nसौ.सरस्वती शिवाजी दाबेकर मु.पो कलिंकानगर नेकनुर ता.जि बीड\nसौ. अनुपमा भारत कुलकर्णी, श्री. तुळजाभवानी साखर कारखान्या समोर, सर्वे नं- २४१, नळदुर्ग ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद-४१३६०१. मो. ९४२३३५२६५८\nरीमती निता राजेंद्र सावदे, रा. कणी मिर्झापुर पो. वेणी गणेशपुर, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती मो. ९८८१९६५११७ /०७२२१२२१०८४\nसौ.वंदना पंडीतराव सवाई, मु.पो. उत्तमसरा ता. भातकुली जिल्हा अमरावती मो.७५८८०८४४५४\nसौ. मालतीबाई मधुकर कूथे, मु.पो.गांगलवाडी, ता.ब्रम्हपूरी,जि. चंद्रपूर मो. ९७६५३०८३४०\nसौ. मिलन कष्णा राणे, मु.पो. खारपाले, ता. पेण जि. रायगड\nसौ. चंदकला देविदास वाणी, मु. पो. वणी, ता. जि. धुळे\nसौ. सुजाता अविनाश थेटे, मु. पो. निमगाव जाळी, ता संगमनेर जि. अहमदनगर\nसौ. मिनाक्षी मदन चौैगुले, मु. पो. तारदाळ, ता. हातकंणगले, जि कोल्हापुर\nसौ. वैजयंती वि'ाधर वझे, मु. पो. तमदलगे, ता. शिरोळ जि. कोल्हापुर\nश्रीमती ज्योती गोपल पागधुने, मे. गोर्धा, पो. हिंगणी, ता. तेल्हारा जि. अकोला\nश्रीमती. माधुरी महादेव भोईर, मु. पो. वेढे, ता. भिवंडी, जि. ठाणे, मो. 9960171747/8698724273\nश्रीमती सुनिता दारासिंग रावताळे, मु.पो. आडगाव, ता. शहादा, जि. नंदूरबार, मो. 9921744891\nसौ. वैशाली राजेंद्र पवार, मु.पो. पारुंडे, ता. जुन्नर , जि. पुणे, मो. 9975571007/8600116029\nसौ. विद्या बाबुराव रुद्राक्ष, मु.पो. डिघोळ अंबा, ता. आंबेजोगाई, जि.बीड, मो. 8308736613\nसौ लक्ष्मीबाई बापुजी पारवेकर, मु.पो. सवना, ता महागाव,जि. यवतमाळ, मो. 9637550479\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83/", "date_download": "2018-12-10T00:09:17Z", "digest": "sha1:EMNVCWMAWX2A7J2U5YRI63RXTWQPOSWB", "length": 9654, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कराडचे प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कराडचे प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nकराड : प्रांताधिकारी यांचेवतीने मलकापूरकरांचे निवेदन स्विकारताना पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड.\nकराड, दि. 26 (प्रतिनिधी) – मतदान यादीतून नावे कमी करण्यासाठी बोगस अर्ज केल्याच्या विरोधात सोमवारी मलकापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कराडचे प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.\nयाबाबतचे निवेदन प्रांताधिकारी हिंमत खराडे यांना देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, मोहन शिंगाडे, नारायण रैनाक, प्रशांत चांदे, दत्ता पवार, राहुल पोळ यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन मतदान नोंदणी व नावे कमी करण्याच्या यंत्रणेमार्फत (र्पीीिं.ळप प���र्टलद्वारे) मलकापूर शहरामध्ये 563 बोगस अर्ज नमुना 7 द्वारे ऑनलाईन पध्दतीने निवडणूक विभागाकडे अर्जदारांच्या संमतीविना बोगस व बनावट स्वरुपाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये मलकापूर नगरपरिषद निवडणूक 2019 मधील संभाव्य काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा समावेश दिसून येतो. यामध्ये मनिषा प्रकाश चांदे, अश्विनी मोहनराव शिंगाडे वगैरे यांचा समावेश असून निवडणूक शाखेमार्फत संबंधितांना विचारणा करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय राज्य घटनेने सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये जो मताचा अधिकार दिला आहे. तो हिरावून घेवून त्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. या सर्व बाबी पाहता निवडणूक आयोगाच्या र्पीीिं.ळप पोर्टलचा दुरुपयोग झाला असून त्याद्वारे अज्ञात इसमांनी संगनमताने मतदार व निवडणूक आयोगाची फसवणूक करुन गंभीर स्वरुपाचा अपराध केला आहे. यासंदर्भातील यादी मिळावी. अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nमाजी मुख्यमंत्र्यांनीही मागविली माहिती\n260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर व कराड नगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने बेकादेशीर पध्दतीने मतदार यादीतील नावे कमी करण्याकरिता बोगस अर्ज प्रकरणाची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेत माझ्या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय नावे कमी करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती मिळावी. या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांना दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदररोज होते शंभर टक्के कचरा संकलन\nNext articleआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे तीन दिवसात एक हजार इच्छुकांची नोंदणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-70d-combo-with-18-55mm-lens-pentax-2211-ucf-x-ii-8x25-binocular-price-pdlmnK.html", "date_download": "2018-12-10T00:33:39Z", "digest": "sha1:ZO6MCWTBPFTII5E5ACKKZVC7QE3SVHJ6", "length": 15800, "nlines": 342, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ७०ड दसलर\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 41 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 52 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 59 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस ७०ड कॉम्बो विथ 18 ५५म्म लेन्स पेन्टॅक्स 2211 असिफ क्स आई ८क्स२५ बिनॉकलार\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/32-gb+data-cards-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:15:12Z", "digest": "sha1:D3OBQIDNKR6ZKLA6HX62FATPLFES4V3T", "length": 20500, "nlines": 494, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "32 गब डेटा कार्ड्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n32 गब डेटा कार्ड्स Indiaकिंमत\nIndia 2018 32 गब डेटा कार्ड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n32 गब डेटा कार्ड्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 35 एकूण 32 गब डेटा कार्ड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वायोना 7 2 म्बप्स उब मोडेम डेटा कार्ड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 32 गब डेटा कार्ड्स\nकिंमत 32 गब डेटा कार्ड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन विणकणेत मफ५० ३ग डेटा कार्ड Rs. 3,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.599 येथे आपल्याला झटे मफ१९० डेटा कार्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 35 उत्पादने\nशीर्ष 1032 गब डेटा कार्ड्स\nताज्या32 गब डेटा कार्ड्स\nविणकणेत मफ५० ३ग डेटा कार्ड\nदिसून युनिव्हर्सल ३ग उब मोडेम\nद लिंक दवप 157 २१म्बप्स डेटा कार्ड\n- नेटवर्क तुपे UMTS\n- वायफाय एनॅब्लेड No\nसाळूबालपटोप कॅल७२३२ब डेटा कार्ड\nआबाल 7 २म्प 18 डेटा कार्ड ब्लॅक\n- नेटवर्क तुपे GSM\n- सिम सपोर्ट 3G\n- वायफाय एनॅब्लेड No\nइंटेक्स 21 ६म्बप्स वायरलेस डेटा कार्ड स्वामी\n- वायफाय एनॅब्लेड Yes\n- ऑपरेटिंग सिस्टिम 32 GB\n- नेटवर्क तुपे HSDPA\n- वायफाय एनॅब्लेड Yes\nमॅट्रिक्स 3 ५ग ३घ 7 2 वायरलेस मोडेम दाटकार्ड\nझटे रेलिअन्स मफ१९० उनलोकेड डेटा कार्ड\nद लिंक दवर 710 वि फी 21 म्बप्स डेटा कार्ड\nआबाल 21 ०म्प 58 २१म्बप्स ३ग डेटा कार्ड व्हाईट\nद लिंक दवप 157 वायरलेस ३ग डेटा कार्ड सॉफ्ट वायफाय हॉटस्पॉट 1 इयर कंपनी वॉररंटी\nइ बॉल हॉटस्पॉट अनिर्वाय डेटा कार्ड २१म्बप्स\nसाळूबालपटोप कॅल७२३२ दाटकार्ड व्हाईट\nवोडाफोन झटे कँ३८०० ३ग उब मोडेम दाटकार्ड 14 4 म्बप्स फुल्ली उनलोकेड\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\nहुआवेई ए३१२१ 14 ४म्बप्स ३ग डेटा कार्ड विथ सॉफ्ट वायफाय\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows\nमायक्रोमॅक्स ममक्स २१०ग डेटा कार्ड\n- सिम सपोर्ट SIM\nआयडिया 21 6 म्बप्स डेटा कार्ड व्हाईट\n- नेटवर्क तुपे HSDPA\n- सिम सपोर्ट GSM\nवायोना 7 2 म्बप्स उब मोडेम डेटा कार्ड\n- नेटवर्क तुपे HSPA\n- वायफाय एनॅब्लेड No\nरिलायन्स उब डोंगळे माफ 190 7 2 म्बप्स\n- नेटवर्क तुपे GSM, UMTS\n- सिम सपोर्ट 3G\nकदम डेटा कार्ड अनलॉक\n- नेटवर्क तुपे CDMA\nनेटगेअर अकं३२९ऊ डेटा कार्ड\n- सिम सपोर्ट SIM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/digisol+data-cards-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:11:39Z", "digest": "sha1:3YC563DDBDKOK4IRSW7HITFSRFLMJ75K", "length": 13837, "nlines": 302, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डिजिसोल डेटा कार्ड्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nडिजिसोल डेटा कार्ड्स Indiaकिंमत\nIndia 2018 डिजिसोल डेटा कार्ड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nडिजिसोल डेटा कार्ड्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण डिजिसोल डेटा कार्ड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन डिजिसोल 21 6 म्बप्स 3 ७५ग ब्रॉडबँड अडॅप्टर दंग बॅ३३२१ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी डिजिसोल डेटा कार्ड्स\nकिंमत डिजिसोल डेटा कार्ड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन डिजिसोल दंग ह्र१०२०स सिम बेस्ड वायफाय राउटर 21 ६म्बप्स व्हाईट Rs. 1,645 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.560 येथे आपल्याला डिजिसोल वायरलेस मायक्रो उब अडॅप्टर दंग वन३१५०नु उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10डिजिसोल डेटा कार्ड्स\nडिजिसोल 21 6 म्बप्स 3 ७५ग ब्रॉडबँड अडॅप्टर दंग बॅ३३२१\nडिजिसोल दंग ह्र१०२०स सिम बेस्ड वायफाय राउटर 21 ६म्बप्स व्हाईट\n- डाउनलोड स्पीड 21.6Mbps\n- सेटअप इंस्टॉलेशन Yes\nडिजिसोल दंग बॅ३३२१ डेटा कार्ड\nडिजिसोल वायरलेस मायक्रो उब अडॅप्टर दंग वन३१५०नु\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. स���्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-bank-employee-strike-67618", "date_download": "2018-12-10T00:59:34Z", "digest": "sha1:2IOXP3SRYYSVK3ELD24WGQ3DG2MAPK4P", "length": 10721, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news bank employee strike सार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांचा आज संप | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांचा आज संप\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nमुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय संपाची हाक दिली आहे.\nसंपामुळे एसबीआय, आयडीबीआय यासारख्या बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमधील नऊ संघटना आणि ऑल इंडिया बॅंक कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे.\nमुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय संपाची हाक दिली आहे.\nसंपामुळे एसबीआय, आयडीबीआय यासारख्या बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमधील नऊ संघटना आणि ऑल इंडिया बॅंक कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे.\nसार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमधील नऊ संघटना आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. एसबीआयच्या विलीनीकरणानंतर देशात 20 सरकारी बॅंका असून 56 ग्रामीण बॅंका आहेत. एकूण बॅंकिंग उलाढालीच्या 80 टक्के व्यवसाय या बॅंकांकडे आहे. सार्वजनिक बॅंकांमध्ये जवळपास दहा लाख कर्मचारी आहेत. संपामुळे बहुतांश बॅंकांचे कामकाज ठप्प होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोटाबंदीतील जादा कामाचे मानधन, ग्रॅच्युएटी, पेन्शन,वेतनासंबधीच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकर भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. बड्या कॉर्पोरेट कर्जांना निर्लेखित करण्याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. विलीनीकरणातून सरकार बॅंकांचे खासगीकरण करत असल्याचा आरोप यूएफयूबीचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी केला. संपातून कर्मचाऱ्यांमधील एकजूट दिसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.\nखासगी आणि नागरी सहकारी बॅंका सुरू राहणार\nसरकारी बॅंकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने सार्वजनिक शेत्रातील बॅंकांच्या कामकाज प्रभावीत होणार असून धनादेश वटण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मात्र खासगी क्षेत्रातील सर्व बॅंका आणि नागरी सहकारी बॅंकांचे कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/4949-music-director-shridhar-phadke-to-make-comeback-with-marathi-film-panipat", "date_download": "2018-12-09T23:53:09Z", "digest": "sha1:DC6BCVSBHXIZSIUYPIVCTEP3CSNRN3ND", "length": 11706, "nlines": 217, "source_domain": "marathicineyug.com", "title": "जेष्ठ संगीतकार 'श्रीधर फडके' यांचे \"पानिपत\" द्वारे पुनरागमन - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nजेष्ठ संगीतकार 'श्रीधर फडके' यांचे \"पानिपत\" द्वारे पुनरागमन\nPrevious Article महाराष्ट्राचे महागायक 'आनंद शिंदे' प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्कर��े. उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले आणि १४ जानेवारी १७६१ ला पानिपत मध्ये तिसरे घनघोर युद्ध झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.\nयाच युद्धावर आधारित निर्माते श्री अजय प्रभाकर कांबळी एक चित्रपट बनवीत असून त्याचे नाव आहे 'पानिपत'. सखोल संशोधनाच्या आधारे चित्रपटाची कथा-पटकथा लिहिलीय श्री अभय प्रभाकर कांबळी यांनी आणि 'पानिपत' चे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटाद्वारे जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके संगीत-दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहेत. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचे पुत्र असल्यामुळे संगीत रक्तातच आहे. संगीतातील कुठलंही शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेताही ते उत्तम गायक आणि संगीतकारही आहेत. 'लक्ष्मीची पाऊले', 'पुत्रवती', 'विश्वविनायक', 'घराबाहेर', 'हृदयस्पर्शी' सारख्या अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव ते चित्रपटसंगीतापासून लांब राहिले होते. परंतु आता 'पानिपत' या भव्य-दिव्य चित्रपटाला ते संगीतबद्ध करीत आहेत. चित्रपटातील तीन गाण्यांचं ध्वनिमुद्रण झालंही असून त्यातील दोन गाण्यांना सुखविंदर सिंग आणि रिचा शर्मा या बॉलिवूडमधील प्रतिष्ठित गायकांचा आवाज लाभला आहे. सुखविंदर सिंग यांनी डॉ शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या 'सांडले मराठी रक्त, राखण्या तख्त...' गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर श्रीधर फडके यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.\nश्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशनल ची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित 'पानिपत', ज्याद्वारे संगीतकार श्रीधर फडके यांचे चित्रपट संगीतात पुनरागमन होत आहे.\nPrevious Article महाराष्ट्राचे महागायक 'आनंद शिंदे' प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nजेष्ठ संगीतकार 'श्रीधर फडके' यांचे \"पानिपत\" द्वारे पुनरागमन\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-shravan-festival-61723", "date_download": "2018-12-10T00:49:59Z", "digest": "sha1:DTDIXJET6MPR3QCR3AQWOIBZ5YHGW3PL", "length": 14796, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Shravan festival व्रतवैकल्यांचा महिना... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 जुलै 2017\nश्रावणासाठी आम्ही ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, नारळ, नागनरसोबाचा कागद, मंगळागौर पूजा, सत्यनारायण पूजा यांसारख्या विविध पूजासाहित्याच्या विक्रीसाठी अगोदरच ऑर्डर देतो. आमचा हा परंपरागत व्यवसाय आहे. श्रावणात हमखास या वस्तूंची मागणी होतेच. त्यामुळे अगदी दहा रुपयांपासून विविध वस्तू उपलब्ध आहेत.\n- जावेद शेख, विक्रेते\nपुणे - श्रावणी सोमवारचे व्रत, महादेवाला शिवामूठ, जिवती अन्‌ नागनरसोबाचे पूजन, नवविवाहितेचे मंगळागौर पूजन, सोळा सोमवारच्या व्रताचा प्रारंभ, श्रावणी शुक्रवारचे व्रत आणि घरोघरी होणारे धार्मिक कहाण्यांचे वाचन. गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्सव अन्‌ सार्वजनिक ठिकाणच्या आयोजिण्यात येणाऱ्या सत्यनारायण पूजा. उद्या सोमवारपासून (२४) व्रतवैकल्यांचा आणि धार्मिक सणउत्सवांचा श्रावण महिना सुरू आहे. यानिमित्ताने पावसाचे तुषार अंगावर झेलत धार्मिक पुस्तके, पूजा साहित्य खरेदीचा आनंद रविवारी पुणेकरांनी घेतला.\nआषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासही सुरू झाला आहे. श्रावणही सुरू होत आहे. यानिमित्ताने मठ-मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांची वेळपत्रके लागली आहेत. विशेषतः महादेवाच्या मंदिरांमध्ये लघुरुद्र, महारुद्राभिषेकांचे नियोजन ब्रह्मवृंदातर्फे करण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. श्रावणातील शुद्ध पंचमीला नागपंचमी, श्रीयाळ षष्ठी, नारळी पौर्णिमा (राखी पौर्णिमा), पिठोरी अमावास्या, बैलपोळा हे देखील सण-उत्सव आहेत. या महिन्यात गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार यांसारख्या विविध ग्रंथांचीही मठ-मंदिरांमध्ये पारायणे सोहळा आयोजिण्यात येतात. त्यामुळे धार्मिक पुस्तकांची दुकानांसहित भाजी मंडई, फुलबाजारतही मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली आहे. मंडई, तुळशीबाग परिसर, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतची धार्मिक पुस्तकांच्या दुकानात खरेदीसाठी नागरिकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. विशेषतः नागनरसोबाचा कागद, जिवतीचे पूजन, आघाडा, दूर्वा, फुलांची मागणी या महिन्यात प्रामुख्याने असते. त्यामुळे पूजा साहित्य, धार्मिक पुस्तकांची आवर्जुन खरेदी-विक्री होते. कापसाची माळावस्त्रे, सुपाऱ्या, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, विड्याची पाने, फळे, हळदी कुंकू, जानवी जोड या सारख्या विविध वस्तूंनी धार्मिक विधींकरिता हमखास लागतात. परिणामी, कोट्यवधींची उलाढाल या महिन्यात होत असते. छोट्या विक्रेत्यांच्या आघाडा-दूर्वा-फुलांच्या हातगाड्या दिसू लागल्या आहेत. विड्याच्या पानांच्या व्यापारी माजी नगरसेविका मदिना तांबोळी म्हणाल्या, ‘‘निंबगाव केतकी, जठार येथून विड्याची पाने येतात. श्रावणात धार्मिक कार्यक्रमांमुळे विड्याच्या पानांना मागणी असतेच असते. अडीचशे पाने असलेली एक टोपली या प्रमाणे दररोज सहा ते सात टोपल्या विड्याची पाने आम्ही विक्रीस आणतो. पण श्रावणात दुपटीने पानांची विक्री होते.’’\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील...\nवज्रेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रथम दर्शनी चौकशी अहवाल सादर\nवज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार...\nसदाची सायकल (श्रीकांत बोकील)\nसदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले....\nआळंदीत आजपासून कार्तिकी सोहळा\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संता��पुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nवज्रेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांकडून कडकडीत बंद\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच 3 करोड 22 लाख 85हजार 658 रुपयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18302", "date_download": "2018-12-09T23:56:47Z", "digest": "sha1:TURA5DPTPQEDLW56YGSIMI4GITYQ3XOW", "length": 3966, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिंगापूर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिंगापूर\nसिंगापूरच्या गप्पा वाहते पान\nसिन्गापूर बद्दल माहीती हवी आहे... लेखनाचा धागा\nमे 20 2014 - 7:43am फोतोग्राफेर२४३\nसिंगापूरमधे नोकरी व्यवसाय लेखनाचा धागा\nसिंगापूर ला स्थायिक होण्यासाठी ..... लेखनाचा धागा\nसिंगापूरमधली खादाडी लेखनाचा धागा\nसिंगापूरमधली खरेदी लेखनाचा धागा\nसिंगापुरातले माबोकर.... वाहते पान\nफोर्ट कॅनिंगाचा दरवाजा वाहते पान\nमे 7 2009 - 3:44am संकल्प द्रविड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61070", "date_download": "2018-12-10T00:05:19Z", "digest": "sha1:V4OG5QZSSFQAOJC7S4P4QEKDD2CLDWMH", "length": 48373, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुरोगामी - प्रतिगामी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुरोगामी - प्रतिगामी\nमराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले.\nपुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते. पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.\nया उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.\nएखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का आणि कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की व्यक्तीचे बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतले तर चांगले.\nमानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी - प्रतिगामी हा विचारभेद अथवा झगडा चिरंतन आहे. आहार निद्रा मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा प्रवृत्ती भेद असू शकणे शक्य आहे. अखिल मानवजातीचा विचार करताना ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा विचारभेद अथवा प्रवृत्तीभेद दिसतो आणि दिसत राहील. भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष अनेकदा झालाय असे दिसून येते. यातील काही महत्वाचे आणि भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारे संघर्ष आपण पाहू.\nवर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य कुलीन राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता. पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला. शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली. त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय\nज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यास सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोस करून टाकला असणार की बिचा-यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून त्यांनी नदीत आत्महत्या केली. सनातन्यांनी मुलांना वाळीत टाकले. तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्रकृत मराठी लोकभाषेत आणण्याचे बंडखोर कार्य याच ज्ञानदेवांनी केले. वेदांचे सार असणा-या श्रीमत्भगवतगीतेचे भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले एक मोठेच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रात भरपूर वाढला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.\nशिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच��या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच. डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मनाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला.\nसन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.\nटिळक, आगरकर, शाहू, फुले - काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून टिळकमहाराजांचे युग सुरु झाले. आचार विचार आणि कृतीने टिळक हे सनातनी ब्राह्मणच होते. आधी स्वातंत्र्य का आधी समाजसुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले.\nगांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली.\nआणीबाणी - इंदिराजींच्या वेळी आणीबाणी पूर्व काळात नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटले आणि विरुद्ध गेले. विद्यार्थ्यांची आंदोलने चालू झाली. विरक्त आयुष्य जगणा-या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे जनसंघी आणि सनातनी शक्ती एकजूट झाल्या. सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली. पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली पण असे कोणतेही आंतरराष्ट्रीय दडपण इंदिराजींवर नव्हते. या निवडणुकां नंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या. पण हि सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा जनसंघी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडले.\nराजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगड��� असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.\nपुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक आध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं खून करून सनातन्यानी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगलं आहे पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे.\nश्रुतिस्मृतिपुराणोक्ताने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन (Deviation) कट्टर वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत थोडेसेही, कृतीचे तर सोडाच - विचारांचेही स्वातंत्र्य, कोणालाही नाही, हाच सनातनधर्म आहे. सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्च वर्णीय लोक, तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन, सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात. मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.\nया दरम्यानच्या कालखंडात प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे. वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, सामान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटेल असे सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणे, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, देशप्रेमाची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर देशद्रोहाचा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदा नालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत.\nवरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही उलट अभिमानच वाटेल हे नक्की. प्रत्येकाने स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचे मानतो, आपले मानतो हे नक्की ठरवल्यास गोबेल्स प्रचाराला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायाने देशाला वाचवता येईल.\nपुरोगामी वा प्रतिगामी असे\nपुरोगामी वा प्रतिगामी असे कुठलेही टोक न गाठता तारतम्याने सुवर्ण मध्य साधून जगणारे अनेक असतात.\n आणीबाणी काळाविषयीचा भाग तितका पटला नाही.\nअन्यथा आणीबाणी उठवून निवडणुका\nअन्यथा आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर करण्याचे काय स्पष्टीकरण देता येईल\n) करूनही त्यांचे अनुयायीच आज प्रतिगामी विचारसरणी का बाळगतात ह्याचे विवेचन केले गेले तर बरे होईल.\nज्यांना प्रतिगामी म्हंटले जात आहे त्यांचा भौतिक विकास हा नक्कीच इतरांना ओरबाडून केला गेलेला असणार ह्याबद्दल आपण ठाम दिसता.\nवेगवेगळे संदर्भ लिहून एका विशिष्ट समूहाबाबत चीड निर्माण करणारे लेखन काहीही संदर्भ नसताना केले जाते ह्याचे आजकाल नवल वाटत नाही.\n'जगात दोनच प्रकारची माणसे असतात, एक आमच्यासारखी आणि एक आमच्या शत्रूपक्षातील' ह्या विचारसरणीला आपण प्रतिगामी म्हणायला कधी सुरू करूयात\nलेख खूप सुंदर आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होणारच ह्यात तीळमात्र शंका नाही.\n\"या जगात दोन प्रकारचे लोक\n\"या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे जगातील लोकांना दोन प्रकारांत विभागतात ते, व इतर\" - या फेमस वाक्याची आठवण झाली.\nलॉजिक काही पटले नाही भारतातील बहुसंख्य लोक हे एकाच वेळेस धार्मिक, दैववादी, कर्मविपाकसिद्धांतवादी, तसेच सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्षही आहेत. गांधीजी हे तर त्याचे मोठे उदाहरण होतेच पण बाकी देशही ��ाधारण तसाच आहे.\nबाकी ब्राह्मणांना उगाच धरून धोपटले आहे ते सोडा.\nआणीबाणी स्वतःहून उठवली म्हणून आधी लावलेली बरोबर होती हे अजब लॉजिक आहे. मग चीन सुद्धा हल्ल्यानंतर स्वतःहून परत गेले होते. त्यांचाही हल्ला काहीतरी रास्त कारणाने होता का\nखर्‍या पुरोगाम्यांशी माझा अधूनमधून वाद होत असतो, पण त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे. कोणत्याही परंपरेला/सनातनी गोष्टीला त्यांचा विरोध \"कारण त्यातून माणसांना इजा होते, अन्न/पैसे वाया जातात, निसर्गाची हानी होते\" वगैरे स्पष्ट कारणाने असतो व तो विरोध जातीधर्मविरहित असतो. प्रत्येक गोष्ट पारखून पाहण्याच्या सवयीने झालेला असतो.\nपण असे लोक संख्येने अत्यंत कमी आहेत. त्यापेक्षा प्रचंड संख्येने आहेत ते इतर लोकांच्या नजरेत आपण पुरोगामी आहोत अशी प्रत्येक सोशल नेटवर्कच्या प्रत्येक पोस्टवरून स्वतंत्रपणे पूर्ण खात्री पटली पाहिजे अशा हट्टाने लिहीणारे हट्टी पुरोगामी . मग ते करायला बराच आटापिटा करावा लागतो. म्हणजे समजा मुस्लिम समूहातून कोणी काही देशविरोधी किंवा इन जनरल निषेध करण्याजोगे केले, की आधी त्याचा उल्लेखच टाळायचा. केलाच, तर त्याबरोबर \"पण सर्वच धर्मातील अतिरेकी वाइटच. हिंदू अमुक अमुक, ब्राह्मण तमूक, गांधीहत्या...\" वगैरे आणले की मग त्यांना हायसे वाटते. यांची आणखी एक सहज दिसणारी सवय म्हणजे इतर पुरोगामी सर्कल्स मधून वर आलेले विचार स्वतः स्वतंत्ररीत्या शहानिशा न करता आपलेसे करणे व ते सिद्ध सत्य आहे अशा थाटात आणखी पुढे फिरवणे. एखादी अशी पोस्ट्स कोणीही लिहू शकतो. पण अशा पॅटर्न्स च्या अनेक पोस्ट्स दिसल्या तर सहज ओळखू येतो हट्टी पुरोगामीपणा.\n<<<<शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच.>>>>>\nहे लिहिलंच आहे तर याचा पुरावा सुद्धा द्या. याचा अर्थ असा घ्यायचा का, कि शिवाजी महाराज , संभाजी महाराज , शाहू महाराज सनातन्यांसमोर घाबरले\n<<<<<राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.>>>>>>\nतुम्ही ठार वेडे आहेत हे सिद्धच झालं. काँग्रेस काय खुद्द सोनिया गांधी पण ह्याला शुद्ध वेडेपणा म्हणेल. तामिळ इलम च्या लोकांना कोर्टाने शासन दिलेला आहे. मग कोर्ट सुद्धा YZ आहे का का कोर्टात सुद्धा सनातनी न्यायाधीश बसले आहेत का कोर्टात सुद्धा सनातनी न्यायाधीश बसले आहेत १० वर्ष काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी काहीच केला नाही का ते पण सनातन्यांना घाबरतात \nफारएन्ड , मस्त पोस्ट ..\nफारएन्ड , मस्त पोस्ट ..\nदूरान्त व प्रांजल केळकर -\nदूरान्त व प्रांजल केळकर - पोस्ट्स आवडल्या.\nलेख आवडला.अत्यंत वास्तववादी आणि सच्चेपणा असणारे निर्भिड लिखान आवडले.\nशिवाजी महाराज त्यांच्या राज्यभिषेकाला झालेला विरोध याबद्दल एक सविस्तर लेख येउ द्या ताम्हनकर साहेब.\nमूळ भारतीय समाज सहिष्णू आहे\nमूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते.\nअनुमोदन. आता हे फक्त भाजप वाले करतात का पुढल्या निवडणुकी आधी प्रतिपक्ष काय करणार आहे\nया सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.\nकोणत्याही परंपरेला/सनातनी गोष्टीला त्यांचा विरोध \"कारण त्यातून माणसांना इजा होते, अन्न/पैसे वाया जातात, निसर्गाची हानी होते\" वगैरे स्पष्ट कारणाने असतो व तो विरोध जातीधर्मविरहित असतो. प्रत्येक गोष्ट पारखून पाहण्याच्या सवयीने झालेला असतो.\nफक्त मुस्लिम धर्मियांच्या ज्या कारवायांनी माणसांना इजा पोचते त्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद भारतात कुणाकडे नाही. हिंदूंना काय, कुणिहि येऊन झोडपावे, त्यांना त्याची लाज नाही. विशेषतः हिंदूच या झोडपण्यात पुढाकार घेतात.\nखरी अडचण अशी की ढोंगी लोकांची, स्वार्थसाधू लोकांची संख्या भारतात खूप जास्त झाली आहे, म्हणजे टक्केवारी इतर देशांपेक्षा कमी असेल, पण एकूण लोकसंख्या खूप असल्याने त्यांची संख्या पण खूप होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/14-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-18-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-09T23:33:42Z", "digest": "sha1:ZJVEY3E5CUKAX3CMIOPKX34G3QEXCH2F", "length": 17400, "nlines": 159, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ\nजगभर धोका निर्माण केलेल्या गोवर व रुबेला या प्राणघातक रोगावर नियंत्रणासाठी जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेचे नियोजनासाठी दिनांक 3 व 4 ऑगस्ट 18 रोजी कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणाले की, या मोहिमेसाठी आारोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, खाजगी वैदयकीय व्यवसायीक, लोकप्रतिनिधी , माध्यमे यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे असे कार्यशाळेच्या मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना नमुद केले. जागतिक आरोग्य संघटनेचे, सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत खैरनारे कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक होते.\nप्रस्ताविकात बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे म्हणाले की, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव पाटील, सभापती आरोग्य समिती, डॉ. रवि शिवदास, मु.का.अ यांच्या मार्गदर्शना खालील करण्यात आले आहे. मोहिम यशस्वी होणेसाठी बिनचुक मायक्रोप्लॅन, प्रसार, प्रचार, वातावरण निर्मिती आवश्यक आहे असे नमुद केले. जिल्हयातील अंदाजे 10 लाख 50 हजार बालकांना या मोहिमेत गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.\nकार्यशाळेस डॉ सी जि शिंदे प्रायार्य कुटूबं कल्यान प्रशिक्षण केंद, डॉ डि. सी. केंम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक, कांेल्हापूर, डॉ विलास देशमूख निवासी वैद्वकिय अधिकारी सि पी आर हास्पीटल, डॉ एफ.ए. देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ डि.एस. थोरात, वैद्वकिय अधिकारी रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, शासकिय वैदयकिय महाविदयालय कोल्हापूर व पी एस एम विभागाचे डॉ हेमंत खैरनारे सर्वेलन्स मेडिकल ऑफीसर, जागतिक आरोग्य संघटना, लायन्स क्ल्ब रोटरी क्लब व आयूर्वेदिक संघटना प्रतिनिधी, डॉ हेंमत भारती अध्यक्ष इंडियन असोशिशन ऑफ पेडीयाट्क्सि, सर्व तालूका आरोग्य अधिकारी जिल्हयातील सर्व वैदयकिायअधिक्षक व सर्व वैछयकिय अधिकारी उपस्थित होते\nगोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. जो मुख्य: बालकांमध्ये होतो सन 2016 च्या आकडेवारीनूसार गोवर आजारामुळे जवळपास 49200 मुले सपूंर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यमुखी पडतात. रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक आजार आहे. जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तीनां देखाील होतो. परंतू जर गर्भवती स्त्रीयांना रुबेला या आजारांचा संसर्ग झाला तर या मूळे अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष जसे अंधत्व बहिरेपणा आणि ़हदयविकृती होवू शकते. हे बालक जन्मजात रुबेला सिंडोम (सीआरएस) म्हणून ओळखले जाते असे बालक त्या कुटूंबासाठी, समाजासाठी सुध्दा ओझे लादल्यासारखे आहे\nभारत सरकारणे सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. या साठी भारत सरकार टप्याटप्याने गोवर रुबेला ही लस विविध राज्यामधिल नियमित लसरकरण कार्यक्रमाध्ये समाविष्ट करीत आहे. 14 नोव्हेबंर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गाोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या माहिमे अतंर्गत कोल्हापूर जिल्हयातील 9 महिने ते 15वर्षा पर्यंतच्या वयोगटातील एकूण (लोकंसखेच्या 30 टक्के) लाभार्थीचे लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित केलेलंे आहे. या पैकी काही लाभार्थ्‌ीना जरी या मोहिमेआगोदर गोवर रुबेला लस दिलली असेल तरी सुध्दा त्याना हा अतिरिक्त डोस दयायचा आहे. मोहिमेसाठी निर्धारित करणेत आलेल्या वयोगटातील 9 महिने ते 15 वर्षापर्यंत एकूण लाभार्थी पैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाना-या विद्यार्थ्यापैकी आहेत.\nगोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शासकिय व खाजगी शाळेमध्ये अगंणवाडी केंद्र आरोग्य उपकेंद्र तसेच सर्व प्रा आ केद्राध्ये व लसीकरण सेवा सत्राच्या ठिकाणी 4 ते5 आठवडयाच्या कालावध्ीामध्ये घेण्यात येणार आहे. या माहिमेमध्ये शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग गृह विभाग माहीती व प्रसारण विभाग रेल्वे विभाग पंचायत राज विभाग ई विभागांचा सहभाग महत्वाचा आहे. मोहिम यशस्वी करणेसाठी ग्रामीण व नागरी विभागामध्ये 100 टक्के लाभार्थीनां लसीकरण करणे आश्यक आहे\nगोवर रुबेला लसीकरण ज्ल्हिास्तरीय कार्यशाळा दि. 03 व 04 ऑगष्ट 2018 रोजी आयोजित करणेत आली होती. या वेळी त्यानी 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकाना मिझल रुबेला जंग पुकारणर योध्ये (MR Warriers) घोषित करुन सर्व विभागांनी सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी जिल्हयातील सर्व शासकिय व सर्व खाजगी शाळानी तसेच शाळाभाळय मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या बालकांना मिझल रुबेला डोस घेणसाठी पालकानी प्रोत्सहित करावे व गोवर रुबेला विरुध्द लढा जिंकण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-09T23:47:18Z", "digest": "sha1:5RH67MWR64IIPICENSF24DNBVHN4KRDK", "length": 16132, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारूची बॉटल भेट | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जी��घेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pune संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारू���ी बॉटल भेट\nसंभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारूची बॉटल भेट\nपुणे, दि. ११ (पीसीबी) – सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात आज (गुरुवारी) आंदोलन करून दारुची बॉटल भेट दिली.\nसर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.\nया पुस्तकावरुन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुच्या बॉटलसह धडक दिली. संतप्त कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, आयुक्त रजेवर असल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पीएला दारुची बॉटल देत या घटनेचा निषेध केला.\nPrevious articleमुंबईत मोदींच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले\nNext articleआरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गो���ेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपिंपरीत कत्तलीसाठी गाय आणि वासराला घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक\nपिंपळेनिलखमधील साई कवडे या लहानग्या गिर्यारोहकाला धनंजय ढोरे, अमित पसरनीकरांकडून तीन...\nपिंपरी, दापोडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nडेक्कन येथील नदी पात्रात रिक्षाचालकाचा खून\nपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/father/word", "date_download": "2018-12-10T00:01:44Z", "digest": "sha1:JPBYIBUAYKO4YVEHXARPWB2OL33SIDSH", "length": 8330, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - father", "raw_content": "\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nओवी गीते : आई बाप\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह १\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह २\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ३\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ४\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ५\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ५\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ६\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nआई बाप - संग्रह ७\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nओवी गीते : सासरचे आप्तेष्ट\nसासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.\nसासू सासरे - संग्रह १\nसासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.\nसासू सासरे - संग्रह २\nसासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.\nसासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.\nn. सौवीर देश का एक राजकुमार, जो जयद्रथ के भाइयों में से एक था जयद्रथ केद्वारा किये गये द्रौपदीहरण के समय, अर्जुन के द्वारा यह मारा गया [म. व. २४९.१०] \nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/jio-institute-institution-of-eminence-tag-mns-students-wings-attacks-modi-government/articleshow/64943256.cms", "date_download": "2018-12-10T01:11:17Z", "digest": "sha1:XDICSH4MLCBWABDZZLMIKOBT7EW4INMT", "length": 11314, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: jio institute institution of eminence tag mns students wings attacks modi government - जिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली | Maharashtra Times", "raw_content": "\nजिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली\nरिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला 'गुणवत्तासंपन्न' असं प्रशस्तिपत्र देण्यावरून मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर असताना, आता मनविसेनंही सरकारची खिल्ली उडवली आहे.\nजिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली\nरिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला 'गुणवत्तासंपन्न' असं प्रशस्तिपत्र देण्यावरून मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर असताना, आता मनविसेनंही सरकारची खिल्ली उडवली आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवली असून, ती सापडल्यास कळवा आणि ११ हजार रुपयांचं बक्षीस मिळवा, असं उपरोधिक आवाहन मनविसेनं केलं आहे.\nजिओ इन्स्टिट्यूटला ‘गुणवत्तासंपन्न’ शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर ट्विटर आणि सोशल मीडियावर चौफेर उपरोधिक झोड उठवली जात असून, मोदी सरकारची खिल्ली उडवण्यात येत आहे. भाजपनं पुन्हा एकदा मुकेश आणि नीता अंबानी यांना फायदा पोहोचवला असल्याची टीका करत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. अस्तित्वातच नसलेल्या संस्थेला असा दर्जा देण्यामागचे निकष सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. आता मनविसेनंही सरकारची खिल्ली उडवत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना लक्ष्य केलं आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवली आहे. ती सापडल्यास कळवा आणि ११ हजार रुपये बक्षीस मिळवा, असं उपरोधिक आवाहन मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केलं आहे. जिओ इन्स्टिट्यूट सापडली नाही तर, जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 'इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स'मध्ये (आयओई) समावेश करावा, अन्यथा जावडेकरांविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली...\nThailand cave rescue: 'किर्लोस्कर'चा मदतीचा हात...\nधोकादायक फांद्��ा कापणार केव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/3-shameful-cases-australian-cricketers-1839", "date_download": "2018-12-10T00:15:29Z", "digest": "sha1:B7NFCGEENUVDHHKE3R3IGTAVMRINOL2M", "length": 7140, "nlines": 44, "source_domain": "www.bobhata.com", "title": "क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने खाल्ली अशी ३ वेळा माती !!", "raw_content": "\nक्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने खाल्ली अशी ३ वेळा माती \nसमजा, क्रिकेट मध्ये बदमाशी करण्याचा विश्वचषक असता तर तो जिंकण्याचा मान कायमस्वरूपी ‘ऑस्ट्रेलिया’ला मिळाला असता हे कालच्या ‘बॉल टँम्परींग’च्या प्रकरणात पुन्हा एकदा सिद्ध झाले. बॉल टँम्परींग, स्लेजिंग या सारख्या अखिलाडू कृत्यांसाठी कांगारू जगभर प्रसिद्ध आहेत, पण सर्वसाक्षी कॅमेरा सगळं पाहातच असतो. त्यांच्या क्रिकेट कुकर्माचा पाढा वाचावा तेवढा कमीच आहे. पण आम्ही तुमच्या समोर आज काही मोजकेच नमुने ठेवतो आहे.\n१९८१ साली मेलबर्न येथे झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना त्याकाळात गाजला तो अंडरआर्म बॉलिंगमुळे. न्यूझीलंडला या सामन्यात ६ रन्स हवे होते आणि शेवटच्या बॉलला ऑस्ट्रेलियन कॅप्टनने बॉलरला अंडरआर्म बॉलिंग करण्यास सांगितली. अंडरआर्म बॉलिंगमुळे न्यूझीलंडला सिक्स मारून सामना जिंकता येऊ नये म्हणून हा प्रकार करण्यात आला होता. या घटनेनंतर क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली.\n२. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून अपशब्द\nऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर ‘स्लेजिंग’ बद्दल अनेकदा आरोप केला जातो. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्ध्याला शिव्या देऊन, टोमणे मारून किंवा धमकावून त्याचं लक्ष विचलित करणे. असाच एक किस्सा घडला होता भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याच्या दरम्यान. भारतीय गोलंदाज श्रीनाथने ‘रिकी पाँटिंग’ला बाउन्सर बॉल टाकला. या बाउन्सरमुळे रिकी पाँटिंग’ला किरकोळ दुखापत झाली. खेळात अश्या घटना घडतच असतात पण त्याने याचा बदल घेण्यासाठी श्रीनाथ ला शिव्या देण्यास सुरुवात केली. या घटनेला खिलाडू वृत्तीने न घेता रिकी पाँटिंग अरेरावी वर उतरला होता.\n३. जावेद मियादाद आणि डेनिस लिली यांच्यातील वाद\n१९८१-८२ च्या सालात ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा कसोटी सामना एका एका वादामुळे रंगला. जावेद मियादाद आणि डेनिस लिली यांच्यात थेट हाणामारी पर्यंत वाद गेला होता. मियादाद धावा घेण्यासाठी ज��त असताना लिली मध्ये आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद थांबणार इतक्यात लिली ने जावेद मियादादला लाथ मारली. याच्या उत्तरादाखल मियादादने मारण्यासाठी लगेचच आपली बॅट उचलली. लिली वर बॅट उगारलेला मियादादचा फोटो क्रिकेट इतिहासातील एक वादग्रस्त आणि यादगार फोटो ठरला.\nयाला कांगारूंचे माकडचाळे म्हणायचं का \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-women-suicide-63678", "date_download": "2018-12-10T01:01:14Z", "digest": "sha1:EAGVNURJ7COM6UZUCER7P5X6PVMV5XRV", "length": 12052, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news women suicide विळीने गळा चिरून महिलेची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nविळीने गळा चिरून महिलेची आत्महत्या\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nपुणे - गणेश पेठेत एका विवाहितेने विळीने गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघड झाला. या महिलेने प्रथम गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.\nसोमा बोप्पादत्ता जाना (वय 24, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसह गणेश पेठेतील भामा सोसायटीत भाडेतत्त्वावर राहत होती. तिचे पती सराफाकडे कारागीर म्हणून काम करतात.\nपुणे - गणेश पेठेत एका विवाहितेने विळीने गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघड झाला. या महिलेने प्रथम गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.\nसोमा बोप्पादत्ता जाना (वय 24, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसह गणेश पेठेतील भामा सोसायटीत भाडेतत्त्वावर राहत होती. तिचे पती सराफाकडे कारागीर म्हणून काम करतात.\nरविवारी मध्यरात्री सोमा या घरी एकट्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रथम पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी विळीने गळा चिरून आत्महत्या केली. रात्री पती घरी आल्यानं���र त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर फरासखाना पोलिस घटनास्थळी पोचले. काही महिन्यापूर्वी सोमा यांचा गर्भपात झाला होता. त्या पुन्हा गर्भवती होत्या, पुन्हा गर्भपात करावा लागेल, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.\n\"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती...\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4376", "date_download": "2018-12-10T00:38:27Z", "digest": "sha1:MWDJLGJAPCQVOYOVLD4RW25ONO44I5F7", "length": 3336, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तंदुरी चिकन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंदुरी चिकन\nअन्नं वै प्राणा: (७)\nमेरा काट कलेजा दिल्ली, ले गयी काट कलेजा दिल्ली\nमेरी जान भी ले जा दिल्ली\nससुरी काट कलेजा दिल्ली\nमुई दिल्ली ले गई...\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://wayam.in/about-wayam.html", "date_download": "2018-12-10T00:26:32Z", "digest": "sha1:6CWIBG2FLWX7ZXXYQEU72RRV52Z3JEIK", "length": 7792, "nlines": 68, "source_domain": "wayam.in", "title": "‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मासिक आहे. दर्जेदार साहित्य", "raw_content": "\n‘वयम्’चे बोधवाक्य - ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’\n‘ वयम् ’ विषयी\nअहम् आवाम् वयम् हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. ‘वयम्’ या खास किशोरांसा वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होते. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.\nशालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाईट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणा-या आणि रंगीत संगणक वापरणा-या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाईनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या संपादक – शुभदा चौकर आहेत.\n‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे आणि अभिनेती मृणाल कुलकर्णी. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, शमसुद्दिन अत्तार असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत.\nसलग पाचही वर्षांत ‘वयम्’ दिवाळी अंकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.\n‘वयम्’ - ब्रँड अॅम्बेसेडर\nबातम्या आणि चालू घडामोडी\n‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार\nबालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर\nमराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/piles/", "date_download": "2018-12-10T00:11:46Z", "digest": "sha1:4GTXZ5GTFNISWIHGIAOFS2WBWEPKWC3T", "length": 29725, "nlines": 213, "source_domain": "healthmarathi.com", "title": "मुळव्याध - कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nमूळव्याध माहिती मराठीत :\nमूळव्याध यालाच ‘पाईल्स’ किंवा ‘hemorrhoids’ असेही संबोधले जाते. आज बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा.\nमूळव्याध हा आजार बैठे काम करणा-या लोकांमध्ये विशेष करून आढळतो. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. सामान्यता गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाली आहे, अशीचं प्रत्येक रुग्णाची भावना असते. मात्र गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात. यामध्ये फिशर, भगंदर, मलाव���्टंभ (Constipation) आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्ये होत असतात.\nमुळव्याध हा आजार दोन प्रकारांत मोडला जातो.\n1) अंतर्गत मुळव्याध 2) बाह्य मुळव्याध\nयालाच इन्टर्नल पाईल्स असे म्हणतात. आतील बाजूस झालेल्या मूळव्याधीमध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होतात तसेच तेथील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होतो. गुदद्वाराच्या आतील बाजूस प्रभावित झालेल्या रक्तवाहिन्या फुगतात त्यामुळे सूज व वेदना रोग्याला जास्त जाणवते. या आजारात प्राथमिक लक्षणं जास्त नसतात. शौचास साफ न होणं असं एक लक्षण असतं; परंतु वेदना, दाह कमी असतो. या व्याधीमध्ये शौचासोबत रस्त जाणं जास्त वेळा आढळतं.\nयामध्ये मलत्याग करताना रोग्याला जास्त जोर द्यावा लागतो. त्या कारणास्तव रोग्याला खूप वेदना होतात. तसेच गुद्द्वाराला खाजणे, आग होणे, रक्तस्त्राव होणे या लक्षणांना सामोरे जावे लागते. आतील बाजूस मांसल गाठ तयार होऊन रोग्याला मलत्याग करण्यास कठीण जाते. काही गर्भवतींमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जास्त जोर द्यावा लागल्यास अशा स्त्रियांनाही मूळव्याध होण्याची संभावना असते. या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये रोगी बध्दकोष्ठतेने त्रस्त असतो. तसेच अशा रुग्णांना खाली बसल्यानंतर त्रास होतो.\nगुदद्वाराच्या बाह्य भागामध्ये म्हणजे अगदीच गुदद्वाराजवळ होणारे मुळव्याध खरेतर आतील मुळव्याधीच्या नसा जास्त फुगून त्या गुदद्वाराच्या बाहेेर येऊ लावातात व त्यातच बाह्य मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारात वेदना व दाह अत्याधिक असतो. रुग्णाला बसण्यासही त्रास होतो. या प्रकारच्या रोग्यांच्या गुद्द्वाराला मोठमोठ्या आकाराचे मांसल गुच्छ जाणवतात. या प्रकारात वेदना, आग, खाजणे, रक्तस्त्राव अशा प्रकारच्या लक्षणांना रोग्याला सामोरे जावे लागते.\nमुळव्याधीच्या लक्षणानुसार मुख्य चार अवस्था करता येतील.\nअवस्था 1 : वेदना कमी, क्वचित दाह, खाज होणे अशी लक्षणं या अवस्थेत असतात.\nअवस्था 2 : शौचाच्या वेळी वेदना होणे, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव होणं, शौचास आग- खाज होणं, टोचल्यासारखे दुखणं अशी लक्षणं असतात. शौचाच्या वेळी गुदप्रदेशी मोड आल्याप्रमाणे जाणवते. ते बाहेर आलेले मोड शौचानंतर आपोआप जागेवर जातात.\nअवस्था 3 : शौचाच्या वेळी भयंकर, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव, आग होणं, खाज येणं, टोचल्यासारखं दुखणं ही लक्षणं वा���तात. या अवस्थेतील रोग्याला शौचाच्या वेळी बाहेर येणारे मुळव्याधीचे मोड हातानं दररोज आत ढकलावे लागतात.\nअवस्था 4 : या अवस्थेमध्ये वरील लक्षणं वाढतात आणि मुळव्याधीचा बाहेर येणारा भाग हातानं ढकलूनही आत जात नाही.\nआयुर्वेदात मूळव्याधीचे दोन प्रकार वर्णिले आहेत. विना रक्तस्राव (मोडाची मूळव्याध-शुष्क अर्श) आणि रक्तस्रावासहित (रक्ती मूळव्याध-रक्तार्श).\nबध्दकोष्ठता (Constipation) – मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बध्दकोष्ठता. पोट व्यवस्थीत साफ न होणे तसेचं मलाचा खडा धरणे म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणूनच बध्दकोष्ठता असलेल्या रुग्णांनी वेळीच त्यावर उपचार घ्यावेत. बध्दकोष्ठतेमुळे गुद्धवाराच्या रक्तवाहिनीला अडथळा निर्माण होतो व तेथील रक्तवाहिन्या कमजोर होत जातात. त्या कारणानेच मूळव्याध ही व्याधी निर्माण होते.\nबैठी जीवनशैली – बैठे काम करणा-या लोकांमध्ये, व्यायामाचा अभाव असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या लोकांमध्ये सुरुवातीला बध्दकोष्ठता होऊन त्याचे रुपांतर मूळव्याधीमध्ये होऊ लागते.\nअयोग्य आहारामुळे – तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे, चहा-कॉफी अतिप्रमाणात पिणे, अवेळी जेवण यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो व मूळव्याधीस आमंत्रण मिळते.\nमूळव्याधवर आयुर्वेदात अनेक गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. मुळव्याधीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार केले पाहिजेत. कारण हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. मूळव्याधीचा त्रास म्हणजे, धड सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही.. मात्र यावर आत्ता उपलब्ध आहे आमची मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका. अनेक रुग्ण हे मूळव्याधीचा त्रास असूनही संकोचपणामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत. अशाने आजार हा वाढतच जातो. यासाठी आम्ही हे उपयुक्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यायोगे आपण मूळव्याधीवर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत मूळव्याधीवरील औषधांची माहिती दिली आहे.\nहा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी कृपया आपण ह्या सुविधेचा लवकरात लवकर उपयोग करून घ्या.\nमूळव्याधवरील औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ आजचं डाउनलोड करा व मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळवा.\nमूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका :\nयामध्ये खालील माहिती दिली आहे –\n• मूळव्याध सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे\n• ‎उपयुक्त घरगुती उपायांची माहिती\n• ‎मूळव्याध रुग्णाचा आहार कसा असावा\n• ‎मूळव्याधीचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.\nकेवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.\nPaytm द्वारेही आपण पेमेंट करू शकता..\nयासाठी आमच्या 8805442769 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 8805442769 या Whatsapp नंबरवर paytm पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.\nडेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..\nआपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.\nअल्पावधीतच हजारो लोकांनी पुस्तक डाउनलोड केले असून माहिती उपयुक्त ठरल्याबद्दल अनेकांनी इमेल पाठविले आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया –\nसचिन, फलटण जि. सातारा\nमला मूळव्याधीचा त्रास होत होता. अनेक उपचार करून पाहिले. तेवढ्यापुरते बरे वाटायचे आणि थोड्या दिवसात पुन्हा त्रास होऊ लागायचा. या पुस्तिकेतून मला पाळावयाचे पथ्ये यांची माहिती मिळाली. त्रास वाढवणारी कारणांची माहिती मिळाली. याशिवाय डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधे दिली आहेत. त्याचा खूप उपयोग होत आहे.\nअशोक, घोरपडी जि. पुणे\nडॉक्टरांनी पुस्तिकेत दिलेली औषधे घेत आहे. खूप चांगला फरक पडत आहे. मला मूळव्याधीतुन रक्त येत होते. सात दिवसातच रक्त पडण्याचा त्रास कमी झाला. मूळव्याधीत घ्यावयाचा आहाराची फायदेशीर माहिती मिळाली.\nतीन वर्षापासून मला मूळव्याधीचा त्रास होत आहे. पोटही साफ होत नव्हते. शौचाच्या वेळी भयंकर वेदना होत होत्या. डॉक्टरांनी पुस्तिकेत दिलेली औषधे घेतल्यापासून पोट साफ होत आहे. मोडांना आलेली सुजही कमी झाली आहे. त्रास वाढू नये म्हणून घ्यावयाची काळजी यांची माहिती मिळाली.\nमी माझ्या त्रासावर होमिओपॅथी, आयुर्वेदिक अनेक घरगुती उपाय कर���न पाहिले. पण त्रास काही कमी होत नव्हता. या पुस्तिकेतून मला उपयुक्त माहिती मिळाली. सध्या सांगितलेली औषधे घेत आहे. योग्य पथ्य पाळत आहे. सूज व खाज कमी झाली आहे. मूळव्याधीचा त्रास कमी झाला आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क साधा :\nतज्ज्ञ डॉक्टरांकडून मुळव्याधीच्या त्रासावर योग्य उपचार घेण्यासाठी खालील फॉर्ममध्ये आपली समस्या लिहा.\nकधीपासून मूळव्याध त्रास होत आहे\nकाही दिवसापासून त्रास होत आहेसहा महिन्यांपासून त्रास होत आहेएक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासूनचा त्रास\nशौचावाटे रक्त पडते का\nदररोज पोट साफ होते का\nयापूर्वी कोणकोणते उपचार करून पाहिले\nआयुर्वेदिक उपचारऑपरेशन किंवा एलोपॅथी उपचारहोमिओपॅथीघरगुती उपायकोणतेही नाही\nमूळव्याधविषयक अन्य काही त्रास किंवा प्रश्न असल्यास येथे लिहा.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nरजोनिवृत्ती – मेनोपॉज मराठीत माहिती (Menopause in Marathi )\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nगर्भलिंग निदान कायदा व गर्भपात मराठीत माहिती (PCPNDT Act)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्क��ोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/11/blog-post_20.html", "date_download": "2018-12-10T00:18:03Z", "digest": "sha1:B5A5G6NZ3HFIPK2G2JGMR5TYECPVFNJD", "length": 5924, "nlines": 34, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: जीटीडीसीतर्फे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी बोट क्रुझ सहलीचे खासआयोजन", "raw_content": "\nजीटीडीसीतर्फे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी बोट क्रुझ सहलीचे खासआयोजन\nपणजी, १८ नोव्हेंबर – टाटा कॅन्सर रिसर्च मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजितकेलेल्या मांडवी नदीवरील सँटा मोनिका येथील खास क्रुझचा आनंद लुटला.\nकर्करोग झालेल्या व त्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार घेणारी २८ मुले गुरुवारी आपल्या पालकांसह मडगाव येथे तीन दिवसीय सहलीसाठी दाखल झाली.\nसुट्टीचा एक भाग म्हणून त्यांनी देवळे, चर्च, समुद्रकिनारे यांना भेट दिली आणि मांडवी नदीतील बोट क्रुझचा आनंद घेतला.\nकेंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या खास विनंतीवरून जीटीडीसीने या क्रुझचे आयोजन केले होते.\nजीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि पीआरओ दीपक नार्वेकर यांनी मुले व त्यांच्या पालकांचे सँटा मोनिकावर स्वागत केले. केंद्रीय मंत्री, ओएसडी श्री. सुरज नाईक, जीटीडीसीचे सहाय्यक व्यवस्थापक – क्रुझएस, श्री. सुरेंद्र सावंत, जीटीडीसीच्या अधिकारी श्रीमती मनिषा शिरोडा आणि श्री. निलेश नाईक देसाई यांनी याप्रसंगी उपस्थित राहूनसँटा मोनिकावरील उपक्रमांचे समन्वय केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्वयंसेवकही यावेळेस हज�� होते.\nश्रीमती स्वाती म्हात्रे, ज्यु. पीआरओ आणि श्री. संतोष शेरवडे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पब्लिक रिलेशन्स टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे इतर अधिकारीहीयावेळेस उपस्थित होते.\nमुलांसाठी जीटीडीसीने सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.\nजीटीडीसीचे अध्यश्र श्री. दयानंद सोपटे यांनी ही आपला पूर्ण पाठिंबा देत मुलांना आरामदायी आणि आनंदी वास्तव्याचा अनुभव घेता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/rajnikanth-marathi-bio/", "date_download": "2018-12-10T00:24:19Z", "digest": "sha1:GPZQPFQYXLZSZMUKZLTAGU4IM2QRF3PR", "length": 21490, "nlines": 175, "source_domain": "marathimotivation.in", "title": "रजनीकांत याचं प्रेरक जीवन चरित्र(Marathi biography)- A-to-Z-मराठी", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जीवन चरीत्र अभिनेता रजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)\nरजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)\nशीवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.\nरजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत.\nरजनीकांत ह्यां���ा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी ते सर्वात लहान आहेत.\nत्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.\nबंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयांत ते नाटकात भाग घेत. येथेच शिवाजीराव मधला एक कलाकार जन्माला आला.\nबस कंडक्टर ते सुपरस्टार\n१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी कुली आणि कारपेंटर सारखी वेगवेगळी कामं केली. नंतर त्यांना बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम मिळाले. पण अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती.\nअसाच एका दिवशी त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट ची जाहिरात बघितली, मग काय त्यांच्यातला अभिनेता गप्प बसेना. ते घराचांचा विरोध असतांना, राज बहादूर या मित्राच्या मदतीनेे चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.\nमद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये एका नाटकांत त्यांना के.बालचंद्र या तमिळ डिरेक्टर ने बघितलं, आणि त्यांना तमिळ शिकण्याचा सल्ला पण दिला. शेवटी के बालचंद्र यांनीच रजनीकांत यांना त्यांचा तामिळ ड्रामा फिल्म अपुर्वा रांगनगाल मध्ये एक लहानसा रोल दिला. हाच रजनीकांत यांचा डेबू फिल्म होय.\nसुरुवातीला रजनीकांत याना लहानसहान ते पण निगेटिव्ह रोल्सच मिळाल असत. त्यांनी 4 वर्षात 4 वेगळ्या भाषांमध्ये 50 सिनेमे केले ते पण तरी त्यांना फारसे यश कुठे मिळाले नाही. 1980 मध्ये डॉन या हिंदी सिनेमा च्या तमिळ रिमेक बिल्ला साठी रजनीकांत याना लीड रोल ऑफर मिळाली. या सिनेमाने त्यांना चांगलं नाव मिळवून दिल.\nइथून त्यांचे सिनेमे एका पाठोपाठ एक हिट झाले, आणि ते तमिळ सुपरस्टार झाले. त्यांचा बॉलिवूड मध्ये अंधा कानून हा पहिला सिनेमा होय. हळूहळू ते बॉलिवूड मध्ये पण त्यांची पकड मजबूत करत गेले.\nव्यक्तिगत जीवन / लग्न\nरजनीकांत यांचा पत्नीचे नाव लता रंगचारी असे आहे. ज्या एथिराज कॉलेज च्या विद्यार्थिनी होत्या, त्यानी कॉलेज मॅगझीन साठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. 26 फेब्रुवारी 1981 मध्ये तिरुपती येथे त्यांचं लग्न झालं.\nरजनीकांत आपल्या कुटुंबा सोबत\nआज त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. यात ऐश्वर्या यांचं लग्न धनुष या तमिळ सुपरस्टार सोबत झाले आहे. लता हे ‘द आश्रम’ नावाची शाळा चालवतात.\nदक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही.\nते भारतातील व आशिया खंडातील (‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.\nरजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.\nगौरव, पुरस्कार आणि सन्मान\n२००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.\nजर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअर ने सन्मानीत.\nजपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतीक चित्रपटातील योगदानाबद्दल.\nटाईम्स मॅगझीन ने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे\n६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.\n९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.\n१० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.\nमहाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.\nभारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.\nरजनीकांत यांच जीवन चरित्र आपल्याला खूप काही शिकवून जात. ते अगदी कुली च काम करत आज सुपर स्टारच्या थाटात राहतात. त्यांनी आपल्या ध्येयाला चिकटून राहत जे हवे आहे ते मिळवायची धमक दाखवली. हे एवढं सगळं करायला त्यांना किती परिश्रम करावं लागले असतील हे आपण विचार करू शकतो.\nरजनीकांत तुमच्या माझा सारखे सामान्य दिसतात. या मुळे एक चांगला अभिनेता असून बरेच वर्षे त्यांचा दुर्लक्ष केलं गेलं. पण रजनीकांत यांनी आपल्या कलेच्या जोरावर सर्वांना त्याचा कडे लक्ष द्यायला भाग पडलं.\nरजनीकांत यांनी आजपर्यंत असे काही गोष्टी केलेलं आहेत जे दुसरं कोणी केलं नाही म्हणून तर त्यांचा वर खूप विनोद होतात ज्यात ते काहीही असंभव करू शकतात. असा हे प्रेरणा दाई व्यक्तिमत आज पण सगळ्यांच्या मना वर राज करतात.\nNote: हा लेख विकिपीडिया आणि तत्सम वेबसाईट वरून माहिती घेऊन लिहला गेला आहे. तरी तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कंमेन्ट करून नक्की कळवा आणि या वेबसाईट ला सपोर्ट म्हणून शेर आणि लाईक करा धन्यवाद…\nPrevious articleअल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T00:18:27Z", "digest": "sha1:CVAC7KDWZ7VWCDPCJSC3ASOQDRNBHDCV", "length": 16305, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण न��र्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh नेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप\nनेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप\nनवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्हिजन २०२२ सादर केला. तसेच विरोधक हे हताश आणि हतबल झाले आहेत, असा टोलाही लगावत आम्ही पुनरागमन करणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. विरोधकांकडे न नेता आहे, न निती आणि रणनितीचाही अभाव आहे. त्यामुळे विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी नकारात्मक राजकारण सुरू केले आहे, असाही आरोप त्यांनी केला.\nआज (रविवार) कार्यकारिणीच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव सर्वसहमतीने मंजूर कऱण्यात आला. या प्रस्तावाणध्ये २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’चे व्हिजन पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. न्यू इंडियाचा उल्लेख करत हे मिशन पूर्णत्वास आल्यास देशात न कोणी गरीब असेल आणि ना ही कोणी बेघर, असा विश्वास व्यक्त केला.\nजगातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा गणना केली जाते, असे जावडेकर यांनी सांगितले. साडेचार वर्षांच्या कार्यकाळानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात हे एकमेव असे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. यावेळी पक्षाच्या विविध राज्यातील प्रमुखांनी आपल्या राज्यातील अभियान आणि कामांचा अहवाल सादर केला.\nPrevious articleकाँग्रेसच्या ‘भारत बंद’मध्ये शिवसेना सहभागी होणार नाही – संजय राऊत\nNext articleनेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप\nराम मंदिराची आम्ह�� भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nमराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका; तर राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\nरहाटणीत बदनामीची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nचाकणमध्ये तरुणीकडे पैशांची मागणी करत लगट करण्याचा प्रयत्न; पोलीस शिपाई निलंबित;...\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराहुल गांधी कोकेनचे सेवन करतात; त्यांची डोप टेस्ट करा- सुब्रमण्यम स्वामी\nमुख्य सचिव मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्यासह ११ आमदारांना नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7844", "date_download": "2018-12-10T00:26:40Z", "digest": "sha1:377T3GMSA5CBTXAGTI3JNMIO2WJZZVMV", "length": 3870, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द... : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द...\nइकडून तिकडे नेती वाहून\nनाही कधीही हमाल रे\nशब्द मोकळे खुशाल रे\nशब्द नेमके अर्था दाविती\nकधी ना लावी गुर्‍हाळ रे\nकुणीही करु दे अर्थ अनर्थी\nलाऊ न घेती किटाळ रे\nकितीही मोठा अर्थ बांधिती\nशब्द केवढे विशाल रे\nउलगडून तो दावित असता\nहोती आपण रुमाल रे\nकधीही ना बेताल रे\nआपण अपुल्या जागी र्‍हाती\nहे मुलखाचे खट्याळ रे\nरंगत आणिती जीवनात या\nशब्द नुसती धमाल रे\nरंग न अंगा लावून घेती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d3300-242mp-18-55mm-70-300mm-black-price-pqxKk0.html", "date_download": "2018-12-09T23:53:00Z", "digest": "sha1:VZLO6WECCG33IQUXZUEXKI3IP3OWIP3K", "length": 13292, "nlines": 299, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक नवीनतम किंमत Mar 07, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 44,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअ��ुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन :24.2 Megapixels\n( 4996 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nनिकॉन द३३०० 24 २म्प 18 ५५म्म & 70 ३००म्म ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiwater-scaricity-satara-maharashtra-8006", "date_download": "2018-12-10T00:33:43Z", "digest": "sha1:YN6WFUR3IP5EGX3AHT7H65AP5P4A7Q7T", "length": 15461, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,water scaricity in satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nसातारा जिल्ह्यात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nमंगळवार, 8 मे 2018\nसातारा ः जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर या पाच तालुक्‍यांतील १८ गावे ५८ वाड्यावस्त्यांवर १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.\nजिल्ह्यात कमालीची उष्णता वाढली आहे. माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर तालुक्‍यांतील गावांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nसातारा ः जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर या पाच तालुक्‍यांतील १८ गावे ५८ वाड्यावस्त्यांवर १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.\n���िल्ह्यात कमालीची उष्णता वाढली आहे. माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर तालुक्‍यांतील गावांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nमाण तालुक्‍याला टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक सहा टॅंकरद्वारे १० गावे आणि ४४ वाड्यावस्त्यांवरील ११ हजार ६१० लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्‍यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ करावी लागत आहे.\nखटाव तालुक्‍यातील पाच गावे व ११ वाड्यावस्त्यांवरील तीन हजार ९३८ लोकसंख्येस तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव, पाटण व महाबळेश्वर तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.\nयामध्ये कोरेगाव तालुक्‍यात एक गाव व एका वाडीवस्तीवरील १३२५ लोकसंख्येस एका टॅंकरद्वारे, पाटण तालुक्‍यातील दोन वाड्यावस्त्यावरील २४३ लोकसंख्येस दोन टॅंकरद्वारे व महाबळेश्वर तालुक्‍यातील दोन गावांतील १५५२ लोकसंख्येस एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nसंरक्षित पाण्यासाठी नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीटंचाईचा फटका येथील जनावरांनाही बसू लागला आहे.\nमहाबळेश्वर पाणीटंचाई प्रशासन सातारा\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल��हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.chawadi.com/listings/", "date_download": "2018-12-10T00:35:09Z", "digest": "sha1:G5WUXARSTDMONRGYTWDGHZJPX5DOTGBR", "length": 19317, "nlines": 202, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Listings - <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nसेवाभावी संस्था ,एन जी ओ ट्रस्ट , साठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रकल्प अहवाल ,आयकर नोंदणी , तसेच कृषी पूरक .कृषी आधारित उद्योग , प्रक्रिया उद्योग ,एनएचबी प्रकल्प अहवाल ,बँक कर्जासाठी लागणारे ���्रकल्प अहवाल बनवून मिळतील. प्रत्येक महिन्याला एनजीओ प्रशिक्षण कार्यक्रम सुविधा आहे. अॅॅग्रीकल्चर सेक्टर कृषी आधारित तसेच कृषी पूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग गटशेतीचे डी.पी.आर. उदा. डेअरी, पोल्ट्री, शेळी मेंढी पालन, कालवड संगोपन, डाळ मील, ऑईल मील, दुध प्रक्रिया, खाद्यान्न प्रक्रिया, शासकीय अनुदान, बँक कर्ज प्रकरणासाठी लागणारे प्रकल्प अहवाल. एन. जी. ओ. सेक्टर विविध सामाजिक, शेक्षणिक, सेवाभावी संस्थासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजने अंतर्गत विविध प्रकल्प अहवाल, आयकर सवलती...\nओपन बंगलो प्लॉट ची सर्व सुख सुविधांसह नवीन स्कीम ,कुंजीरवाडी,ता. हवेली, जि. पुणे .\nआपणांसाठी हिंदपार्थ डेव्हलपर्स निर्मित निकिता पार्क घेऊन येत आहे ओपन बंगलो प्लॉट ची सर्व सुख सुविधांसह नवीन स्कीम. आजच आपला प्लॉट बुक करा.... त्वरा करा.... थोडेच प्लॉट शिल्लक .. \"हिंदपार्थ डेव्हलपर्स मधील आपली गुंतवणूक म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्याची परतवणूक\" . वैशिष्ट्ये : 1.प्रदूषण विरहित पर्यावरण 2.२४ तास सेक्युरिटी वॉचमॅन 3.जोखीमरहित प्लॉट 4.संपूर्ण लोकवस्तीमध्ये प्लॉट 5.क्लिअर टायटल प्लॉट 6.नजदिकच्या काळात गावठाण हद्दीतील प्लॉट (प्रोपोज्ड गावठाण एन ए प्लॉट ) 7.निसर्गरम्य पर्यावरण 8.प्ले ग्रुप,नर्सरी,Jr.KG,Sr.KG शाळेचे प्लॉट मध्येच नियोजन सुख सोयी सुविधा: 1.भव्य दिव्य स्वागत कमान 2.प्रत्येक प्लॉटला पाण्याचे वेगळे कनेक्शन सुविधा 3.अंतर्गत २० फीट प्रशस्त डांबरी रस्ता 4.रस्त्याच्या दोन्ही बाजूने फळांची झाडे...\nकरपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी तेल्या, लाल्या, पिवळे पणा *या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा\nअशी घ्या पिकांची काळजी..... करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी तेल्या, लाल्या, पिवळे पणा *या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा...  प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:- १. प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात. २. फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते. ३. पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते. फायदे ... १.नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी,माल चांगला व भरपूर मिळतो. २.झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते. ३ पिकांची अन्नद्रव���यांची कमतरता भरून निघते.पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते. ४. मालाचे वजन,फुगवण , तजेलदारपणा...\nखरच चावडी माहिती मिळण्याचे बेस्ट माध्यम आहे.\nचावडी कडून योग्य वेळी मिळालेल्या माहितीमुळे माझ्या पोल्ट्री व्यवसायास तब्बल ५ लाख शासकीय अनुदान (सबसिडी ) मिळाली.\nचावडी कडून योग्य वेळी मिळालेल्या माहितीमुळे माझ्या पोल्ट्री व्यवसायास तब्बल ५ लाख शासकीय अनुदान (सबसिडी ) मिळाली.\nमी चावडीत डाळ मिल चे ट्रेनिंग घेतले . योग्य रित्या पूर्ण माहिती दिली जाते.\nमी चावडीत डाळ मिल चे ट्रेनिंग घेतले . योग्य रित्या पूर्ण माहिती दिली जाते.\nआम्ही कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला , खूप छान.. माहिती नव्हते कांदा एवढ्या ठिकाणी वापरला जातो. प्रत्येकांनी खरच हे...\nआम्ही कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला , खूप छान.. माहिती नव्हते कांदा एवढ्या ठिकाणी वापरला जातो. प्रत्येकांनी खरच हे प्रशिक्षण घेतले पाहिजे.\nआम्हाला ट्रेनिंगसाठी अॅॅडमिशन मिळाले.\nआमचे Digital Marketing Workshop आहे.त्यासाठी चावडीच्या माध्यमातून ट्रेनिंग साठी client मिळाले.चावडी मुळे आता सर्व सोपे झाले आहे.\nआमचे Digital Marketing Workshop आहे.त्यासाठी चावडीच्या माध्यमातून ट्रेनिंग साठी client मिळाले.चावडी मुळे आता सर्व सोपे झाले आहे.\nचावडीद्वारे माझ्या कंपनीला चांगली फ्रांंन्चायझी मिळाली.\nमाझी LED Bulb ची कंपनी असून मला फ्रान्चायझी सुरु करायच्या होत्या.चावडीद्वारे ते अगदी सोपे झाले.कारण चावडी ने त्याची जाहिरात केल्यामुळे...\nमाझी LED Bulb ची कंपनी असून मला फ्रान्चायझी सुरु करायच्या होत्या.चावडीद्वारे ते अगदी सोपे झाले.कारण चावडी ने त्याची जाहिरात केल्यामुळे मला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nतुमचा बिजनेस वाढत नाही कारण कदाचित तुम्ही सुद्धा हीच चूक करताय..\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्स\nवयाच्या 65 वर्ष खचून न जाता अपयशाला न घाबरता या माणसाने उभारली जगातली सगळ्यात प्रसिद्ध फुड चेन…\nतुमचा बिजनेस वाढत नाही कारण कदाचित तुम्ही सुद्धा हीच चूक करताय..\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्स\nवयाच्या 65 वर्ष खचून न जाता अपयशाला न घाबरता या माणसाने उभारली जगातली सगळ्यात प्रसिद्ध फुड चेन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/pexels-photo-66463/", "date_download": "2018-12-09T23:28:55Z", "digest": "sha1:R3HBJNTHIFVHUHCCPBRL2USCDRAJN632", "length": 6387, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "pexels-photo-66463 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nकुळीथ डाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Horse gram nutrition)\nडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nनवजात बाळाची काळजी कशी घ्यावी मराठीत माहिती (Baby care in Marathi)\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nत्वचेला खाज सुटणे : कारणे आणि उपाय (Skin Itching in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-control-lalya-khurkut-disease-5641?tid=168", "date_download": "2018-12-10T00:42:36Z", "digest": "sha1:IULMWY25MJZ2EUMU5XMXSWQ5BLGVENQY", "length": 14718, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, control of lalya khurkut disease | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नो���िफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे\nगो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.\nसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.\nरोगाची लक्षणे म्हणजे जनावराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते.\nजनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.\nपायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.\nरोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.\nरोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा. रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.\nरोगी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल, रोगप्रसार टळेल.\nसर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.\nसंपर्क : ०२४२६- २४३३६१\n(गो संशोधन व विकास प्रकल्प,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)\nएक���्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nइतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावेगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...\nकोंबडीखताचा वापर कसा करावामशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...\nगोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nफळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nकरवंदाची लागवड कशी करावीकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nपेरू लागवड कशी करावीपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nनारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...\n��ाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावेसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...\nजांभूळ लागवड कशी करावीदापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/water-pollution-marathi-pdf-book-download/", "date_download": "2018-12-09T23:29:54Z", "digest": "sha1:LU4N7SHHZBJWCHXLQXPKCN44V3HD3HU5", "length": 17884, "nlines": 165, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Water Pollution in Marathi pdf Book Download - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nजलप्रदूषण विषयी माहिती खाली संक्षिप्तपणे दिली आहे आपणास जलप्रदूषणविषयी सर्व अद्ययावत माहिती हवी असल्यास आमचे पुस्तक डाउनलोड करा यामध्ये सर्व माहिती दिली आहे.\n‘जल प्रदूषण मराठी’ ह्या पुस्तकमध्ये खालील सर्व माहिती समाविष्ट केली आहे :\n• पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय\n• ‎जल प्रदूषणाचे प्रकार\n• ‎जल प्रदूषणाची कारणे\n• ‎जल प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम\n• ‎आरोग्य आणि जलप्रदूषण\n• ‎जल प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना\n• ‎जल प्रदूषण उद्दिष्ट\n• ‎भूमिगत जल प्रदूषण आणि त्याची कारणे\n• ‎जल प्रदूषण कसे तपासले जाते\n• ‎जल प्रदूषण विषयक कायदे\n• ‎स्वच्छ भारत अभियान आणि जलप्रदूषण\n• जल प्रदूषण Statistical Data ही सर्व माहिती APP मध्ये दिली आहे.\nआमचे ‘जल प्रदूषण’ विषयक पुस्तक ही आपण 50 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये आपणास ही सर्व माहिती मिळेल. पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. पुस्तक आपणास pdf स्वरूपात उपलब्ध होईल.\nबेसिक माहिती पुढे दिली आहे सर्व माहितीसाठी आमचे जल प्रदूषण विषयक पुस्तक डाउनलोड करा –\nजगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 % च पाणी पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपुन वापरणे गरजेचे तर आहेच त्याशिवाय पिण्यायोग्य पाण्यात प्रदुषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे.\nजलप्रदुषणाची सामान्य कारणे –\nअनेक कारणांद्वारे जल प्रदुषण होत असते,\n◦ औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे,\n◦ सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याणे,\n◦ रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्याने,\n◦ पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,\n◦ कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,\n◦ जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,\n◦ रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्यांच्या विसर्जनामुळे,\nजलप्रदुषणाने होणारे दुष्परिणाम –\n◦ जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, विसूचिका (Cholera), मलेरिया, खोकला, सर्दि यासरखे रोग उत्पन्न होतात.\n◦ रासायनिक पदार्थ युक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.\n◦ जल प्रदुषण थांबवणे,\n◦ औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सुचना करणे, रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.\n◦ सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरणे.\n◦ शेडूमातीच्या मुर्ती आणि नैसर्गीक रंग वापरुन सणांचा सात्विक आनंद लुटणे, जलप्रदुषण करणे टाळणे,\n◦ पाणी उकळवून पिणे.\nआपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खलील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास पुस्तक पाठवून दिले जाईल.\nहे ही वाचा – वायू प्रदूषण माहिती प्रकल्प मराठीतून\nहे सुद्धा वाचा :\nकाकडी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Cucumber Health Benefits)\nबाळाची वाढ आणि विकास मराठीत माहिती (Baby Development)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nजीवनदायी आरोग्य योजना मराठीत माहिती (Jeevandayee Yojana in Marathi )\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nचिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nकॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/beyond-visual-range-missile-1785862/", "date_download": "2018-12-10T00:26:35Z", "digest": "sha1:RUUKNOJSSRRVSUY2MGAVAGGRKDRIITKP", "length": 15715, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र | Beyond visual range missile | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nहवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र\nहवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र\nलढाऊ विमानांच्या हवेतील लढती दृश्यमानतेच्या सीमेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज\nआधुनिक लढाऊ विमानांच्या विकासामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील लढाऊ विमानांच्या हवेतील लढती किंवा डॉगफाइट्स मागे पडल्या आहेत. त्यावेळी मशिनगन आणि कॅनन ही लढाऊ विमानांवरील मुख्य शस्त्रे होती आणि त्यांचा पल्ला मर्यादित असल्याने विमान शत्रूच्या विमानाच्या जवळ घेऊन जाणे भाग असे. मात्र पुढे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित झाल्यानंतर या जुन्या पद्धतीच्या विमानांच्या डॉगफाइट्स मागे पडल्या. आता लढाऊ विमानांच्या हवेतील लढती दृश्यमानतेच्या सीमेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) बनल्या आहेत.\nअमेरिकेचे एआयएम-९ साइडवाइंडर हे बरेच जुने, मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेच्या नौदलाने त्यांच्या विमानांसाठी १९५०च्या द���कात हे क्षेपणास्त्र विकसित केले. नंतर ते अमेरिकी हवाई दलानेही स्वीकारले. साइडवाइंडर क्षेपणास्त्र १९५६ साली अमेरिकी सेनादलांत सामील झाले आणि आजतागायत त्याच्या विविध सुधारित आवृत्ती कार्यरत आहेत. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र फारसे प्रभावी नव्हते. मात्र नंतर त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. सध्या ते २७ देशांच्या सेनादलांत कार्यरत असून आजवर विविध युद्धे आणि संघर्षांत साइडवाइंडरनी एकूण २७० विमाने पाडली आहेत.\nसाइडवाइंडर हे नाव वाळवंटातील एका विषारी सापाच्या नावावरून घेतले आहे. हा साप त्याच्या बाजूच्या दिशेने वळत प्रवास करतो. त्यामुळे त्याला साइडवाइंडर म्हणतात. साइडवाइंडर क्षेपणास्त्र ध्वनीच्या अडीचपट वेगाने प्रवास करत ३५ किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. त्याचे वजन साधारण ८५ किलो असून त्यावर ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन प्रकारची स्फोटके बसवली आहेत. त्याला विमान किंवा हेलिकॉप्टरवरून डागता येते आणि ते शत्रूची विमाने किंवा हेलिकॉप्टर पाडू शकते.\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसाराला सोव्हिएत युनियनच्या स्कड क्षेपणास्त्राने जसा हातभार लावला तशीच भूमिका साइडवाइंडरने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसारात निभावली. चीन आणि तैवान यांच्यात १९५८ साली संघर्ष उसळला होता. त्यात तैवानकडे अमेरिकी एफ-८६ सेबर आणि चीनकडे सोव्हिएत मिग-१७ विमाने होती. त्या संघर्षांत एकदा तैवानी सेबरने चीनच्या मिगवर अमेरिकेने पुरवलेले साइडवाइंडर क्षेपणास्त्र डागले. मात्र क्षेपणास्त्राचा स्फोट न होता ते मिगवर तसेच रुतून राहिले. त्यासह मिग तळावर व्यवस्थित परतले. चीनच्या ताब्यातील साइडवाइंडर सोव्हिएत युनियनने हस्तगत केले आणि त्याची नक्कल करून (रिव्हर्स इंजिनीअरिंग) व्हिम्पेल के-१३ नावाचे क्षेपणास्त्र तयार केले. त्याला नाटो संघटनेने एए-२ अटॉल असे नाव दिले. त्यावरून सोव्हिएत युनियनने पुढील हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली.\nसाइडवाइंडरवरून जर्मनीने आयरिस-टी, ब्रिटनने फायरस्ट्रीक, फ्रान्सने मॅजिक, इस्रायलने पायथॉन, ब्राझिलने पिरान्हा ही क्षेपणास्त्रे विकसित केली. अमेरिकेने त्यापुढील एआयएम-७ स्पॅरो हे क्षेपणास्त्र तयार केले. ते हवेतून हवेत ७० किमीपर्यंत मारा करू शकते. अमेर���केने १९७०च्या दशकात एआयएम-५४ फिनिक्स हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तयार केले. त्याचा पल्ला १९० किमी आहे. अमेरिकेचे एआयएम-१२० अ‍ॅमराम (अ‍ॅडव्हान्स्ड मिडियम रेंज एअर टू एअर मिसाइल) हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते ध्वनीच्या चौपट वेगाने १८० किमीपर्यंत मारा करू शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=21", "date_download": "2018-12-10T00:44:31Z", "digest": "sha1:WY2W5OXHF6ALW7UQWQV2JPQR2OYUYF4U", "length": 14652, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 22 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nसामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत\nअर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्‍या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी स��क्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.\nएच आय व्ही प्रतिबंध\nRead more about सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत\nबँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nबँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.\nबँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nRead more about बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nआंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nRead more about इच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nRead more about इच्छा मरण कायदेशीर असावे का \nयुपीए (काँग्रेस) सरकारचा गेल्या १० वर्षाचा लेखाजोखा. प्रगती / जैसे थे की अधोगती\nयुपीए (काँग्रेस) सरकारचा गेल्या १० वर्षाचा लेखाजोखा.\nअसं म्हणतात की चित्र शब्दांपेक्षा खूप जास्त सांगतात. ही काही चित्रच देतो म्हणजे मला त्यावर खूप लिहावे लागणार नाही.\nGDP ग्रोथ पहिल्या काही वर्षात GDP ग्रोथ व्यवथित झाली. पण आता ती ग्रोथ म्हणावी तेवढी होत नाही. इअर ऑन इअर ग्रोथ अचानक गेले काही वर्षे घसरली. ह्या लिंक वर गेल्यावर भारतावर सर्च करा. भयान चित्र दिसेल. अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला ह्याची भयानता किती आहे ते सहज कळेल. वल्डबँकेचा टेबल. i\nहे एक चित्र सध्याच्या आपल्या इकॉनॉमी ग्रोथ ट्रेन्डचे.\nRead more about युपीए (काँग्रेस) सरकारचा गेल्या १० वर्षाचा लेखाजोखा. प्रगती / जैसे थे की अधोगती\nकंपनीचे व्हेरिफिकेशन कसे करावे\nआम्हाला एका जागेत गुंतवणूक करायची आहे.. जागा कोकणात आहे ज्यावर कंपनी स्वतः काही झाडे लावुन देईल..\nमला फक्त एवढीच शंका आहे की कंपनी जेन्युअन आहे की नाही , जागा त्या कंपनीच्याच नावावर आहे का हे कसे तपासता येईल, अजुन काही व्हेरिफिकेशन करावे लागेल का\nप्लीज मदत करा लवकर.\nRead more about कंपनीचे व्हेरिफिकेशन कसे करावे\nमराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक��कांबद्दल चिंतन\nजगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.\nRead more about मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन\nअन्न सुरक्षा कायदा आणि रेशनींग PDS (Public Distribution System)\n२७ फेब्रुवारीच्या टाईंम्सला आलेली बातमी,\nGovt spends Rs 3.65 to deliver Re 1-worth food; 57% of subsidized food doesn't reach beneficiaries (सरकार १ रू किंमतीचे अन्न वितरीत करण्यासाठी रू ३.६५ खर्च करते; सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्‍या लाभाधिकार्‍यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही)\nसरकारने नेमलेल्या संस्थेने केलेल्या पहाणी मध्ये अश्या बर्याच बाबी पुढे आल्या आहेत, उदा ,\n१) ३६% अन्न धान्य हे PDS मधुन काढून घेतले जाते.\n२) शासकीय अधिकार्याच्या आपसातील co-ordination च्या आभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे.\nआज रेडीफ मधे वाचलेल्या बातमीनुसार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/event/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0-birthday/", "date_download": "2018-12-09T23:36:21Z", "digest": "sha1:BY2GLCPGWBWKUZI6LKKZLL6GAWOXUFZA", "length": 6438, "nlines": 149, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "डॉ. कुणाल खेमनार-Birthday | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोज���त उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/marathi-language-golden-vyogar-1502", "date_download": "2018-12-09T23:22:10Z", "digest": "sha1:KRHDWRXMYMVJRV3M55ZYR4REXDL66EXR", "length": 6914, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "काय आहे व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड्स ? वाचून मराठीचा अभिमान वाटेल राव !!!", "raw_content": "\nकाय आहे व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड्स वाचून मराठीचा अभिमान वाटेल राव \nपृथ्वी बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचे अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे १९७७ साली अवकाशात सोडलेले व्हॉयेजर १ व २ हे यान. यांना ‘व्हॉयेजर प्रोग्रॅम’ म्हणतात. पृथ्वीपासून कोसो दूर हे मानवरहित यान आजही अंतराळातील माहिती पृथ्वीवर पोहोचवत आहेत. सौरमाला, गुरु, शनी, युरेनस, नेपचून इत्यादी दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी यांचा वापर होतो. ह्या वर्षी व्हॉयेजर प्रोग्रॅमला सुरुवात होऊन ४० वर्ष पूर्ण झाली आहेत.\nमंडळी या यानांची खासियत म्हणजे यांच्यावर बसवण्यात आलेली ‘व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड्स’ अर्थात सोनेरी तबकडी. परग्रहावरील माणसांना पृथ्वीवरील गोष्टींची ओळख करून देण्यासाठी या रेकॉर्ड्स मध्ये अनेक प्रकारचे आवाज रेकॉर्ड करण्यात आले आहेत. पक्षांचे आवाज, रेल्वेचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, इत्यादी. यात अवाजांबरोबरच पृथ्वीवरील ५५ भाषांमधल्या शुभेच्छा देखील सामील आहेत. मंडळी, अभिमानाची गोष्ट म्हणजे यात मराठी भाषेचा देखील समावेश आहे.\nही शुभेच्छा आहे : “नमस्कार. ह्या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या जन्मी धन्य व्हा.”\nशुभेच्छांशिवाय या रेकॉर्ड्स मध्ये जगातील निवडक संगीताचा सुद्धा समावेश आहे. यातही मराठीने बाजी मारलीये राव. भारतातून फक्त एक गाण्याची रेकॉर्ड यात सामील आहे. आणि ती आहे 'केसरबाई केरकर' यांचा आवाजातील 'जात कहाँ हो अकेली गोरी' हे गीत. आहे की नाही कमाल \n५५ भाषांमध्ये जगभरातील प्राचीन भाषांपासून आजच्या काळात बोलल्या जाणाऱ्या निवडक भाषांचा समावेश आहे. दक्षिण आशियाई भाषात मराठी बरोबरच हिंदी, बंगाली, गुजराती, उर्दू, पंजाबी, कन्नड, ओरिया, सिंहली, नेपाळी, राजस्थानी, तेलगु अश्या १२ भाषांचा समावेश आहे. याखेरीज पृथ्वीला समजून घेण्यासाठी ११६ छायाचित्र या रेकॉर्ड्स बरोबर जोडली आहेत ज्यांच्या मार्फत पृथ्वीबाहेरील लोकांना पृथ्वी कशी आहे ते समजून घेता येईल.\nही सगळी माहिती आणि रेकॉर्ड्स तुम्ही व्हॉयेजर च्या वेबसाईटवर पाहू शकता.\nमंडळी जगात ६००० पेक्षा जास्त भाषा आहेत, एकट्या भारतात अनेक भाषा बोलल्या जातात पण त्यातून मराठीची निवड होणे हे खरच अभिमानास्पद आहे.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8915.html", "date_download": "2018-12-10T00:32:45Z", "digest": "sha1:VASK5CDNELU4XFQXHV73SLQRHX3RQV2O", "length": 15628, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९७ - राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९७ - राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nमहाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजारवर्षांपूवीर् शालिवाहन कुळात गौतमी यानावाची एक प्रभावशाली ' आई ' होऊनगेली. सातकणीर् शालिवाहन हा तिचा पूत्र. पैठणचा सम्राट. तो स्वत:ला अभिमानाने अन् कृतज्ञतेने म्��णवून घेत असे ' गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन '. नाशिक आणि पुणे परगण्यांत असलेल्या लेण्यांमधील शिलालेखांत या मायलेकांचे उल्लेख सापडतात. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने.\nजिजाऊसाहेबांच्या बद्दलची कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत. पण साधार तर्काने व परिस्थितीजन्य पुराव्यांनी हे चरित्र आपल्या मन:पटलावर उत्तम ' फोकस ' होते. इ.१६ 3 ० ते 33 पर्यंतचे शिवाजीराजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मामिर्कआहेत. त्यातील एक उल्लेख असा आहे की , आपल्या सौंगड्यांच्याबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळताहेत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन् राजे म्हणताहेत , ' हे किल्ले आपले. आपण येथे राज्य करू. ' इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन् राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांप्रमाणेच घोडदौड करताना दिसते.\nआपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही सतत चचेर्त चवीने चघळताना दिसतो. तो म्हणजे शिवाजीमहाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरक्षर होते त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना वास्तविक महाराज निरक्षर होते. त्यांना सहीसुद्धा करता येत नव्हती हा आरोपच पूर्ण खोटा आहे. हा आरोप ग्रँट डफ यांच्यापासून डॉ. यदुनाथ सरकारांपर्यंत अनेक इतिहासकारांनी केला आहे. महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच ,मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे आहे. तो खोटा आहे. आता तरमहाराजांच्या हस्ताक्षारांनी लेखनसीमा केलेली किती तरी पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडले आहेत. त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. अविद्येने मतिजाते , मति विना गती जाते , गतिविना सर्वस्व जाते हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते , हे अभ्यासकांच्या लक्षात येते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली.\nशिवाजीमहाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंत:चक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना , अशी स्वप्ने , अशा आकांक्षा ते पाहात होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यांत घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊनच शिकायची असं ठरविलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव.\nम्हणूनच आज (इ. स. २००५ अन् पुढेही) आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगतआकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगतआकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र अन् म्हणूनच महारुद हनुमानाचाही अभ्यास. नारळ फोडण्याकरता नव्हे , शंभरापैकी पस्तीस मार्क मिळवून पास होण्यासाठीही नव्हे , तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात. सूर्यबिंब गाठण्याइतकी झेपघेण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी. टागोर , विवेकानंद , रामन , डॉ. भाभा , राजा रविवर्मा , योद्धा अब्दुल हमीद , अन् आजही आपल्या पुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम अर्मत्यसेन , रविशंकर , भारतरत्न लता मंगेशकर , डॉ. विजय भटकर , शिल्पकार सदाशिव साठे अशी कर्तृत्त्वाचे शतसूर्य शोधिताना शतआतीर् धन्य होत आहेतच ना\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एकच महान महाभारत आपल्यापुढे उभे आहे.\nजिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. पाहा पटते का. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडविलं. हाती छिन्नी- हातोडा घेतला तो प्रखर बुद्धिचा अन्सुसंस्काराचा , राजसंस्काराचा , स्वत: राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन् राजरणनीतीचे मार्ग हारविले. स्वत: न्याय आणिराज्���कारभार केला. नंतर आपण स्वत: राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन् राजांच्या अनुपस्थितीत , विशेषत: आग्ऱ्याच्याभयंकर संकट काळात , स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वत: पाहिला. अगदी चोख.\nकुठेही काहीही कमी न पडू देता. अन् नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनीराज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पाहा आपण : इ. स. १६७० पासून पुढे याच क्रमाने जिजाऊसाहेबांचे जीवनचरित घडत गेले की नाही गोष्टी सांगेन युक्तिच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते. मोह , लोभ , उपभोग , सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वत:ला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंड्ये यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनिवत् जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल , तर तो भगवा रंगच द्यावा लागेल.\nसत्ता , संपत्ती , तारुण्य , सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते , उद्या संपते. शिल्लक राहतो तो त्याचा ' कसा उपयोग केला ' तो इतिहास.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.btcamo.com/mr/products/military-caps-berets/", "date_download": "2018-12-10T00:05:12Z", "digest": "sha1:3R4YCL2YY4LYYFAYRORMJMHHQHBDU75F", "length": 9708, "nlines": 246, "source_domain": "www.btcamo.com", "title": "सैन्य कॅप्स आणि Berets पुरवठादार आणि फॅक्टरी - चीन सैन्य कॅप्स आणि Berets उत्पादक", "raw_content": "\nलष्कर झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर वाळवंट क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर राखाडी क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर बर्फ क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही सागरी क्लृप्ती फॅब्रिक\nसशस्त्र दलाच्या क्लृप्ती फॅब्रिक\nसीमा गार्ड क्लृप्ती फॅब्रिक\nनवीन शैली क्लृप्ती फॅब्रिक\nगणवेश व कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक\nअ���ा त-हेचे कापड विणणे / ड्रिल / चकचकीत सुती किंवा लोकरी कापड फॅब्रिक\nऑक्सफर्ड / Cordura फॅब्रिक\nपॉपलिनचे कापड / शर्ट फॅब्रिक\nसैन्य / पोलीस एकसमान\nMiltary एकसमान / जाकीट\nसैन्य / पोलीस शर्ट\nसैन्य / पोलीस अर्धी चड्डी\nपोलीस जाकीट / एकसमान\nडोक्यावरुन अंगात चढवायचा स्वेटर\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्करी बूट / बूट\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्कर झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर वाळवंट क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर राखाडी क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर बर्फ क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही सागरी क्लृप्ती फॅब्रिक\nसशस्त्र दलाच्या क्लृप्ती फॅब्रिक\nसीमा गार्ड क्लृप्ती फॅब्रिक\nनवीन शैली क्लृप्ती फॅब्रिक\nगणवेश व कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक\nअशा त-हेचे कापड विणणे / ड्रिल / चकचकीत सुती किंवा लोकरी कापड फॅब्रिक\nपॉपलिनचे कापड / शर्ट फॅब्रिक\nऑक्सफर्ड / Cordura फॅब्रिक\nसैन्य / पोलीस एकसमान\nMiltary एकसमान / जाकीट\nसैन्य / पोलीस शर्ट\nसैन्य / पोलीस अर्धी चड्डी\nपोलीस जाकीट / एकसमान\nडोक्यावरुन अंगात चढवायचा स्वेटर\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्करी बूट / बूट\nलष्कर झाडीचा प्रदेश लढणे टोपी\nसैन्य काळा लेदर बूट\nसैन्य बेडूक रणनीतिकखेळ गणवेश\nओमान लष्करी गुलाबी ripstop क्लृप्ती फॅब्रिक\nनायलॉन कापूस multicam Camo ripstop फॅब्रिक\nफॅशन kryptek क्लृप्ती फॅब्रिक\nअमेरिकन सैन्य शैली झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nजर्मनी वाळवंट Flecktarn क्लृप्ती फॅब्रिक\nसैन्य कॅप्स आणि Berets\nऑलिव्ह हिरवा सैन्य सैनिक टोपी\nMulticam काळा सैन्य रणनीतिकखेळ टोपी\nMulitcam लष्करी लढणे टोपी\nसैन्य झाडीचा प्रदेश रणनीतिकखेळ टोपी\nडिजिटल Camo सैन्य लढणे टोपी\nगडद नौदल निळा सुरक्षा रक्षक टोपी\nस्वस्त लष्करी झाडीचा प्रदेश सैनिक टोपी\nलष्कर झाडीचा प्रदेश लढणे टोपी\nलष्कर Camo शिरस्त्राण कव्हर\nहायकिंग मैदानी गोल बादली हॅट\nMulticam कसा वाटला हॅट शिकार\nलष्करी रणनीतिकखेळ कसा वाटला हॅट\nमोठ्या वाइड काठोकाठ भरणे मासेमारी सूर्य हॅट\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआमचे सोशल मिडिया वर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकाय साहित्य केली क्लृप्ती खटला आहे ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-third-june-in-marathi/articleshow/64432242.cms", "date_download": "2018-12-10T01:06:07Z", "digest": "sha1:52VGMKEQR3HS4UXKBQ6YXXXVFXUCURMP", "length": 15265, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi bhavishya of third june in marathi - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ जून २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ जून २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ जून २०१८\nमेष : घर, परिवार आणि मुलांच्याबाबतीत आनंददायी गोष्टी घडतील. आप्तेष्ठांच्या गाठीभेटी होतील. व्यापार-व्ययसायासंबंधित प्रवास कराल. त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान, प्रतिष्ठा मिळेल.नोकरीत पदोन्नती होईल. आग, पाणी आणि वाहनांचा अपघात होणार नाही याची खबरदारी घ्या. कामामुळे थकवा जाणवेल.\nवृषभ : व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नव्या योजना हाती घ्याल. याचे अतिरिक्त आर्थिक लाभही मिळतील. परदेशी राहणाऱ्या नातेवाईकांच्या बातमीने आनंद होईल. लांबचा प्रवास कराल. तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. अतिकामाच्या बोजामुळे थकवा आणि उबग येईल.\nमिथुन : कोणत्याही अनिष्ठ प्रकारांपासून बचाव करायचा असेल तर रागावर नियंत्रण ठेवा. शस्त्रक्रियेसाठी आजचा दिवस योग्य नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. कुटुंबीय, सहकाऱ्यांसोबत मतभेद होतील. ज्यामुळे मन बेचैन होईल. आरोग्य बिघडेल. परमेश्वराचे नामस्मरण तसेच जप केल्याने मन:शांती लाभेल.\nकर्क : आजचा दिवस मौजमजेत, मनोरंजनात घालवाल. मित्र- परिवारासोबत पर्यटनस्थळी जाण्याचा योग आहे. स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. नव्या वस्तूंची खरेदी कराल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. भागीदारीत लाभ होईल. भिन्न लिंगी व्यक्तिंकडे आकर्षित व्हाल. प्रेमीयुगुलांसाठी दिवस उत्तम आहे.\nसिंह : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ आनंदात घालवाल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील. यश, किर्ती आणि आनंद मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहाय्य मिळेल. आजारी व्यक्तींची तब्येत सुधारेल.प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.\nकन्या : मुलांची चिंता सतावेल. अपचन, पोटाच्या तक्रारी जाणवतील. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे येतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या.\nतूळ : संवेदनशीलता आणि अतिविचाराने मन अस्वस्थ होईल. आईच्या आरोग्या���ी चिंता सतावेल. प्रवासासाठी आजचा दिवस शुभ नसल्याने प्रवास टाळा. छातीत दुखेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.\nवृश्चिक : आजचा दिवस आनंदात जाईल. नव्या कार्याचा शुभारंभ कराल. घरात भाऊ-बहिणीशी मिळतेजुळते घ्याल. आप्तेष्ठ, मित्र परिवाराच्या भेटीगाठी होतील. छोटे प्रवास कराल. कामात यश मिळेल. भाग्योदय होईल. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. लोकप्रियता वाढेल.\nधनु : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद झाल्याने दु:खी व्हाल. मानसिक आरोग्य चांगले नसल्याने निर्णय लांबणीवर पडतील. कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. अनावश्यक खर्च आणि कामाचा ताण यामुळे मन उदास होईल.\nमकर : आज निर्धारित कामे पूर्ण होतील. कार्यालयात किंवा व्यवसायात वर्चस्व वाढेल. गृहसौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. मित्र-स्नेही यांच्या गाठीभेटी होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.\nकुंभ : आज कोणतेही आर्थिक व्यवहार करु नका. खर्च वाढेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडेल. कौटुंबिक मतभेद होतील. कोणचे हित साधताना तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.\nमीन : सामाजिक कार्य किंवा समारंभात सहभागी व्हाल. मित्रांच्या गाठीभेटींमुळे आनंदी व्हाल. सुंदर पर्यटनस्थळी जाण्याचे बेत आखाल. आनंतवार्ता कळतील. पत्नी आणि मुलांकडून लाभ संभवतो. आकस्मित धनलाभ होईल. वस्तू खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nआजचं भव��ष्य याा सुपरहिट\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ जून २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २ जून २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १ जून २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ मे २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३० मे २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/google-account-and-apps-short-info/", "date_download": "2018-12-10T00:47:33Z", "digest": "sha1:YTW4W3IO2HHD66KJJRLGQOWIHMYLBAQ2", "length": 16365, "nlines": 159, "source_domain": "marathimotivation.in", "title": "​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स\nमित्रांनो आज आपण अँड्रॉइड स्मार्टफोन मधील असलेल्या गुगल अकाऊंट आणि गुगल ऍप्स बद्दल माहिती घेणार आहोत. मी तरी गूगल चे ऍप्स आणि गूगल अकाउंट खूप एंजॉय करतो तर आज म्हंटले सर्वांना याचा बद्दल थोडी आणखी माहिती द्यावी. एवढं नक्की हा लेख वाचून गूगल ऍप्स कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल.\nगुगल अकाऊंट बद्दल थोडं\nस्मार्टफोन मधील ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड हे गुगल कंपनी च्या मालकीचा आहे. गुगल अँड्रॉइड ला कोणत्याही मोबाईल बनवणाऱ्या कंपनीला विनामूल्य वापरण्यास देतो. या मुळेच आज आपल्याला कोणत्याही स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड कॉमन सापडतो. आता अँड्रॉइड गूगल चे असल्या कारणाने प्ले स्टोर मध्ये ऍप घेण्यासाठी गुगल अकाऊंट आवश्यक आहे. त्या मुळे जर ��ुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर गुगल अकाऊंट नक्की असेलच.\nगुगल अकाऊंट चे वैशिष्ट्ये\n‌तुम्हला गूगल चे खूप सारे ऍप्स वापरण्यासाठी फक्त एक अकाऊंट ची आवश्यकता असते.\n‌तुमचा फोन हरवला तर गूगल अकाऊंट द्वारे तुमचे फोन नेमके कुठे आहे हे कळते. जर चोरीला गेले असेल तर फोन लॉक आणि त्यातला महत्वाचा डेटा डिलीट देखील करता येते.\n‌गुगल अकाउंट सोबत तुमच्या फोन मधील कॉन्टॅक्टस सिनक्रोनाईज करू शकता. सिनक्रोनाईज म्हणजे तुमच्या फोन मधील डेटा तुम्ही जशास तसे गूगल अकाऊंट वर पाहु शकता. जर तुम्ही मोबाईल मधून एखादा कॉन्टॅक्ट डिलीट केलात तर तो गूगल अकाउंट मधून देखील डिलीट होईल याला सिंक्रोनाईज म्हणतात.\n‌15 GB चे ऑनलाईन स्टोरेज\n‌आणखी वैशिष्ट्ये गूगल ऍप्स च्या माध्यमातून बघूया.\nगुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स, आवडते pdf फाईल्स असे काहीही स्टोर करून ठेवू शकता ते पण ऑनलाईन. तुम्हीला दिलेल्या 15 GB स्टोरेज मध्ये हे सर्व स्टोर होईल.\nतुम्ही आवश्यक पण कमी वापरात असलेले फोन मधील काही यात ठेवू शकता. मी तर माझा पासपोर्ट साईज फोटो आणि माझे सर्व शैक्षणिक कागद पत्रे त्यात ठेवले आहेत. मला जेंव्हा कधी त्यांची गरज लागते मी गुगल अकाऊंट कॉम्प्युटर वर लॉग इन करून त्यांचे प्रिंट काढून घेतो.\nयात तुम्ही तुमचे फोटोज स्टोर करून ठेवू शकता. जर तुम्ही wifi वापरत असाल तर हा अटोमॅटिक तुमचे फोटोस नेट वर अपलोड करतो. हे फोटोज फक्त तुम्हीच बघू शकता इतर कोणीही नाही. जर फोटोज तुमच्या मोबाईल मधून चुकून डिलीट झाले तरी या ऍप्स मध्ये तुम्हाला ते सापडतील फक्त तुम्ही त्याला यात बॅकअप केलेलं असायला हवे. मी आज पर्यंत 3 मोबाईल बदलले आहेत तरी, मला माझे तिन्ही मोबाईल मधील फोटो या ऍप मध्ये दिसतात.\nहा एक इंटरनेट ब्राउजर आहे. हा तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईट आणि त्यात वापरलेला पासवर्ड लक्षात ठेवतो. जेंव्हा कधी तुम्ही परत त्या वेबसाईट ला भेट देता तेंव्हा बा ऑटोमॅटिक पासवर्ड आयडी टाकतो, तुम्हाला फक्त लॉग इन करायच काम असते. तुम्ही कोणत्या वेबसाईट ला कोणता पासवर्ड दिलात हे https://passwords.google.com/ या संकेत स्थळा वर बघू शकता. हा तुमचे पासवर्ड, बुकमार्क, जास्ती भेट दिली जाणारी वेबसाईट इत्यादी नोंद ठेवून तुम्हाला खूप फास्ट सर्व्हिस प्रदान करतो.\nगूगल कीप मध्ये तुम्ही महत्वाचे टिपण काढू शकता. जसे ��जच्या दिवसात काय काय महत्वाचे करायचे आहे याची यादी. एखादा हिशोब, डोक्यात आलेले विचार, कल्पना. उत्तम आइडिया असे बरेच काही लिहून ठेवू शकता. मी एखादा लेख मोबाईल मध्ये लिहला तर keep मध्ये लिहतो. तो लेख जसास तास कॉम्प्युटर वर दिसतो आणि कॉम्प्युटर वर काही बद्दल केले तर ते बद्दल मोबाईल च्या लेखात ऑटोमॅटिक दिसतात. असा आहे हा कीप.\nजर तुम्ही नवीन फोन घेतलात तर फक्त गुगल अकाऊंट मध्ये लॉग इन केलं की तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट, ड्राईव्ह मधील डेटा, क्रोम मधील बुकमर्क्स, पासवर्ड, गुगल फोटोस मधील पर्सनल फोटो, कीप मधील सर्व मजकूर जशास तसा दिसेल. हि आहे गुगल ऍप्स आणि अकाउंट ची किमया.\nकसा वाटला हा लेख, मला कल्पना आहे यातले बरेच काही किंवा सर्व तुम्हाला अगोदरच माहिती असेल पण आजचा लेख ज्यांना माहिती नाही त्यांना उपयोगी ठरेल. म्हणून लिहायला घेतला.\nतुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये कळवा. आमच्या फेसबुक पेज वर देखील मेसेज करू शकता, आणि शेवटी atoz marathi च्या फेसबुक पेज ला लाईक करा. धन्यवाद…..\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nइंग्रजी न समजणारया आमच्या सारखयाना\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-12-09T23:36:10Z", "digest": "sha1:V7L3JU6NMOM5JOESWGRDLNA7SSEKV64J", "length": 3972, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विराट कोहली - विकिपीडिया", "raw_content": "\n\"विराट कोहली\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी\nइ.स. १९८८ मधील जन्म\nइ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n५ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स सद्य खेळाडू\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\n२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू\n२०१५ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभ���रताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१६ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://srinagar.wedding.net/mr/venues/429131/", "date_download": "2018-12-10T01:04:07Z", "digest": "sha1:HX3E3STND3EDB7SXX2SUHTYZBZ3U5Y36", "length": 1554, "nlines": 30, "source_domain": "srinagar.wedding.net", "title": "Pahalgam Hotel - लग्नाचे ठिकाण, श्रीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल, शहराबाहेरील कॉम्प्लेक्स, करमणूक केंद्र\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,69,184 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1205/Nala_Bank", "date_download": "2018-12-09T23:53:44Z", "digest": "sha1:PKDGX37DD7LTKSETMJ47AW2U3RW36IWC", "length": 13907, "nlines": 202, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला ���पचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nराज्याच्या काही भागात मोठया प्रमाणात पडणारा पाऊस, काळया जमिनीचे मोठया प्रमाणात असलेले प्रमाण व विशेष भौगोलिक परिस्थितीमध्ये नाल्यास योग्य तो आकार न राहणे, नाल्यामध्ये निरनिराळया प्रकारचे अडथळे निर्माण होवून आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होणे, त्याशिवाय एकंदरीत निचरा कमी होवून जमिन खारवट होणे, अशा बाबीसाठी निचरा सुधारण्यासाठी नाला काठ स्थिरीकरणाची कामे हाती घेण्यात येतील.\nनाला काठ स्थिरीकरणाची कामे ही पाणलोट क्षेत्र आधारित जलसंधारण कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावात पाणलोट विकासाचा भाग म्हणून घेण्यात यावीत.\nनाला काठ स्थिरीकरणासाठी निवडलेल्या नाल्याची एकूण लांबी ही उगमापासून ते संगमापर्यन्त 5 कि.मी. पेक्षा जास्त असू नये.\nनाल्याचा तळउतार 3 टक्क्यापेक्षा असू नये.\nनाल्यावर येणा-या पाण्याचे एकूण पाणलोट क्षेत्र हे.1000 हेक्टरच्या मर्यादेत असावे.\nसदरची कामे 700 मि.मी. पेक्षा जादा वार्षिक पाऊस असणा-या व काळी व भारी माती असलेल्या जमिनीचे प्रमाणे मोठया प्रमाणात असलेल्या क्षेत्रातच घेण्यात यावीत.\nनाला काठ स्थिरीकरणाची कामे घेताना केवळ नाल्याच्या पात्रातील अडथळे दूर करणे व ज्या ज्या ठिकाणी नाल्याचे पात्र अत्यंत उथळ व वेडेवाकडे झालेले आहे अशा ठिकाणी कमीत कमी प्रमाणांत खोदकाम करणे ही तत्वे ही कामे घेतांना प्रामुख्याने पाळावयाची असून कोणतही परिस्थितीत जुन्या नाला सरळीकरणाच्या पध्दतीप्रमाणे हाती घेतली जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.\nसदर योजना ही फक्त शेतीविषयक सुधारणा कामासाठीच राबवावी व कोणत्याही परिस्थितीत गावातील किंवा वस्तीतील पूर नियंत्रणासाठी ही योजना पर्यायी योजना म्हणून राबवू नये.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/", "date_download": "2018-12-09T23:35:57Z", "digest": "sha1:WUMHUCRVQFYJYQCHJ5FYYW5MKJKXGAXL", "length": 8524, "nlines": 52, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Maharashtra | रेडि रेकनर महाराष्ट्र | Marathi - मराठीत", "raw_content": "\nऑनलाइन रेडि रेकनर.कॉम मध्ये आपले स्वागत आहे \nआपणांस येथे सांगण्यास आनंद होत आहे की आम्ही हे संकेत स्थळ ऑनलाइन रेडि रेकनर.कॉम खास मराठी लोकांसाठी बनविली आहे आणि ती ही जागतिक मराठी दिवस, दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ या दिवशी. मराठी दिनाच्या दिवशी मराठीचा आणि मराठी जनांचा मान वाढविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.\nप्रत्येकाला झोपेत वा जागेपणी पडणारं सुखद स्वप्न हे स्वप्न प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारं स्वतःचे घर हे स्वप्न प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारं स्वतःचे घर आपले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गरज लागते ती एका अनुभवी मार्गदर्शकाची आपले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गरज लागते ती एका अनुभवी मार्गदर्शकाची त्यानुसार हे संकेत स्थळ म्हणजे आपला वाटाड्या ठरणार आहे. आपल्या सोबत आपल्या वास्तवातल्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव तत्पर असणारा.\nआम्ही या संकेत स्थळाद्वारे केवळ आपणांस त्रास - मुक्त, सोयीस्कर, सुलभ आणि पूर्णपणे आवश्यक आणि संबंधित माहिती देत आहोत. आपणांस अनुकूल सेवा, शंकांबाबत सहाय्य तसेच आपणांस तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी, स्थायी संबंधाच्या सुनिश्चिचिततेसाठी करावा लागणारा पाठपुरावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवेगिरी आणि बेकायदेशीर वापरापासून आपले रक्षण करण्यासाठी आम्ही हे संकेत स्थळ सुरु केले आहे.\nरेडी रेकनर म्हणजे नक्की काय\nअसा आपणांस अनेकदा प्रश्न पडत असतो. तर मूल्य दर तक्ते म्हणजे इंग्रजी भाषेत रेडी रेकनर. हे स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी वापरात आणला जातो. मूल्य दर तक्ता मध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी आता जिल्हा, तालुका आणि गाव यांनुसार स्वतं��्र दर निश्चित करण्यात येतात. मूल्य दर तक्त्यानुसार मालमत्तेचा बाजारभाव निश्चित होतो.\nनोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर वार्षिक मूल्य दर तक्ते अंतिम केले जातात. २०१६ पासून वार्षिक मूल्य दर तक्ते आर्थिक वर्षानुसार म्हणजेच १ एप्रिल पासून अंमलात येतात.\nह्या संकेत स्थळाचा उपयोग सर्वसाधारण माणसांपासून ते वकील, बांधकाम व्यावसायिक ( बिल्डर / Builder), वित्तीय संस्था (कर्ज देणाऱ्या बँका), जमीन किंवा घर खरेदी - विक्री करणारे मध्यस्थी ( एजंट / Agent ) व संस्था ( Societies ) इत्यादींना या संकेत स्थळाचा उपयोग होणार आहे.\nआपल्याला हे संकेतस्थळ आवडले तर आपल्या परिचयातील सर्वांना या संकेतस्थळाविषयी माहिती द्या.\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85-2/", "date_download": "2018-12-09T23:47:09Z", "digest": "sha1:C5UOWUKXDZZCG25KKNTTM74LJMJTGXNS", "length": 14600, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आशियाई क्रीडा स्पर्धा; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्���ेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications आशियाई क्रीडा स्पर्धा; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nआशियाई क्रीडा स्पर्धा; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nजकार्ता, दि. २७ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला. १९६२ नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.\nपी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nPrevious articleआशियाई क्रीडा स्पर्धा; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nNext articleआदित्य बिर्ला रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू; रेखा दुबेंना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा निर्णय\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nदेवेंद्र फडणवीस यांनी केला विक्रम; विलासराव देशमुखांपेक्षा जास्त काळ राहिले मुख्यमंत्रीपदावर...\nसंभाजी भिडे –चंद्रकांत पाटील यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण\nराज्य सरकारचा भाविकांच्या पैशांवर घाला; अशोक चव्हाणांची टीका\nराज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nप्रतिस्पर्ध्याची जात काढून जातीय विद्वेष पसरवण्याचे शरद पवारांचे राजकारण जुने –...\nशंकर जगताप, सीमा सावळे, सारंग कामतेकर यांच्याकडून डॉ. नीलम गोऱ्हेंना वाढदिवसाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-there-should-not-responsibility-pesticide-use-maharashtra-7117", "date_download": "2018-12-10T00:42:50Z", "digest": "sha1:R7NRZUACMMGEUKNLDKB6CURX5NMR7RR3", "length": 19837, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, there should not responsibility for pesticide use, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकीडनाशक वापराची जबाबदारी शेतकऱ्याच्याच माथी नको\nकीडनाशक वापराची जबाबदारी शेतकऱ्याच्याच माथी नको\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nद्राक्ष हे निर्यातक्षम पीक असल्याने आम्हाला कीडनाशकांचा वापर जागरूक व सुरक्षितपणेच करावा लागतो. मात्र पीक कोणतेही असो त्यातील लेबल क्लेम शेतकऱ्याला माहीतच असतील असे नाही. मात्र, त्याविषयी तसेच कीडनाशकाचा डोस, वापर याविषयी विक्रेत्यानेच शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन केले पाहिजे. शेतकऱ्यावर त्याच्या वापराची जबाबदारी ढकलून उपयोगाचे नाही.\n- सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायत���ार संघ\nपुणे ः कीडनाशक खरेदी करतेवेळीस त्याच्या वापरासंबंधीची संपूर्ण जबाबदारी केवळ शेतकऱ्याच्याच माथी मारण्याचा प्रकार पूर्णपणे अयोग्य असल्याची एकमुखी प्रतिक्रिया कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. उलटपक्षी लेबल क्लेम असलेल्याच कीडनाशकांची विक्री करण्याबरोबर त्याचा वापरही सुरक्षित होत असल्याबाबतचे मार्गदर्शन व त्याची जबाबदारी पीक संरक्षण उद्योगाशी संबंधित प्रत्येक घटकाची अाहे. त्यापासून स्वतःचा बचाव करण्याची भूमिका कोणालाच टाळता येणार नसल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात कीडनाशकांच्या विषबाधेमुळे किमान बावीस शेतकऱ्यांना जीव गमवावे लागल्यानंतर संबंधित कृषी रसायन कंपन्या व कृषी निविष्ठा विक्रेते यांची धरपकड करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा शासनाने उगारला. त्यामुळे या विक्रेत्यांनी आता सावध पवित्रा घेऊन कीडनाशकांची विक्री करताना त्याच्या वापराविषयीची जबाबदारी सर्वस्वी शेतकऱ्यांवर टाकण्यास सुरवात केली आहे. पुसद तालुक्यात या व्यावसायिकांनी तसे मजकूर असलेले स्टॅंप तयार करून त्यावर स्वाक्षरी घेण्यास सुरवात केली आहे.\nपीक संरक्षण विषयातील राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले, की कायद्यानुसार निविष्ठांची जी काही विक्री केली जाते त्याची जबाबदारी संबंधित कंपनी, कृषी गुणवत्ता नियंत्रण व विक्रेते अशा सर्वांची आहे. ती कोणालाच टाळता येणार नाही. कोणत्या कीडनाशकांना कोणत्या पिकांसाठी लेबल क्लेम आहे, त्यानुसार विक्री होते आहे का, तसेच बनावट कीडनाशके बाजारात उपलब्ध होत आहेत का, अशा सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे. यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा प्रकरण झाल्यानंतर विक्रेत्यांनाही जबाबदार धरण्यात येत असल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.\nशिफारसीनुसार विक्री हेच महत्त्वाचे\nपीक संरक्षण उद्योगातील तज्ज्ञ संदीपा कानिटकर म्हणाल्या, की प्रत्येकाने आपली जबाबदारी अोळखून ती पाळणेही गरजेचे आहे. लेबल क्लेम असेल तरच एखाद्या पिकासाठी कीडनाशकाची विक्री करणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. युरोपीय देशांमध्ये कीडनाशक शिफारस करणारे शासनमान्य तज्ज्ञ असतात. त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार केवळ निविष्ठांची विक्री करणे केवळ विक्रेत्यांचे काम असते. भारतात अश��� प्रकारची कोणतीही व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांवर मोठी जबाबदारी येते. परभणी येथील डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले यांनीही कीडनाशकाचा वापर ही केवळ शेतकऱ्याची जबाबदारी नसून, ती सामूहिक जबाबदारीच असल्याचे मत मांडले.\nतज्ज्ञांनी मांडलेल्या ठळक बाबी\nकीटकनाशक कायद्यांतर्गत संबंधित कंपन्या, विक्रेते, शासन अशा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या केल्या आहेत निश्चित.\nशेतकऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवण्यापेक्षा कीडनाशकांचा सुरक्षित वापर, लेबल क्लेम याविषयी परिसंवाद, कार्यशाळा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी विक्रेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज\nसंबंधित पिकात लेबल क्लेम असल्याची खात्री केल्यानंतरच विक्री करावी\nबदलते हवामान, नवे पीक वाण, लागवड तंत्रज्ञान आदी बाबीं बदलत असताना प्राप्त परिस्थितीत फवारणी करण्याविषयी वस्तुस्थितिदर्शक हवे मार्गदर्शन\nशेतकरी मजकुरावर स्वाक्षरी देत नाहीत, केवळ याच कारणासाठी एखादा विक्रेता माल देण्यासाठी तयार नसेल, तर त्याची तक्रार शेतकरी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे करू शकतात. कायद्यांतर्गत कीडनाशकाच्या खरेदीवेळी जे पक्के बिल दिले जाते, त्यावर कायद्यात नमूद केलेल्या बाबींव्यतिरिक्त माहिती देण्यास मनाई अाहे.\n- सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी विभाग\nयवतमाळ भारत परभणी कृषी विद्यापीठ कीटकनाशक पुढाकार हवामान कृषी विभाग\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील ��िविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-rohan-bopanna-64803", "date_download": "2018-12-10T00:09:22Z", "digest": "sha1:75E4ZYH5FRNQ56HSR4GJ4K2MRMDX3UYQ", "length": 16480, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Rohan Bopanna ‘अर्जुन’वरून रोहन बोपण्णाचा ‘आयटा’वर तीर | eSakal", "raw_content": "\n‘अर्जुन’वरून रोहन बोपण्णाचा ‘आयटा’वर तीर\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली - दुहेरीतील भारताचा आघ���डीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने ‘आयटा’विषयीचा संताप व्यक्त केला.\nनवी दिल्ली - दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने ‘आयटा’विषयीचा संताप व्यक्त केला.\nआपला अर्ज निर्धारित मुदतीत पाठविला नाही, असा बोपण्णाचा मुख्य आक्षेप आहे. २८ एप्रिल रोजी ही मुदत उलटून गेली. त्यानंतर बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाची जोडीदार गॅब्रिएला डॅब्रोस्की हिच्या साथीत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर १४ जून रोजी त्याचे नाव पाठविण्यात आले. पुरस्कार निवड समितीने निर्धारित मुदतीत आलेल्या अर्जांचाच विचार केला. त्यामुळे साकेतला पसंती मिळाली. यापूर्वी बोपण्णाचे नाव अनेक वेळा पाठविण्यात आले; पण ते नाकारण्यात आले.\nया पार्श्‍वभूमीवर बोपण्णाने ‘आयटा’चा स्पष्ट उल्लेख केला. तो म्हणाला, की ‘आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. देशाचा लौकिक उंचावण्यासाठी आम्ही खूप काही पणास लावतो. आमच्या निष्ठेविषयी कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही; पण ‘सिस्टिम’ (या संदर्भात संघटना) ठिसाळ कारभार करते तेव्हा आमचा अनादर होतोच; पण उचित बहुमान मिळण्याची आशाही धुळीस मिळते. माझे नाव निर्धारित मुदतीत पाठविले नाही. यावरून ‘आयटा’मध्ये व्यावसायिकता आणि सक्षम कारभाराचा अभाव दिसतो. पूर्वीसुद्धा माझ्या बाबतीत असे घडले. त्या वेळीसुद्धा संघटना माझ्या पाठीशी उभी राहिली नाही.’\nबोपण्णाने सांगितले की, ‘मी याप्रसंगी साकेतचे अभिनंदन करू इच्छितो. मला फार अभिमान वाटतो, कारण त्याने खेळाडू म्हणून केलेली प्रगती आणि एक माणूस म्हणून त्याने आज जे काही साध्य केले आहे ते मी पाहिले आहे.’\nनिवड समितीने जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ दरम्यानच्या कामगिरीचा विचार केला. यात बोपण्णाने व्यावसायिक टेनिसपटू म्हणून ‘टूर’वर लक्षवेधी कामगिरी केली; पण देशासाठी बहुविध क्रीडा स्पर्धांत तो असे यश मिळवू शकला नाही. त्याने जुलै २०१३ ��ध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली. नऊ एटीपी विजेतिपदे त्याने पटकावली. यात २०१५च्या माद्रिद मास्टर्स जेतेपदाचा समावेश आहे. देशासाठी खेळताना मात्र रिओ ऑलिंपिकमध्ये तो सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत ब्राँझपदक जिंकू शकला नाही. या जोडीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतरही ऑलिंपिकमुळे ‘आयटा’ त्याचा अर्ज पाठवू शकली असती; पण तसे झाले नाही.\nदुसरीकडे साकेतला ‘टूर’वर फारशी भरीव कामगिरी करता आली नाही; पण त्याने २०१४ च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके मिळविली. सानिया मिर्झासह तो मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर सनम सिंग याच्या साथीत त्याने दुहेरीत रौप्यपदक जिंकले. केंद्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ऑलिंपिक, आशियाई अशा स्पर्धांतील पदकासाठी जास्त गुण मिळतात. साकेतला त्यामुळेच झुकते माप मिळाले.\nदुसरीकडे बोपण्णाने इंचॉनमधील स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला ‘टूर’वरील स्पर्धांत गुण राखायचे होते. त्यामुळे त्याच्यासह काही वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेण्याची परवानगी ‘आयटा’ने दिली होती.\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात प��िल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-website-pune-news-marathi-vishwakosh-sushant-sangve-59858", "date_download": "2018-12-10T00:42:30Z", "digest": "sha1:EDJMCHZLVJPHM4Q6BGU4BCFFQLTHNS2P", "length": 14406, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website pune news Marathi Vishwakosh Sushant Sangve विश्‍वकोश होणार वेगाने अद्ययावत; ऑडिओ- व्हिडिओ 'क्‍लिप'ही तयार | eSakal", "raw_content": "\nविश्‍वकोश होणार वेगाने अद्ययावत; ऑडिओ- व्हिडिओ 'क्‍लिप'ही तयार\nरविवार, 16 जुलै 2017\nसरस्वती दीर्घिका समूहाचा शोध नुकताच लागला. अशा ताज्या नोंदी \"विश्‍वकोशा'वर वाचायला मिळत नाहीत; पण यापुढे त्या वाचायला मिळतील. नव्या संकेतस्थळामुळे नोंदी घेण्याचे काम जलद होणार आहे. शास्त्रीय संगीताबाबतची माहिती वाचताना हे संगीत नेमके कसे आहे, यात कोणकोणते राग आहेत... अशी इत्थंभूत माहिती शब्दस्वरुपातच नव्हे, तर ऑडिओ- व्हिडिओ स्वरूपातही तुमच्यासमोर येईल.\n- अजिंक्‍य कुलकर्णी, सदस्य, विश्‍वकोश निर्मिती मंडळ\nपुणे : मराठीतील ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या \"विश्‍वकोशा'तील नोंदी जुन्या झाल्या आहेत. काही नोंदी कालबाह्य झाल्याने राज्य सरकारच्या मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने \"विश्‍वकोश' अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित संकेतस्थळांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर \"विश्‍वकोश' 24 तासांच्या आत अद्ययावत करणे शक्‍य होणार आहे. शिवाय, एखाद्या विषयावरील माहिती वाचताना त्यावर आधारित ऑडिओ- व्हिडिओ \"क्‍लिप'ही ऐकायला अन्‌ पाहायला मिळणार आहे.\n\"अ' ते \"ज्ञ' पर्यंतच्या विश्‍वातील महत्त्वाच्या संज्ञांची सामान्य माणसाला मराठीतून ओळख होण्यासाठी विश्��वकोश प्रकल्प हाती घेण्यात आला. \"विश्‍वकोशा'चे वीस खंड टप्प्याटप्प्याने प्रकाशित केले; पण ते जाडजूड असतात. हाताळायला अवघड आहेत, अशा तक्रारी येऊ लागल्याने \"विश्‍वकोश' सीडीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात आला. इतकेच नव्हे, तर अलीकडे पेनड्राइव्ह आणि संकेतस्थळाच्या माध्यमातूनही \"विश्‍वकोश' प्रकाशित केला. याचा पुढचा टप्पा म्हणजे विश्‍वकोश अद्ययावत करणे. यावर सध्या मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.\nमंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर म्हणाले, \"\"विश्‍वकोशा'चे वीस खंड संकेतस्थळावर पाहायला मिळतील. ते अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय, साहित्य संस्थांमध्ये 43 ज्ञानमंडळे स्थापली असून त्यात त्या-त्या विषयातील तज्ज्ञ, अभ्यासकांचा समावेश केला आहे. प्रत्येक ज्ञानमंडळाचे संकेतस्थळही सुरू होणार आहे.''\nविश्‍वकोशात नव्या नोंदीचा समावेश करायचा असेल तर पूर्वी खूप वेळ जायचा. नोंदी लिहिणे, तज्ज्ञांना दाखवणे, त्यात दुरुस्त्या करणे ही किचकट प्रक्रिया आता संकेतस्थळांमुळे दूर होणार आहे. त्यामुळे पडताळणी केलेली माहिती कमीतकमी वेळात वाचकांपर्यंत पोचेल. दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही करंबेळकर यांनी सांगितले.\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nपुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून...\nज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी \"साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व...\nअनिकेत विश्वासरावचे 'पॅडेड की पुशअप'द्वारे वेबसीरिजमध्ये पद���र्पण\nमुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/seven-crore-granted-pmp-depo-12623", "date_download": "2018-12-10T00:41:24Z", "digest": "sha1:5OVTFPG7WT5BEJI7KINZH4ZJZH756P53", "length": 14146, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "seven crore granted for PMP depo पीएमपी डेपोंसाठी सात कोटी मंजूर | eSakal", "raw_content": "\nपीएमपी डेपोंसाठी सात कोटी मंजूर\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nकात्रज तलावासाठी राखून ठेवलेला 75 लाख आणि स्वागत कमानींसाठीचा 40 लाखांच्या निधीचे बोपोडीतील नेत्र रुग्णालयासाठी वर्गीकरण करण्याचा ठराव मनसेच्या विरोधामुळे सर्वसाधारण सभेने वगळला. कात्रज तलावात सुरू असलेल्या कामांच्या निधीचे वर्गीकरण करण्यास वसंत मोरे, बाबू वागस्कर, कमल व्यवहारे यांनीही विरोध केला. त्यामुळे हा ठराव वगळण्यात आल्याचे सभागृहनेते बंडू केमसे यांनी सांगितले.\nसर्वसाधारण सभेचा निर्णय; पायाभूत सुविधा अन्‌ नव्याने डेपो उभारणार\nपुणे - पीएमपीच्या अस्तित्वात असलेल्या डेपोंत पायाभूत सुविधांची कामे करणे, नव्याने डेपो निर्माण करणे आदींसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सात कोटी रुपयांचा निधी सोमवारी मंजूर केला.\nकात्रज, हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि पुणे स्टेशन येथील पीएमपी आगारांतील पायाभूत सुविधांमध्ये वाढ; तसेच अपर इंदिरानगर, कोथरूडच्या कुंबरे पार्कमध्ये आगारांची नव्याने उभारणी करायची आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केला होता. सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिली.\nमेट्रोसाठी तरतूद केलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. त्याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता; परंतु मेट्रोसाठी वापरली न जाणारी ���रतूद यासाठी वापरण्यात येणार असून, मेट्रोला मंजुरी मिळाल्यावर त्यासाठीचा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे, असे आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले होते. दरम्यान, मेट्रोला मंजुरी मिळण्यावरून सभागृहनेते बंडू केमसे आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्यात चकमक झाली. त्यानंतर सहमतीने हा ठराव मंजूर झाला.\n16 कोटींची वर्गीकरणे पुढे ढकलली\nशिवसृष्टीसाठीचे पाच कोटी आणि रस्ते पूर्ववत करण्याच्या कामासाठी केलेल्या 11 कोटी रुपयांच्या तरतुदीचे विविध प्रभागांतील विकासकामांसाठी वर्गीकरण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने एक महिन्यासाठी पुढे ढकलला. मेट्रोसाठीची तरतूद विकासकामांसाठी कशी काय वापरली जाऊ शकते, असा प्रश्‍न करून मेट्रोची तरतूद कोथरूडमधीलच नगरसेवकांना द्या, अशी मागणीही करण्यात आली. त्यावरून गोंधळ झाला. विशिष्ट नगरसेवकांच्याच प्रभागांना झुकते माप दिले जाते, असाही आरोप झाला. त्यामुळे उपमहापौर मुकारी अलगुडे आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी हा विषय एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची सूचना केली आणि सभागृहाने ती मंजूर केली.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\nऔरंगाबाद - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कायदा १९९६ नुसार असंघटित कामगारांना घर बांधण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्याची...\nसुक्‍या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी देशातील सात कंपन्यांचा प्रतिसाद\nमुंबई - सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. या प्रकल्पासाठी देशातील सात कंपन्यांनी प्रतिसाद...\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nपिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या \"स्थायी'समोर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यं�� वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/deccedes-bahujan-leaders-get-representation-bahujan-samaj-laxman-mane-129637", "date_download": "2018-12-10T00:39:23Z", "digest": "sha1:JOIVAPU24KHXLSRK7WNVPR2PX4HP3SJT", "length": 14132, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deccedes of Bahujan Leaders to get representation for the Bahujan Samaj: Laxman Mane बहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी : लक्ष्मण माने | eSakal", "raw_content": "\nबहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी : लक्ष्मण माने\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनगर : आता गरीब विरुद्ध श्रीमंत अशी घुसळण सुरू झाली आहे. वंचितांपैकी कोणी पिढीजात तर कोणी आर्थिक वंचित आहे. देशात 80 ते 85 टक्‍के लोक वंचित आहेत. सरकारमध्ये प्रतिनिधित्व केवळ कोट्यधीशांना मिळत आहे. गेल्या 70 वर्षांत भटक्‍या विमुक्‍तांचा, शेतमजूर, अल्पभूधारकांचा प्रतिनिधी संसदेत गेलेला नाही. त्यामुळे बहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सुरू केली आहे, \"उपरा'कार लक्ष्मण माने यांनी आज स्पष्ट केले.\nनगर : आता गरीब विरुद्ध श्रीमंत अशी घुसळण सुरू झाली आहे. वंचितांपैकी कोणी पिढीजात तर कोणी आर्थिक वंचित आहे. देशात 80 ते 85 टक्‍के लोक वंचित आहेत. सरकारमध्ये प्रतिनिधित्व केवळ कोट्यधीशांना मिळत आहे. गेल्या 70 वर्षांत भटक्‍या विमुक्‍तांचा, शेतमजूर, अल्पभूधारकांचा प्रतिनिधी संसदेत गेलेला नाही. त्यामुळे बहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सुरू केली आहे, \"उपरा'कार लक्ष्मण माने यांनी आज स्पष्ट केले.\nवंचित बहुजन आघाडीची बैठक व सभा आज नगरमध्ये झाली. त्या वेळी माने बोलत होते. \"न खाउंगा, न खाने दुँगा' म्हणत सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी यांना खाऊ घालत आहेत, अशी टीकाही माने यांनी केली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, ऍड. विजय मोरे, आमदार हरिदास भदे, राज्य चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, अरुण जाधव, सुनील शिंदे, किसन चव्हाण, नीलिमा बंडेलू, डॉ. जालिंदर घिगे, अनंत लोखंडे, भि. ना. दहातोंडे, अशोक सोनवणे, अर्शद शेख आदी उपस्थित होते.\nखासेराव शितोळे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदानयंत्रात एक लाख 83 हजार जास्त मतदार आढळून आले. ऍड. आंबेडकर यांनी याबाबत शितोळे यांच्याशी चर्चा केली.\nडवरी गोसावी समाजाची माणसे मारली गेली आणि समाज जात व झोळ्या सांभाळत आहेत. जाळा त्या झोळ्या. हाताला कामधंदा का मिळत नाही, याचा विचार करा. बौद्ध धर्म स्वीकारला, पोथ्या व जाती नाकारल्या म्हणून आम्ही माणसात आलो, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nआठवलेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइं रस्त्यावर\nउल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान...\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nबेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार : आमदार शरद सोनवणे\nजुन्नर, : पंतप्रधान आवास योजनेतून जुन्नर शहरातील सुमारे दोन हजार बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे आमदार शरद सोनवणे...\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1206/Dugwell-Recharging", "date_download": "2018-12-09T23:52:10Z", "digest": "sha1:BDIQJO7NOCYJQFHJD3PFPRVMOWVX2KHO", "length": 18019, "nlines": 208, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nकृषि क्षेत्रात सिंचनासाठी आस्तित्वात असलेल्या विहीरींचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.\nदुष्काळग्रस्त भागामध्ये जास्तीत-जास्त पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.\nविहीर निवडीसाठीचे तांत्रिक निकष :-\nप्रत्येक पाणलोटांतर्गत साठवण क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र व सर्वात शेवटी अपधाव क्षेत्राअंतर्गतच्या विहीरींचा विचार करुन एकत्रितपणे (cluser approach) हा उपक्रम राबविण्यात यावा.\nविहीरीची निवड करीत असताना त्याची खोली पुरेशी असावी जेणेकरुन त्या भागात अस्तित्वात असलेला जलधारक खडक पूर्णपणे भेदलेला असावा. त्यामुळे विहीर पुनर्भरण करुन कृत्रिमरित्या भुजल उपलब्धतेत वाढ करणे शक्य होईल.\nज्या विहीरींना रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते किंवा ज्या विहीरीमधील ऑक्टोबर महिन्यातील पाण्याची पातळी सरासरी 4 मिटरपेक्षा खाली असेल अशाच ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात यावा. जेणेकरुन पावसाळयात विहीरीत पाणी मुरवणे शक्य होईल.\nगावातील जास्तीत जास्त विहीरी एकत्रितपणे या योजनेसाठी निवडण्यात याव्यात. जेणेकरुन त्याचा फायदा लगेचच गावाला मिळणे शक्य होईल.\nविहीरींची निवड करीत असताना पाणथळ क्षेत्र अतिपाणी वापरामुळे खारवट झालेले क्षेत्र व प्रदुषणाची समस्या असलेले क्षेत्र टाळण्यात यावे\nपहिल्या पावसाचे पाणी किंवा अति गढूळपाणी फिल्टरमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही याची काळजी घ्यावी. फिल्टरच्या माध्यमातुन विहीरीत जाणारे पाणी गाळ विरहीतच असावे. त्याचबरोबर प्रदूषित घटकांचा अंतर्भाव होणार नाही यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात. उकिरडयावरील अथवा सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी फिल्टरमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी. फिल्टर हा विहीरीच्या वरील बाजूसच करण्यात यावा. फिल्टर करीत असताना तो मजबूत व टिकाऊ असेल याची दक्षता घ्यावी. त्याच्या खोदकामाच्या वेळी अथवा विहीरीला पाईपद्वारे जोड��� असताना विहीरीला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी फिल्टर व विहीर यामध्ये समयोचीत अंतर ठेवावे. अंतर कमी असल्यास फिल्टरमधील पाण्याच्या दाबामुळे विहीर ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nशेतामधील जास्तीत जास्त पाणी विहीर पुनर्भरणासाठी उपलब्ध व्हावे या करिता आवश्यकतेनुसार चरांसारखी व्यवस्था लाभधारकाच्या मदतीने करुन घ्यावी.\nपावसाचे पाणी, जमीनीवरील पाणी अथवा ओढयाचे पाणी खूप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असल्यास जादाचे पाणी फिल्टरपासून दूर काढून देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन फिल्टरला होणारा पूराचा धोका टाळता येईल.\nविहीर पुनर्भरणाची रचना व संकल्प चित्र :-\nविहीरीचे पुनर्भरण करण्यासाठी शेतामधुन येणारे पाणी हे चारीद्वारे हौदात आणले जाते. ज्या ठिकाणी गाळ साठवण हौद व चाळणी खड्डा (फिल्टर) एकत्रित आहेत अशा ठिकाणी हौदाचा आकार 1 ते 2 मीटर रुंद, 1 ते 2 मीटर लांब व 1 ते 2 मीटर खोल असा शेताच्या आकारमानानुसार असावा. हौद व चाळणी खड्डा यांची भिंतीद्वारे विभागणी करावी. सदर भिंतीची उंची ही एकूण खड्डयाच्या खोलीच्या तिन चतुर्थांश असावी. चाळणी खड्डा हा स्थानिक मोठे दगड, छोटे दगड, गोटे, विटा, जाड वाळू, बारीक वाळू अशा प्रकारे तळापासून वरपर्यत भरुन घ्यावा. चाळणी खड्डयाच्या (फिल्टर) तळभागातून 3 इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहीरीस जोडण्यात यावा. मातीच्या प्रकारानुसार स्थानिक पातळीवर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सल्यानुसार गरजेवर आधारीत संकल्पचित्रामध्ये किरकोळ स्वरूपाचे फेरबदल करण्यांस हरकत नाही\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://loudtwitter.com/marathimaticom", "date_download": "2018-12-10T00:13:55Z", "digest": "sha1:DCQXW6RINWQOWJD35UPKYVD4DX5ZSMXF", "length": 4077, "nlines": 82, "source_domain": "loudtwitter.com", "title": "Twitter mentions of marathimati.com", "raw_content": "\nLatest tweets that mention “मराठीमाती | माझ्या मातीचे गायन”\nपुतळा खूप उंच बनवला माझा त्यांनी माझा बापू ते मला तुमच्या पेक्षा ही उंच बनवू पाहत आहेत जवाहर ला माझा वैरी बनवू पा… https://t.co/fVNV1o5StI\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईतील माझ्या निवास… https://t.co/xz5SINcFIZ\nकांदिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या #पादचारी_पूलाचे काल माझ्या हस्ते उदघाटन करण्यात आ… https://t.co/NDhXmS9JYc\nRT @NEAL_DABHERAO: माझ्या सहा वर्षाच्या मुलीला विचारले की मराठी म्हणजे काय गती क्षणभरही विचार न करता म्हणते \"मराठी म्हणजे राज ठाकरे\"\nRT @joshisuresh285: ...काही क्षण डोळे.पानावले त्यांनी ती तार खिशात ठेवली व युक्‍तिवाद पूर्ण केला.आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध झाले. एकान“मध्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090618/mp01.htm", "date_download": "2018-12-10T00:03:51Z", "digest": "sha1:WZALYDJ5WE5I2MNKY7GDD27YOA2MX4MK", "length": 9440, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १८ जून २००९\nमस्ती आणि गुर्मी सोडा\nमुंबई, १७ जून / खास प्रतिनिधी\nसहकार चळवळीतील नेत्यांची मस्ती आणि गुर्मी कमी झाली आणि पदाधिकाऱ्यांनी पुढील दोन-तीन महिन्यांत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला तरच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना आज दिल्या. ‘भाकरी फिरविली नाही करपते’, असे सूचक उद्गार काढत आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच काँग्रेसची इच्छा नसल्यास सर्व २८८ जागा लढविण्याची पक्षाची तयारी असल्याचेही पवार यांनी आज जाहीर केले.\nलोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर पवारांनी पक्षाचे मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्षांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजिली होती. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास आधी वागणूक सुधारा, अशी कानउघाडणी पवारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाचे विश्लेषण करताना पवारांनी, पक्षाच्या नेत्यांचा शेवटच्या माणसापर्यंत संपर्कच राहिलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शेवटच्या माणसापर्यंत पोहचलात व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तरच त्यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. सहकार चळवळ, बँका, कारखाने आपल्या ताब्यात असल्याने तेथील मतदार आपल्याच पाठीशी राहतील, या भ्रमात नेतेमंडळी राहिली, असे पक्षाच्या लोकसभेतील अपयशाचे विश्लेषण करताना पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवले. सहकारी चळवळीतील ���ंचालक आणि सभासदांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. सभासदांचे मोर्चे निघू लागले आहेत. कारखान्यांवर सभासदांकडून दगडफेक का होते, याचा विचार सहकार चळवळीतील धुरीणांनी करावा, असा टोला लगावत सहकार चळवळीचे जाळे आपल्याकडे असले तरी या जाळ्यात आपणच अडकायचे का, असा खडा सवाल पवारांनी केला.\nकाँग्रेसमध्ये सर्व निर्णय नवी दिल्लीतून होतात, याउलट राष्ट्रवादीत जिल्हा किंवा तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जास्तच अधिकार दिल्याने त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. ठराविक लोकांनाच उमेदवारी, पदे दिली जाऊ लागली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाच्या आमदारांना बदनाम करून त्यांचा पत्ता कापण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. हे सर्व थांबले पाहिजे, असेही पवारांनी बजावले.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा काँग्रेसला फायदा झाला, पण कृषी खाते आपल्याकडे असतानाही राज्यात त्याचा पक्षाला फायदा करून घेता न आल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. शेतीचा चेहरा बदलला, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रचारात सांगितले होते. त्याचा पंजाबसह अन्य राज्यांमध्ये काँग्रेसला फायदा झाला. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीचा मुद्दा पक्षाला व्यवस्थितपणे मांडता आला नाही. लाखोंचे मेळावे घेऊन सात बारा कोरा केल्याचे दावे आपल्याकडून केले गेले. पण थोडय़ाच दिवसांमध्ये वसुलीसाठी नोटीसा आल्या. यामुळे लोकांमध्ये राष्ट्रवादीबद्दल चीड निर्माण झाली व त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले, असे पवार म्हणाले. यापासून धडा घेऊन दलित, इतर मागासवर्गीयांच्या थकबाकी माफ करण्यात आलेल्या निर्णयाचा परिणामकारक प्रचार करा, असे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.\n‘डान्स बार आणि मटके बंद केल्याने पक्षाचे नुकसान’ \nराष्ट्रवादी काँगेसच्या या बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार, मटके बंद केल्याने मटकेवाले व दोन नंबरवाले राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याचे सांगताच उपस्थितांनी जोरदार ओरड करून ढोबळे यांना गप्प बसविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640869.html", "date_download": "2018-12-10T00:00:55Z", "digest": "sha1:MZI44F35WBCUISNJFDICCIS5QB6UI7RX", "length": 2519, "nlines": 57, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - आवर", "raw_content": "\nकदाचित आवर घालायची ती\nतुलना जेव्हा करतो मी\nतेव्हा मलाच भीती वाटते\nधर्माने दिला मज दैववाद\nसंस्कृतीने दिला मज संस्कार\nनैतिकतेने दिला मज परोपकार\nधर्म संस्कृती अन नैतिकतेचा\nदिसतो माझा मलाच मी\nवाहिले गाठोडे विचारांचे मी\nतरच अर्थ प्राप्त होईल\nपुरुष मी आहे घोड्या समान\nत्याची लगाम दिली होती\nधर्म संस्कृती अन नैतिकतेची\nती लगाम हातून सुटता स्त्रीच्या\nमाझ्यातील पुरुष आजही उधळतो\nआणि मग शिकार ठरते स्त्रीच\nआणि कधी - कधी वासनेची....\nकवी - निलेश बामणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640716", "date_download": "2018-12-10T00:48:28Z", "digest": "sha1:WY4ZUBVNQN7JKATS46GMS2TO2TO4HHBP", "length": 1721, "nlines": 28, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\n— by मनिषा नाईक (माऊ)\nडोळ्यात बंद माझ्या होता अजून पाऊस\nभुलवून पापण्यांना गेला निघून पाऊस ||धृ ||\nझालाय ओळखीचा आवाज या सरींचा\nबघ अंगणात माझ्या गेला रमून पाऊस ||१ ||\nआभाळ रंगलेले रंगात काजळाच्या\nशृंगार हा नभाचा गेला करून पाऊस ||२||\nबेधुंद नाचतो बघ मनमोर ही सुखाचा\nमी चिंब चिंब होता गेला गळून पाऊस ||३||\nपाण्यात साचलेल्या प्रतिबिंब पाहिले मी\nमाझ्याच त्या छबीला गेला भुलून पाऊस ||४ ||\nबघ ओढ अंतरीची आहे अजून ओली\nहा पूर वाढलेला गेला भिजून पाऊस ||५ ||\nमाझ्या खुळया मनाला लावून वेड भलते\nही ओंजळी सुखाची गेला भरून पाऊस ||६ ||\nशब्दात आज माझ्या आल्या सरी कुठोनी\nगीतात भावनेच्या गेला रुजून पाऊस ||७ ||\n- मनिषा नाईक (माऊ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/new-trick-find-out-if-person-reads-message-even-afetr-blocking-blue-tick-1802", "date_download": "2018-12-10T00:14:49Z", "digest": "sha1:CUG57BH62RG4JWEQGKSREITSR664NDXR", "length": 5175, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत?? आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...", "raw_content": "\nव्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...\nआपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी क्रांती आणणारा शोध म्हणजेच व्हॉट्सऍप. सकाळी सुरू होणाऱ्या गुड मॉर्निंग मेसेजेसपासून रात्रीबेरात्री येणाऱ्या असंख्य फॉरवर्ड्सना तुम्ही कंटाळला आहात. जवळच्या आणि लांबच्या खूप नातेवाईकांना ब्लॉक करायची तु���्हाला खूप इच्छा आहे, पण सोशल प्रेशरमुळे तुम्ही तेही करू शकत नाही. मग तुम्ही आधी 'लास्ट सीन ऍट' बंद करता. त्यानंतर मात्र तुम्ही एखादा मेसेज वाचला की नाही हे न कळण्याचा व्हॉट्सऍपने तुम्हाला दिलेला ब्लु टिक बंद करण्याचा ऑप्शन हा तुमचा एकमेव सहारा होता. पण तुमची साडेसाती अजून संपली नाहीय राव. त्या बंद केलेल्या ब्ल्यू टिकवरही एक ट्रिक निघाली आहे.\nतर असं आहे मंडळी, समजा तुम्ही ब्लु टिक बंद केली आहे, तर एखाद्या व्यक्ती सोबतच्या चॅटमध्ये त्याला तुम्ही मेसेज वाचला की नाही ते कळणार नाहीच. पण आता समजा, ती व्यक्ती तुम्हाला एक व्हाईस मेसेज पाठवते, तुम्ही तो ऐकता आणि समोरच्या व्यक्तीला या मेसेजवर ब्ल्यू टिक दिसायला लागतात ना भाऊ\nत्यासाठी हा व्हॉइस मेसेज एक सेकंदाचा असला तरी चालणार आहे हो. व्हॉट्सऍपच्या एफ ए क्यू (FAQ) नुसार हे म्हणे एक फिचर आहे.\nतर मग आता काय करायचं तुमच्या प्रायव्हसीची वाट लागली ना राव. आम्ही यावर थोडे रडून घेतो. तोवर तुम्ही ही ट्रिक वापरून एखादी स्पेशल व्यक्ती तुमचे मेसेज वाचते का नाही ते बघून घ्या.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pu-la-kahi-athavani-by-ram-kolhatkar.html", "date_download": "2018-12-10T00:21:28Z", "digest": "sha1:242IOCQYGBCNDKHBKNIIENH2MLYZ7FW2", "length": 15589, "nlines": 50, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर Pu La Kahi Athavani by Ram Kolhatkar", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n१९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि शेवटी दुष्काळाच्या छायेतुन महाराष्ट्र सुटल्यानंतर जून १९७३ साली संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आणिबाणीच्या जवळ देश चालला होता. पण तारणहार इंदिराजींवर १९७१च्या युद्धातील विजयाचा मद अजून होता. ‘गरिबी हटाव’ची सिंहगर्जना चालणार होती ती पुढे, पण याही परिस्थितीत अवर्षणग्रस्त महाराष्ट्र पावसामुळे सुखावला होता.\nत्याकाळात दिवाळीत स्वत: तयार केलेली, छापलेली, कलात्मक नाविन्यपुर्ण अशी ग्रिटींग कार्डस्‌ सर्वजण प्रेमाने पाठवीत. परवडले न परवडली तरी तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते\nआम्ही आमच्या ‘कैलास जीवन’ या आयुर्वैदीय औषधीच्या कंपनीची काही हजार ग्रिटिंग कार्डस्‌ छापली त्यावर मजकूर होता ‘धनांधकारेषु इव दीपदर्शनम्‌\nमला व्यापाराबरोबर सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्ती, संगीत, नाटक, शिल्प, साहित्य या विषयी थोडी अधिकच ओढ होती. गो. नी दांडेकरांशी चांगला परिचय सौ. वीणा देव (गो.नी. दांडेकरांची कन्या) मुळे झाला होता. (विणा आणि मी कॉलेज ते विद्यापीठापर्यंत एका वर्गात शिकलेले) मी अनेक साहित्यिक, कलाकार यांना हे ग्रिटिंग कार्ड पाठविले. कुमारजींना तसेच पु.लं. ना सुद्धा\nआणि आश्चर्य मला पु.लं. चे पत्र मिळाले. मी तुमच्या कैलास जीवनचा चाहता आहे. तुम्ही पाठविलेले ग्रीटिंग कार्ड सुद्धा अतिशय कालयोग्य आहे. कधीतरी भेटा.\n गगन ठेंगणे अशीच अवस्था झाली पु.लं.शी सबंध आला आणि वाढत गेला. त्यांच्या जवळ जाण्याचा योगही येऊ लागला.\nत्यानंतर आता पु.लं.च्या विषयी लिहिण्याबाबत आपले पत्र आले व लिहिण्याबाबत विचार करु लागलो आणि असे लक्षात आले की, पु.लं.च्या विषयी लिहिणे ही अवघड गोष्ट आहे.\nत्यातही मी त्यांच्याविषयी आपल्याला काही लिहावे, बोलावे लागेल या (दूर) दॄष्टीने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही. किंवा लिहून काढण्याचा माझा स्वभावही (हात ही) नाही. पण जसजसा मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो त्यांच्या बरोबर तासनतास घालवू लागलो, हिंडू फिरू लागलो किंवा लांबून त्यांना पाहू लागलो तसे तसे ते मला जास्तीत जास्त मोठे दिसू लागले. त्यांचे मोठेपण कळू लागले. कसे भेटत, भेटत, भेटी घेत, भेटी देत (भेटी टाळत) या सर्वांचा छान अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.\nऎ��े दिवशी ’रुपाली’मध्ये संध्याकाळी त्यांनी मला बोलावले होते, म्हणून गेलो. तर सात-आठ मुले, मुली त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या भोवती गोळा झाल्या होत्या. मी आत शिरलो, मला म्हणाले ’बैस ऎक. बोलू नकोस.’ मी गप्प. काय चालले आहे ते पाहत होतो. ऎकत होतो. एक एक नवोदित कवी आपापली एक एक कविता या कवी (स) हृदयाचा दोघांना ऎकवत होता. पहिली फेरी केव्हाच झाली होती. ही त्यापुढची कितवी फेरी माहित नाही. पण कवी उत्साहात कविता म्हणत होते आणि पु.ल. व सौ. सुनीताबाई ऎकुन त्यावर आपले मत प्रदर्शित करीत होते. आनंदी होऊन वाहवा पण देत होते. कधी मिश्किलही होते. मी पोहचल्यानंतरही हा कार्यक्रम दोन तास चालला होता. शेवटी एका नवकवीने आयुष्यावर बोलण्यास सुरुवात केल्यावर मध्येच थांबवून कार्य सिद्धी झाली. मुले गेली.\nमला म्हणाले अरे बरीच पत्रे येतात. कविता ऎकवितो म्हणतात. नाराज करण्यापेक्षा ही युक्ती शोधुन काढली. एकाच वेळी सर्वांना बोलवुन ५/६ तास त्यांचे म्हणणे ऎकुन घेतले. आणि सुटका आणि ससेमिरा थांबवून टाकला. (का मागे लावून घेतलो\nएकदा असाच रात्री उशीरा ‘रुपाली‘ मधून बाहेर पडलो. जोशी हॉस्पिटलमुळे स्कूटर, मोटारींची फार करीत माणसांनी भरलेली एक टेंपोट्रॅक्स ‘पु.ल. कुठे राहतात‘ चौकशी करत येत होती. मी पाहिले. जरा बावरलो. २०/२५ जण लातुर भागातून आले होते. रात्री १० चा सुमार होता. म्हटले चटदिशी पु.लं.च्या घरी जाऊन बेल दाबली. सुनीताबाईंशी बोललो. खाली येऊन त्यातल्या म्होरक्याशी बोललो. म्हणाले, ‘आमचे काम काही नाही, फक्त दर्शन घ्यायचे आहे. पायावर डोके टेकू आणि पाच मिनिटात पुढे लातूरकडे जाऊ.‘ हे सुनीताबाईंना सांगितले. पु.ल. खुर्चीवर बसले. एक एक पु.ल.प्रेमी पायावर डोके ठेवून बाहेर पडत होता. लेखकांच्या दर्शन वारीतील हे वारकरी दर्शन घेऊन आनंदून परत जाताना सुनीताबाई सुद्धा गहिवरल्या.\n‘रुपाली‘मधलीच गोष्ट आहे. पु.ल. आणि कुमारजींचे नाते फारच निराळे होते. १९८५ च्या सुमारास कुमारजी पुण्यात असतान मला म्हणाले, ‘भाईकडे जाऊन येऊ‘. रात्री ८ च्या सुमारास प्रा. चिरमुलेंच्या घरून आम्ही निघालो. कुमारजी अचानक घरी आल्याचे पाहून सुनीताबाईंनी त्यांचे स्वागत केले. खुप गप्पा रंगल्या. पु.ल. जरा चुळबुळत बोलत होते. त्यांनी पटदीशी एक फोन केला आणि कुमारांना म्हणाले आपण बोलतोय ते ऎकायला दिनेश येतोय. आत्ताच मामाकडे गे��ा आहे. येईलच. दिनेश आला. खरोखरीच काही मिनीटात. त्याला जरा ताप होता. पण त्याला काहीतरी कुमारजींच्या तोंडुन ऎकायचे होते. तो पु.लं.शी त्याच दिवशी बोलला होता आणि अचानक कुमारजी आले होते. पु.लंनी दिनेशसाठी ‘म्हारा ओळगीया‘ गाण्याची विनंती केली. आपल्या पानाचा डबा काढून त्यावर ठेका दाखवत कुमारजींनी सहज स्वरात हे भजन असे गायले की आम्ही सारेच हरखून गेलो.\nपु.लं.च्या विषयी किती सांगता येईल. मल्लिकार्जुन मन्सुरांच्या शेवटच्या काळात एक दिवस पूर्ण दिवस धारवाडमध्ये मन्सुरांच्या बरोबर आम्ही होतो. पु.ल. सुनीताबाई आणि मन्सूर हळूहळू जुन्या गाण्यात, आठवणीत रममाण झाले होते. मन्सुरांना मधुनच सिगरेट पु.ल. शिलगावून देत होते. मी पुण्यात आल्यावर त्यांना विचारले आता कधी कधी सिगरेट ओढावीशी असे वाटते का त्यांनी सिगरेट सोडून अनेक वर्षे झाली होती. तिच्याकडे मी परत आकॄष्ट झालो नाही असे त्यांनी सांगितले, मनमोकळेपणानी\nत्यांच्या आणि वसंतराव, ज्योत्सनाबाई, कुमारजी, भीमसेन, मुकुल, श्री. पु. भागवत किती तरी जणांच्या संवादाची याद येते, आणि ‘अवस्था‘ लागते आणि कुमारांची बंदिश प्रत्यक्ष अनुभुतीस येते ‘नयना भरायोरी‘.\n(जिवनज्योत दिवाळी अंक २००९ मधून साभार)\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-dsk-beneli-302-r-track-focused-bike-62323", "date_download": "2018-12-10T00:16:37Z", "digest": "sha1:PD2R2LA5N3ZACVYAQV554QCZ2VAD2N3V", "length": 13053, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news DSK Beneli 302 R track focused bike ‘डीएसके बेनेली’ची ट्रॅक फोकस्ड बाइक | eSakal", "raw_content": "\n‘डीएसके बेनेली’ची ट्रॅक फोकस्ड बाइक\nबुधवार, 26 जुलै 2017\nपुणे - देशातील अनेक ट्रेड शो, प्रदर्शने आणि सुपरबाइक महोत्सवांमधून प्रदर्शित झालेली ‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही ट्रॅक फोकस्ड बाइक भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे.\n‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही बाइक अँटी-लॉक ब्रेक सिस्टिमने परिपूर्ण असून, ‘डीएसके मोटोव्हील्स’कडून ही सुपरबाइक भारतात आणली जात आहे. सुपरबाइकच्या शर्यती डोळ्यापुढे ठेवून तयार क��लेली अर्थात ट्रॅक फोकस्ड अशी भारतातील पहिलीच सुपरबाइक आहे. यात तंत्रज्ञान आणि रचनेचा चांगला मेळ घालण्यात आला आहे. आकर्षक दर्शनीरूप आणि दणकट बांधणी यामुळे ही बाइक लक्ष वेधून घेते.\nपुणे - देशातील अनेक ट्रेड शो, प्रदर्शने आणि सुपरबाइक महोत्सवांमधून प्रदर्शित झालेली ‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही ट्रॅक फोकस्ड बाइक भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे.\n‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही बाइक अँटी-लॉक ब्रेक सिस्टिमने परिपूर्ण असून, ‘डीएसके मोटोव्हील्स’कडून ही सुपरबाइक भारतात आणली जात आहे. सुपरबाइकच्या शर्यती डोळ्यापुढे ठेवून तयार केलेली अर्थात ट्रॅक फोकस्ड अशी भारतातील पहिलीच सुपरबाइक आहे. यात तंत्रज्ञान आणि रचनेचा चांगला मेळ घालण्यात आला आहे. आकर्षक दर्शनीरूप आणि दणकट बांधणी यामुळे ही बाइक लक्ष वेधून घेते.\nडीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीश कुलकर्णी म्हणाले, की भारतातील सुपरबाइकप्रेमींची सर्वाधिक पसंती असलेला ब्रॅंड म्हणून ‘डीएसके बेनेली’ने स्वत:ला प्रस्थापित केले आहे. आम्ही बाजारात आणलेल्या शक्तिशाली बाइकना लक्षणीय प्रतिसाद मिळाला. आता डीएसके बेनेली ३०२ आर ही आमची पहिली फुल-फेअर्ड (या प्रकारच्या बाइकमध्ये सर्व यांत्रिक भाग झाकलेले असतात) सुपरबाइक देशातील मध्यम आकाराच्या बाजारपेठेचा चेहरा बदलेल. आमच्या यापूर्वीच्या सुपरबाइकप्रमाणे या नव्या सुपरबाइकलाही चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते.\nडीएसके बेनेलीच्या सर्व शोरूममध्ये ही बाइक विक्रीसाठी असून, ती पांढरा रोझो, लाल नेरो आणि चंदेरी र्व्हडे अशा तीन रंगांत उपलब्ध आहे.\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: कर��णूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/epilepsy-marathi/", "date_download": "2018-12-10T00:15:37Z", "digest": "sha1:NNUKFWRVU4MNZVXPJVMW5OUVQY73HRH3", "length": 20020, "nlines": 184, "source_domain": "healthmarathi.com", "title": "फिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Diseases Info फिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nआपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास मिरगी येणे, फिट येणे, फेफरे येणे, एपिलेप्सी किंवा अपस्मार असे म्हणतात.\nअपस्मार हा चेतासंस्थेचा (मेंदूसंबंधी) आजार आहे. रुग्णास वरचेवर असे अपस्माराचे झटके येत असतात. जन्मतःच मेंदूत असणारा एखादा दोष किंवा डोक्याला अपघातामुळे झालेली इजा यांमुळे अशा प्रकारचे फेफरे किंवा झटके येतात. अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांमध्ये आढळतो. अनेकदा लहान मुलांमध्ये असणा��ा अपस्माराचा त्रास हा वयानुसार वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते. फेफरे, फिट येणे किंवा अपस्मार विषयी मराठीत माहिती, वारंवार फिट का येते, फिट येण्याची कारणे, फिट येत असेल तर काय करावे, अपस्मारात आकडी येणे, दातखिळी बसणे, झटके येण्याची लक्षणे, फिट येणे यावर उपचार जसे औषधे, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, फिट आल्यास काय करावे, मिरगी रोग किंवा फिट येणे घरगुती उपाय, योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\nएपिलेप्सीच्या झटक्यात कोणती लक्षणे दिसतात..\n• रुग्णाचा अचानकपणे शरीराचा संतुलन ढासळतो, अशक्तपणा येतो व तोल जाऊन खाली बेशुद्ध होऊन पडतो.\n• ‎शरीर आकडते, झटका येतो.\n• ‎शरीराच्या विचित्र हालचाली होतात.\n• ‎जीभ किंवा ओट दातांनी चावले जाते, दातखिळी बसते.\n• ‎तोंडातून फेस येऊ लागतो.\n• ‎रुग्ण डोळे फिरविते, शुद्धी हरपते.\nया आजारामुळे येणाऱ्या झटक्यांचा कालावाधी एक ते तीन मिनिटांचा असतो. अशा 1-2 मिनिटांच्या झटक्यांमुळे मेंदूला अंतर्गत इजा होत नाही. पण वारंवार असे झटके येऊ लागल्यास व अशा झटक्यांचा कालावधी काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत वाढल्यास मेंदूला इजा होऊ शकते. तसेच अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्यामुळे शारीरिक इजाही होऊ शकते.\nकोणकोणत्या कारणांमुळे अपस्माराचा झटका येण्याची संभावना वाढते..\nमानसिक ताणतनावामुळे, अपूर्ण झोपेमुळे, ताप-सर्दी-खोकला हे आजार झाल्यास, रक्तदाब वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, Anti-psychotic किंवा Anti-depressant औषधांच्या दुष्परिणामामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे, कडक उन्हाच्या त्रासामुळे अपस्माराचा झटका येण्याची संभावना वाढते.\nवारंवार फिट्स येत असल्यास मेंदूरोग तज्ज्ञाकडून अपस्माराबाबतचे निदान करून घेणे आवश्यक असते. पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephelography), MRI स्कॅन, CT स्कॅन इ. चाचण्या करून याचे निदान केले जाते.\nअपस्मार उपचार माहिती मराठीत :\nतज्ज्ञ डॉक्टरांकडून अपस्माराचे निदान झाल्यानंतर आधी Anti-epileptic औषधे सुरू केली जातात. औषधांनी जर अपस्मार नियंत्रणात येत नसल्यास मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियने (Operation) अपस्मारवर यशस्वी उपचार होऊ शकतात.\nजर एखाद्यास अपस्मारा��ा झटका आल्यास काय करावे..\n• स्वतः शांत राहा व भयभीत होऊ नका.\n• ‎फेफरे येऊन पडलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नका.\n• ‎रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर करा.\n• ‎रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूस वाळवावे त्यामुळे रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.\n• ‎त्यानंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.\n• ‎रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.\n• ‎चप्पल, कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला हुंगायला लावू नका.\nअपस्माराच्या झटक्यामध्ये दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे रुग्णाची शुध्द हरपते. थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो. तर कधीकधी वैद्यकीय इमर्जन्सीचीही गरज पडू शकते. 10-15 मिनिटे होऊनही जर रुग्ण शुद्धीवर आला नाही तर रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.\nअपस्माराचा झटका टाळण्यासाठी रुग्णांनी हे करावे :\n• डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.\n• ‎नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.\n• ‎पुरेशी झोप घ्यावी.\n• ‎मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.\n• ‎नियमित व्यायाम करावा.\n• ‎चहा, कॉफी, सिगारेट, बीडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा.\n• ‎रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव, पत्ता, घरातील फोननंबर आणि अपस्मार रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी. या चिट्टीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयी ही माहिती लिहिलेली असावी.\nफिट येणे, अपस्मार या आजारासंबंधीत खालील उपयुक्त लेखसुद्धा वाचा..\n• मायग्रेन डोकेदुखी – अर्धशिशीचा त्रास व उपाय (Migraine in Marathi)\n• पित्ताचा त्रास आणि उपाय (Acidity in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nभाजल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार (Burns first aid in Marathi)\nस्वाईन फ्लू (Swine flu) कारणे, लक्षणे व उपचार मराठीत\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nजाणून घ्या गुदद्वाराचे विविध विकारांविषयी (Anal disease in Marathi)\nएखाद्यास लकवा, पक्षाघाताचा झटका आल्यास काय करावे..\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/oscar-2018-top-films-and-there-nominations-1788", "date_download": "2018-12-09T23:23:47Z", "digest": "sha1:CJKCHOLHQA5AXVGY6UCLYIZ2ZXFYO6WC", "length": 16515, "nlines": 127, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ऑस्कर जत्रा : ऑस्करच्या शर्यतीत असलेले ९ भन्नाट सिनेमे !!", "raw_content": "\nऑस्कर जत्रा : ऑस्करच्या शर्यतीत असलेले ९ भन्नाट सिनेमे \nउद्या ४ मार्च. फिल्मी जगतातला एक ऐतिहासिक दिन. उद्याच्याच दिवशी ऑस्कर विजेत्यांची घोषणा होणार आहे. मंडळी, यंदाच्या ऑस्कर मध्ये ९ सिनेमे निवडण्यात आलेले आहेत. यातील सर्वात जास्त १३ नॉमिनेशन मिळवलेला सिनेमा ‘द शेप ऑफ वॉटर’ असून त्याच्या खालोखाल ८ नॉमिनेशन मिळवलेला ‘डंकर्क’, ७ नॉमिनेशन मिळवलेला ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी’ आणि ६ इतर सिनेमे आहेत.\nऑस्कर पुरस्कारांची घोषणा होण्याआधी आपण आज बघुयात या ९ फिल्म्स आहेत तरी कोणत्या आणि त्यांना कोणकोणते नॉमिनेशन आहेत.\n१. द शेप ऑफ वॉटर\nहा सिनेमा यंदाच्या ऑस्कर शर्यतीतला सर्वात दमदार सिनेमा मानला जातोय. तब्बल १३ नॉमिनेशन मिळवून या सिनेमाने आपलं स्थान अगदी पक्क केलं आहे. या सिनेमाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर एका मूक मुलीचा आणि एका मानवा सारख्या दिसणाऱ्या प्राण्याचा प्रेमसंबंध दाखवणारी कथा असं म्हणता येईल पण या कथेला अनेक कंगोरे आहेत.\nबेस्ट पिक्चर – गुएर्मो डेल टोरो, जे. माइल्स डेल\nबेस्ट डायरेक्टर – गुएर्मो डेल टोरो\nबेस्ट अॅक्ट्रेस – सॅली हॉकिन्स\nबेस्ट सपोर्टिंग अॅक्टर– रिचर्ड जेनकिन्स\nबेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस – ऑक्टेव्हिया स्पेंसर\nबेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – गुएर्मो डेल टोरो, व्हेनेसा टेलर\nबेस्ट सिनेमॅटोग्राफी – डॅन लाउस्टसन\nबेस्ट फिल्म एडिटिंग – सिडनी वॉलिन्स्की\nबेस्ट कॉस्चूम डिझाईन – लुई सिक्वेरा\nबेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – एलेग्झॅद्र दूप्ले\nबेस्ट प्रोडक्शन डिझाईन – पॉल डेनहम ऑस्टरबेरी; सेट डेकोरेशन – शेन विएऊ, जैफ्री ए. मैल्विन\nबेस्ट साउंड मिक्सिंग – क्रिश्चियन कुक, ब्रैड ज़ोर्न, ग्लेन गौथियर\nबेस्ट साउंड एडिटिंग – नेथन रॉबिटेल, नेल्सन फरेरा\nख्रिस्तोफर नोलनचा नवा सिनेमा आणि द शेप ऑफ वॉटर सिनेमाच्या खालोखाल ज्याला ८ नॉमिनेशन मिळाले आहेत तो सिनेमा म्हणजे ‘डंकर्क’. डंकर्क बद्दलही यावर्षी चर्चा रंगल्या. नोलनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक पर्वणी होता.\nबेस्ट पिक्चर – एमा थॉमस आणि ख्रिस्तोफर नोलन\nबेस्ट डायरेक्टर – ख्रिस्तोफर नोलन\nबेस्ट सिनेमॅटोग्राफी – हॉयटे वान हॉयटेमा\nबेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – हान्स झिमर\nबेस्ट फिल्म एडिटिंग – ली स्मिथ\nबेस्ट प्रोडक्शन डिझाईन – नॅथन क्राउली; सेट डिझाईन – गॅरी फेटीस\nबेस्ट साउंड एडिटिंग – रिचर्ड किंग आणि एलेक्स गिब्सन\nबेस्ट साउंड मिक्सिंग – मार्क वेइंगार्टऩ, ग्रेग लँडेकर आणि गैरी ए. रीझो\n३. थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी\nआपल्या मुलीच्या मृत्युच्या रहस्याचा पाठलाग करण्याऱ्या एका आईच्या भोवती हा सिनेमा फिरतो. ऑस्कर नॉमिनेशन्स मध्ये या सिनेमाला ७ पुरस्कारां���ाठी निवडण्यात आलेलं आहे.\nबेस्ट पिक्चर - ग्रॅहम ब्रोडबेन्ट, पेटे झेरनीन, मार्टिन मॅकडॉग\nबेस्ट अॅक्ट्रेस - फ्रान्सिस मॅकडॉरमंड\nबेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - १. वूडी हेरल्स्न २. सॅम रॉकवेल\nबेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – मार्टिन मॅकडॉग\nबेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – कार्टर बुर्वेल\nबेस्ट फिल्म एडिटिंग – जॉन ग्रेगरी\nडंकर्क नंतर ‘डार्केस्ट हवर’ हा सिनेमा महायुद्धावर आधारित आहे. हा सिनेमा तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यावर आधारित आहे. सिनेमात विन्स्टन चर्चिल यांचं पात्र साकारणारा अभिनेता 'गॅरी ओल्डमन' ला विन्स्टन चर्चिलच्या रुपात साकारताना प्रचंड मेहनत घेण्यात आलेली आहे. खऱ्या आयुष्यातील गॅरी ओल्डमन आणि सिनेमातील गॅरी ओल्डमन यांच्यात न ओळखता येण्यासारखा फरक दिसून येतो.\nबेस्ट पिक्चर – टिम बेवन, एरिक फेलेनर, लिसा ब्रूस, अँथनी मॅककार्टन आणि डगलस उरबांस्की\nबेस्ट अॅक्टर – गॅरी ओल्डमन\nबेस्ट प्रोडक्शन डिझाईन – सारा ग्रीनवुड; सेट डिझाईन: केटी स्पेन्सर\nबेस्ट सिनेमॅटोग्राफी – ब्रूनो डेलबोनल\nबेस्ट मेकअप आणि हेअरस्टाईल – काझुहीरो त्सुझी, डेव्हिड मालीनोवस्की, लुसि सिबिक\nबेस्ट कॉस्चूम डिझाईन – जॅकलिन डुरेन\nही एक रोमँटिक पीरियड ड्रामा फिल्म आहे. डॅनियल डे-लुईस या एका गुणी नटाचा हा शेवटचा सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. २०१२ साली त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं ऑस्कर देखील मिळालं होतं.\nबेस्ट पिक्चर – जोअने सेलर, पॉल थॉमस अँडरसन, मेगन एलिसन आणि डॅनियल लुपी\nबेस्ट डायरेक्टर – पॉल थॉमस अँडरसन\nबेस्ट अॅक्टर – डॅनियल डे-लुईस\nबेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस – लेस्ली मॅनविले\nबेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – जॉनी ग्रीनवुड\nबेस्ट कॉस्चूम डिझाईन – मार्क ब्रिज\nहा सिनेमा मुलगी आणि तिच्या आईच्या नात्यावर आधारित आहे. ऑस्कर नॉमिनेशन मिळण्याआधी बऱ्याच पुरस्कारांवरती या सिनेमाने बाजी मारली आहे.\nबेस्ट पिक्चर – स्कॉट रुडिन, अॅली बुश आणि एवलिन ओ'निइल\nबेस्ट डायरेक्टर – ग्रेटा गेरविग\nबेस्ट अॅक्ट्रेस – साओइर्स रोनन\nबेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस – लॉरी मेटकॉफ\nबेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – ग्रेटा गेरविग\nहा एक थ्रिलर सिनेमा असून अमेरिकेतल्या वर्णभेदावर भाष्य करतो. या सिनेमाबाचं सिनेमाच्या जाणकारांकडून कौतिक झालेलं ���हे.\nबेस्ट पिक्चर – शॉन मॅकेट्रिक, जेसन ब्लूम, एडवर्ड एच. हॅम जूनियर आणि जॉर्डन पीले\nबेस्ट डायरेक्टर – जॉर्डन पीले\nबेस्ट अॅक्टर – डॅनियल कालुया\nबेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – जोर्डन पीले\n८. कॉल मी बाय युवर नेम\nआंद्रे अकिमान यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा समलैंगिक संबंधावर भाष्य करतो. या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमा बरोबर पटकथेसाठी सुद्धा ऑस्कर नॉमिनेशन मिळालेलं आहे.\nबेस्ट पिक्चर – पीटर स्पीयर्स, लुका गदाग्निनो, एमिली जार्ज आणि मार्को मोरबिटो\nबेस्ट अॅक्टर – टिमोथी चेलमेट\nबेस्ट अॅडोप्टेड स्क्रीनप्ले – जेम्स आइवरी (आंद्रे अकिमान यांच्या कादंबरीवर आधारित)\nबेस्ट सॉंग – सुफ़न स्टीवंस (मिस्ट्री ऑफ लव्ह)\nस्टीवन स्पीलबर्ग या एका महान दिग्दर्शकाची ही नवी कोरी फिल्म. दि पोस्ट या फिल्मचं कथानक अमेरिका आणि व्हियेतनामच्या युद्धाच्या संदर्भातील राजकीय वातावरणावर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘मेरील स्ट्रीप’ यांच्या बद्दल फिल्मी जगतात सध्या चर्चा होत आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेशनही मिळालेलं आहे.\nसर्वोत्कृष्ठ सिनेमा – एमी पास्कल, स्टीवन स्पीलबर्ग आणि क्रिस्टी मॅकोस्को क्रेगर\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मेरील स्ट्रीप\nया सर्व तगड्या दावेदारांमध्ये सर्वात पुढे कोणता सिनेमा निघतोय हे उद्या पाहण्या सारखं असेल.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://srinagar.wedding.net/mr/venues/430725/", "date_download": "2018-12-09T23:41:59Z", "digest": "sha1:NV3EEGPF5JZVJQN6VJZ2WFZ72EAKP3OM", "length": 5353, "nlines": 66, "source_domain": "srinagar.wedding.net", "title": "R K Sarovar Portico - लग्नाचे ठिकाण, श्रीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार भाड्याने तंबू केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 1,200 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,800 पासून\n2 अंतर्गत जागा 17, 110 लोक\n1 अंतर्गत जागा 250 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल, करमणूक केंद्र, समर एरिया, गार्डन\nसाठी सुयोग्य लग्नाचा समारंभ, लग्नाचे रिसेप्शन, मेंदी पार्टी, संगीत, साखरपुडा, बर्थडे पार्टी, पार्टी, जाहिरात, मुलांची पार्टी, कॉकटेल डिनर, कॉर्पोरेट पार्टी, कॉन्फरन्स\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nजेवणाचा प्रकार Chinese, Arabic\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nपार्किंग 40 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 10,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, टेरेस\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,800/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 110 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,800/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 17 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,800/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,69,184 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/what-percentage-our-brain-do-we-use-2198", "date_download": "2018-12-10T00:23:46Z", "digest": "sha1:2SIDT6M3A7NTXYZQWBCCOOX7TVKETRNI", "length": 12044, "nlines": 48, "source_domain": "www.bobhata.com", "title": "आपण आपल्या मेंदूचा नक्की किती भाग वापरतो ? वाचून 'दिमाग का दही' नक्कीच होणार नाही पाहा !!", "raw_content": "\nआपण आपल्या मेंदूचा नक्की किती भाग वापरतो वाचून 'दिमाग का दही' नक्कीच होणार नाही पाहा \nआपल्याला लहानपणी शास्त्रज्ञांची एक गोष्ट सांगितली जायची. आपण सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणूस आपल्या मेंदूचा फक्त १० टक्के वापर करतो, पण हे शास्त्रज्ञलोक आपल्या मेंदूचा ११, १२, १३, टक्के व���पर करतात. म्हणून ते शास्त्रज्ञ असतात. तुम्ही जर तुमच्या मेंदूचा १०% पेक्षा जास्त वापर करू शकलात, तर तुम्ही आईनस्टाईन किंवा न्यूटनसारखे व्हाल. ऐकलीय ना ही गोष्ट\nपण आता या समजुतीला खुद्द शास्त्रज्ञांनीच खोटं ठरवलंय राव मानवी मेंदू फक्त १०% वापरला जातो हे विधान साफ चुकीचं आहे. कसं मानवी मेंदू फक्त १०% वापरला जातो हे विधान साफ चुकीचं आहे. कसं \nएका सर्वेक्षणानुसार ६५% अमेरिकन नागरिक मानतात की आपण मेंदूचा फक्त १०% वापर करतो. काही देशांत हे प्रमाण आणखी थोडं कमी मानलं जातं. तिथले लोक मानतात की आपण मेंदूचा फक्त ७% वापर करतो. हा समज एवढा पक्का आहे की या मुद्द्यावर आधारित सिनेमे सुद्धा येऊन गेले आणि ते सुपरहिटही झाले. पण संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपण दररोज १००% मेंदू वापरतो.\nआपला मेंदू आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या न्युरोसायकॉलॉजी शाखेनं याबाबत अभ्यास केला. मेंदूचा आपल्या स्वभावावर आणि भावनांवर कसा परिणाम होतो हे त्यांनी तपासलं. या अभ्यासातून असं लक्षात आलं की मेंदूचा प्रत्येक भाग शरीराच्या वेगवेगळ्या कार्याशी निगडीत असतो. ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ आणि ‘फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग’ या दोन आधुनिक तंत्रांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास करता येतो. या पद्धतीचा वापर करून हे सिद्ध करण्यात आलंय की मानवी शरीराची हालचाल आणि त्याच्या रोजच्या कामं नियंत्रित करणारा मेंदू या दोन गोष्टी वेगळ्या करताच येत नाहीत. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर, जेव्हा आपण चॅट करतो, तेव्हा ३ गोष्टींवर नियंत्रण असलेले मेंदूतीलले विभाग सर्वात जास्त कार्यरत असतात. हे तीन विभाग म्हणजे डोळे, हात नियंत्रण करणारी व दृश्य समजून घेणारी बाजू. डोळ्यांनी दिसणारं दृश्य समजून घेऊन त्याच्यानुसार प्रतिक्रिया देण्यासाठी मेंदूच्या एका विशिष्ट विभागाचा वापर होतो. तर मोबाईल पकडण्यासाठी हातांवर नियंत्रण असलेला मेंदूचा विभाग यावेळी कार्यरत असतो. याचाच अर्थ मेंदूचा कोणताही भाग निष्क्रिय नसतो. मेंदूच्या प्रत्येक मज्जातंतूला आपापलं काम वाटून देण्यात आलेलं असतं.\nआपण काम करत असताना त्या कामासाठी लागणारा मेंदूचा भाग कसा कार्यरत असतो हे मेंदूच्या आतल्या छायाचित्रांमधून दिसून आलेलं आहे. मेंदूच्या या फोटोंमध्ये काही ठळक चट्टे दिसून आलेत. हे च��्टे दाखवतात की मेंदूचा तो भाग कार्यरत आहे. त्याच्या विरुध्द इतर भाग अस्पष्ट दिसतात. याचं करणं म्हणजे तो भाग कार्यरत आहे, पण इतर भागांच्या तुलनेत कमी काम करत आहे. मेंदूला ‘प्लास्टिक ब्रेन’ म्हटलं जातं. आता प्लास्टिकचा शब्दशः अर्थ घेऊ नका राव. इथे प्लास्टिकचा अर्थ ‘लवचिक’. आपल्या कामाप्रमाणे आपल्या मेंदूचा विशिष्ट भाग इतर भागांपेक्षा जास्त विकसित होतो. म्हणजे असं बघा, बस चालकांपेक्षा टॅक्सी किंवा रिक्षा चालकांच्या मेंदूचा दिशा समजून घेण्याचा भाग जास्त विकसित झालेला आढळला आहे. कारण त्यांना शहरातील सगळेच रस्ते लक्षात ठेवावे लागतात. जसं आपल्या व्यायामाने व आहाराने शरीर घडत जातं तसंच आपल्या कामाने मेंदू घडत जातो.\nमेंदू हा संपूर्ण शरीराचा फक्त २ टक्के हिस्सा आहे. पण हा लहानसा भाग संपूर्ण शरीरातली तब्बल २०% उर्जा वापरतो. जर मेंदूचा १०% वापर होत असेल तर एवढी उर्जा पाहिजे कशाला राव याचाच अर्थ मेंदूचा १००% वापर होत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात उर्जेची गरज लागते.\nआता समजून घेऊया ‘१०% मेंदू’ची भाकडकथा आली तरी कुठून...\nमंडळी, ही समजूत कशी पसरली याला कोणताही पुरावा नाही. असं म्हणतात की हे विधान आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी पसरवण्यात आलं होतं. जेणेकरून आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्तं चांगलं काम करावं. ही कल्पना तुम्हाला बऱ्याच ‘प्रेरणादायी’ पुस्तकांमध्ये सापडेल. नक्की कोणती पुस्तकं तीच हो, ‘पहिल्याच भेटीत इतरांवर प्रभाव कसा पडाल तीच हो, ‘पहिल्याच भेटीत इतरांवर प्रभाव कसा पडाल ’, ‘आपला आत्मविश्वास वाढवा’, ‘यशस्वी माणसांच्या सवयी’ असल्या गोष्टी सांगणारी.\nअसंही म्हणतात की आईनस्टाईनने १०% मेंदूच्या वापराचं गणित उलगडून सांगितलं होतं. पण ही सुद्धा एक भाकडकथाच आहे. याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.\nपाह्यलंत ना मग मंडळी, लहानपणापासून आपल्याला शिकवली गेलेली १०% मेंदूची कल्पना कशी खोटी आहे ते.\nमेंदू तल्लख आणि तरतरीत ठेवण्याचे ७ उपाय \nया 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/liver-cirrhosis-marathi/", "date_download": "2018-12-09T23:50:30Z", "digest": "sha1:5YLI3CXQ6BE4FDXEZQ2WVC5UXMZWXTBS", "length": 24563, "nlines": 195, "source_domain": "healthmarathi.com", "title": "लिव्हर सिरॉसिसची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Liver cirrhosis in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nयकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादीमध्ये रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते. याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. रक्ताचं शुद्धीकरण, रक्तात असलेलं विष पित्तावाटे बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य यकृत करतं. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.\nयकृताशी संबंधित फैटी लिव्हर (Fatty liver), हिपॅटायटीस आणि सिरोसिस या तीन प्रमुख समस्या आहेत. फैटी लिव्हरमध्ये यकृतात चरबी जमा होऊन त्याच्या कार्यास बाधा निर्माण होते. हिपॅटायटीसमध्ये यकृतास सूज येते तर यकृताचा सिरोसिस झाल्यानंतर यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते.\nलिव्हर सिरोसिस म्हणजे काय..\nलिव्हर सिरॉसिसमध्ये यकृताच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि त्यांची जागा फाइबर्स घेतात. त्यामुळे लिव्हर कडक होते आणि त्याचा आकार लहान झालेला असतो. लिव्हर सिरॉसिसमध्ये लिव्हरचा बहुतांश भाग हा खराब होऊन नष्ट झालेला असतो. यकृत हे आपल्या शरीरात चयापचय क्रियेसाठी अत्यंत आवश्यक असे अवयव असते. लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे यकृताचे काम मंदावते व शरीरावर विविध परिणाम होतात. लिव्हर सिरॉसिस होण्याचे प्रमाण अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये अधिक आढळते. सिरोसिस हा लीव्हरचा एक गंभीर असा रोग असून यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हा आहे. यासाठी याठिकाणी यकृताचा सिरोसिस म्हणजे काय, लिव्हर सिरॉसिसची कार���े, लिव्हर सिरॉसिसची लक्षणे, लिव्हर सिरोसिस उपचार यांची मराठीत माहिती दिली आहे.\nलिव्हर सिरॉसिस होण्याची कारणे :\nसिरॉसिस होण्याची कारणे अनेक असू शकतात जसे\n• अति प्रमाणात दारू पिणे,\n• ‎हिपॅटायटीस B किंवा C ची लागण झाल्यामुळे लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो. हिपॅटायटीस B किंवा C बाधित रक्त चढवणे किंवा दूषित सुया-इंजेक्शन, असुरक्षित शारीरिक संबंध यांमधून या प्रकारच्या हिपॅटायटीसची लागण होत असते.\n• ‎फैटी लिव्हरमुळे यामध्ये यकृतातील चरबीचे प्रमाण वाढलेले असते.\n• ‎काही विशिष्ट औषधे जसे acetaminophen किंवा काही antidepressants यासारखी औषधे अधिक काळ घेतल्याने सिरॉसिस होऊ शकतो.\n• ‎Wilson disease सारख्या जन्मजात लिव्हरमधील दोषांमुळेही सिरॉसिस होऊ शकतो.\n• ‎याशिवाय लेप्टोस्पायरोसिस, लठ्ठपणा आणि मधुमेह हे विकारसुद्धा लिव्हर सिरॉसिस होण्यास कारणीभूत ठरतात.\nकाही वेळा सिरॉसिसचे कोणतेही कारण मिळत नाही. अशा रुग्णामध्ये ANA (Anti nuclear antibodies) positive असू शकतात.\nलिव्हर सिरॉसिसची लक्षणे :\nलिव्हर सिरोसिसमध्ये खालील लक्षणे दिसून येतात,\n• ‎वजन कमी होणे,\n• ‎पोटाच्या उजव्या बाजूस दुखते,\n• ‎रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते.\n• ‎उलटी होणे, उलटीतून रक्तही पडू शकते,\n• ‎भूख न लागणे,\n• ‎आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे,\n• ‎पोटात पाणी होणे (जलोदर),\n• ‎पायाला सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात.\nलिव्हर सिरोसिसचे निदान करण्यासाठी विविध रक्ततपासण्या, लिव्हर फंक्शन टेस्ट, एंडोस्कोपी, लिव्हर बायोप्सी, सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन तपासणी करावी लागते.\nसिरोसीस ग्रेड आणि वर्गीकरण :\nविविध रक्ततपासण्या करून सिरोसीसचे A, B आणि C ह्या तीन ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. A ग्रेड म्हणजे सिरॉसिसची सुरुवातीची अवस्था असते तर C ग्रेड मध्ये सिरॉसिस गंभीर अशा शेवटच्या स्टेजमध्ये पोचलेला असतो.\nसुरुवातीच्या म्हणजे A ग्रेड सिरॉसिसमध्ये औषधे व योग्य उपचार करून रुग्णाला चांगले आयुष्य जगता येते, मात्र आजार जर ग्रेड C मध्ये गेल्यास अशावेळी यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हाच उरतो. वेळीच योग्य उपचार न केल्यास यकृत आणि किडनीचे कार्य योग्यरित्या होत नाही प्रसंगी रुग्ण कोमात जाऊन दगावतो.\nलिव्हर सिरॉसिस उपचार :\nयकृत सिरॉसिसमध्ये पोटात पाणी धरत असते. अशावेळी पोटामध्ये भरलेले पाणी वारंवार काढाव�� लागते. पोटात पाणी धरू नये यासाठी सिरोसीस झालेल्या रुग्णांनी मीठ खाणे कमी करावे. तसेच पोटात पाणी धरू नये यासाठी औषधेही दिली जातात. मात्र ही औषधे खूप महाग असतात. औषध उपचारांमुळे आजाराची वाढ रोखण्यास मदत होते. मात्र खराब झालेले यकृत पूर्णपणे पूर्वीच्या स्थितीत येत नाही.\nयकृत सिरॉसिस जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असल्यास योग्य औषधोपचारांद्वारे आजार नियंत्रित ठेवता येतो. मात्र जर पूर्ण लिव्हर खराब झालेले असल्यास यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हाच उरतो.\nयकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) म्हणजे काय..\nयकृत प्रत्यारोपण ही अशी शस्त्रक्रिया असते, ज्यात रुग्णाचे आजारी यकृत काढून दुसऱ्या व्यक्तीचं अंशतः किंवा मृत व्यक्तीचे संपूर्ण निरोगी यकृत आजारी रुग्णामध्ये बसवले जाते.\nयकृत प्रत्यारोपणासाठी कोणतीही इजा नसलेलं निरोगी यकृत निवडले जाते. योग्य दाता निश्चित करण्याकरता रक्तगट आणि शरीराचा आकार, हे महत्त्वाचे घटक असतात. बहुतांश घटनांमध्ये अलीकडेच निधन झालेल्या एखाद्या व्यक्तीचं यकृत दान केलेलं असतं. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये यकृताला कोणतीही हानी न होता जिवंत व्यक्ती आपल्या यकृताचा एखादा भाग दान करू शकते. यकृताचे आजार, मद्यपान किंवा कर्करोग किंवा अन्य काही संक्रमणासाठी दात्यांची तपासणी करतात मगच ते निरोगी यकृत किंवा त्याचा काही भाग काढून ऑपरेशनद्वारे आजारी व्यक्तीमध्ये बसवले जाते.\nलिव्हर सिरॉसिस होऊ नये म्हणून काय करावे..\n• मद्यपान, दारू या व्यसनांपासून दूर रहावे.\n• ‎दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा रक्ततपासणी व लिव्हर तपासणी करून घ्यावी.\n• ‎काविळ झाल्यास त्यावर घरगुती उपाय करीत बसू नका.\n• ‎कावीळ झाल्यास तज्ञ डॉक्टरांकडून त्याचे योग्य निदान करून हिपॅटायटीसचा कुठला प्रकार आहे ते पाहावे.\n• ‎काविळीच्या निदानामध्ये रक्त तपासणीत जर हिपॅटायटीस बी किंवा सी असल्यास डॉक्टरांकडून तात्काळ उपचार सुरू करावेत. यावर पूर्ण उपचार घ्यावेत. उपचार मध्येच थांबवू नये. साधारण चार ते सहा महिने औषधे घेतल्यानं हा आजार बरा होतो.\n• ‎फॅटी लिव्हर होऊ द्यायचं नसेल, तर नियमित व्यायाम करावा. तेलकट पदार्थ, चरबीजन्य पदार्थ, फास्ट फूड खाऊ नये.\nलिव्हर संबंधित खालील मराठीतील माहिती सुद्धा वाचा..\n• कावीळ आजार माहिती व उपचार\n• हिपॅटायटीस आजार मराठीत माहिती\n• पित्ताशयात खडे होणे\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nNext articleऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nगोवर आजाराची मराठीत माहिती (Measles in Marathi)\nजल प्रदूषण मराठीत संपूर्ण माहिती (Water Pollution in Marathi)\nड जीवनसत्व आहार मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nस्वाईन फ्लू (Swine flu) कारणे, लक्षणे व उपचार मराठीत\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-04-05-25-40/", "date_download": "2018-12-09T23:36:47Z", "digest": "sha1:LJKBWBGGG4NVP2PXVZFEVW422HSKO45Q", "length": 6308, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-04-05.25.40 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nPCOS आणि PCOD समस्या मराठीत माहिती व उपचार\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nवंध्यत्व निवारण आधुनिक उपचार मराठीत माहिती (Fertility Treatments in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nहत्तीरोग आजाराची मराठीत माहिती (Filariasis in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nपुरळ उठणे : लक्षणे, कारणे आणि उपाय (Skin rashes in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-12-10T00:45:15Z", "digest": "sha1:KLCZMAGTMRYAQSGD35ZLWVNHGNCTRXWW", "length": 5961, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेबेनॉन फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nलेबेनॉन फुटबॉल संघ (अरबी: لبنان الوطني لكرة القدم, फ्रेंच: Équipe du Liban de football; फिफा संकेत: LIB) हा पश्चिम आशियामधील लेबेनॉन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला लेबेनॉन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२४ व्या स्थानावर आहे. आजवर लेबेनॉन एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.\nलेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/10-most-weird-jobs-history-1798", "date_download": "2018-12-09T23:46:20Z", "digest": "sha1:BIYVBXKUKP5WIRBWBFCL5TDPFQW3A2UK", "length": 14026, "nlines": 71, "source_domain": "www.bobhata.com", "title": "शनिवार स्पेशल : इतिहासातील १० विचित्र नोकऱ्या !!", "raw_content": "\nशनिवार स्पेशल : इतिहासातील १० विचित्र नोकऱ्या \nतंत्रज्ञानाचा विकास होण्याआधी सर्व कामे माणूस स्वतः करायचा. ती काळाची गरजही होती. पुढे तंत्रज्ञान विकसित झाल्यांनतर त्यातली बरीच कामे मशीन्स करू लागली. उदाहरणच द्यायचं झालं तर, मोबाईल फोन आल्यामुळे पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात बंद झाला. त्यामुळे पत्र पोहोचवण्याच्या संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होऊन ती जवळजवळ बंद होत आली. तसेच हातमागाच्या कापड गिरण्या आधुनिक मशीन्समुळे बंद पडल्या.\nखरं तर अश्या कामाची गिनतीच नाही राव. आज आम्ही इतिहासातल्या त्या कामांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याबद्दल तुम्ही कधीही ऐकलं नसेल. खरं तर तुम्हाला प्रश्न पडेल की खरच या प्रकारची कामं होती का \nचला आज शनिवार स्पेशल मध्ये वाचूयात इतिहासातील १० विचित्र नोकऱ्यांबद्दल.\n१. विमानाचा आवाज ऐकणारा\nप्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी जेव्हा राडार नव्हते तेव्हा शत्रूच्या बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानाचा शोध घेण्यासाठी एक यंत्र विकसित के���ेलं होतं. या यंत्राच्या मधोमध एक माणूस बसलेला असायचा जो त्या यंत्राद्वारे हवेतील कंपन आणि बारीकसारीक आवाज टिपून शत्रू सैन्याच्या हवेतील हल्ल्यासंबंधी अंदाज बांधायचा. पण अर्थात ही यंत्रणा पूर्णपणे विश्वासार्ह नव्हती. पुढे जाऊन रडारचा शोध लागल्यानंतर या यंत्राचा आणि त्याला सांभाळणाऱ्या माणसाचा असा दोघांचाही उपयोग संपला.\n२. बगलेतले केस कापणारा\nहा एका विचित्र प्रकार खरोखर अस्तित्वात होता राव. पूर्वीच्या काळी वॅक्सिंग सारखा प्रकार नव्हता. त्यामुळे ऐतिहासिक रोमन साम्राज्यातील लोक काही खास माणसांना बोलवायचे जे बगलेतले केस काढण्याचं काम करायचे. हे काम कठीण असल्याने ते प्रत्येकालाच परवडत नसायचं त्यामुळे हा एक प्रतिष्ठेचा भाग होता. असं म्हणतात की हे काम फक्त उच्चभ्रू करून घ्यायचे.\nकितीही विचित्र प्रकार असला तरी हे खरं होतं राव.\n३. बिछाना उबदार ठेवणारा.\nअसा पण कोणता जॉब असतो का \nकडाक्याच्या थंडीच्या दिवसात झोपण्याचा बिछाना सुद्धा थंड असायचा. अश्या बेडवर झोपणं कठीण असायचं म्हणून काही उच्चभ्रू त्यांच्या नेमलेल्या माणसांकडून झोपण्यापूर्वी तो बिछाना उबदार करून घ्यायचे. म्हणजेच मालकाच्या झोपण्यापूर्वी ही नेमलेली माणसं बिछान्यात थोडावेळ झोपायची. आजच्या काळात त्यांची जागा ‘हिटर’ने घेतली आहे.\n४. खास प्रकारचे जोकर\nहे खास जोकर काय करायचे तर हे जोकर अंत्यविधीच्या वेळी जालेल्या समस्त जनतेचं मनोरंजन करायचे. हे जोकर मृत व्यक्तीच्या आवाजाची, चालण्याच्या लकबीची, आणि त्यांच्या हावभावाची नक्कल करून बसलेल्यांच मनोरंजन करायचे. या विदुषकांमुळे तिथलं वातावरण हलकं फुलकं व्हायचं.\n५. राजाच्या ‘शी’ ची काळजी घेणारा नोकर\nहे काम जरा जास्तच विचित्र आहे भाऊ.\nब्रिटनच्या ८ व्या हेन्रीच्या काळात अश्या प्रकारचं काम करणाऱ्याला “Groom of the stool” हे नाव दिलं गेलं होतं आणि अशी कामे करणारी माणसे नोकरी म्हणून हे काम करायचे. यांच काम थोडं किळसवाणं म्हणता येईल अश्याच प्रकारात मोडत होतं. राजाच्या हगवणीची वेळ तपासणे आणि त्याप्रमाणे राजाच्या जेवणाची तयारी करणे तसेच राजाला जेव्हा ‘शी’ यायची तेव्हा ती साफ करण्यापर्यंतची कामे ही लोक करत. आजच्या काळात अश्या प्रकारच्या कामाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.\n६. फटके खाणारा मुलगा\nहा प्रकार तुम्हाला थोडा क्रूर वाटू शकतो.\nपूर्वीच्या काळी सरदार, अमीर उमराव, राजे आपल्या मुलांसाठी काही मुलांची नेमणूक करत. ही मुलं त्या सरदारांच्या मुलांच्या बदल्यात शिक्षकांचे फटके खात. या मुलांना त्यांच्या बदल्यात मार खाण्यासाठीच नेमलं जायचं. यापाठी एक छुपा हेतू सुद्धा होता. सुरुवातीला अश्या मुलांची उच्चभ्रू मुलांसोबत मैत्री करून दिली जायची. काही काळाने त्यांची मैत्री जेव्हा घट्ट व्हायची तेव्हा शिक्षक सरदारांच्या मुलांच्या बदल्यात या मुलांना मारायचे. असं म्हटलं जातं की आपला मित्र आपल्या बदल्यात मार खातोय हे बघून या मुलांच्या चुकांमध्ये सुधारणा व्हायची.\n७. बोलिंग पिन्स सेट करणारा.\nज्या बोलिंग खेळाचा आपण आज आनंद लुटतो तो एके काळी मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळवून देत होता. ज्या काळात बोलिंग पिन्स सेट करण्यासाठी मशीन विकसित झाली नव्हती त्या काळात पिन्स नीट आपल्या जागी ठेवण्यासाठी माणसांची मदत घेतली जायची. म्हणजेच आज जे मशीन एका झटक्यात करते ते काम त्या काळात माणसं करायची. तंत्रज्ञानामुळे ही नोकरीच संपुष्टात आली.\n८. मानवी अलार्म क्लॉक\nज्या काळात अलार्म सारखा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा लोकांना उठवण्याचं काम ही मंडळी करायची. हे लोक एका नळीतून मटार फुंकून लोकांना जागं करायचे. हा खरोखर भलताच जॉब होता भाऊ.\nआज जसं कामाच्या व्यापामुळे आपल्याला रोजच्या बातम्या बघायला आणि वृत्तपत्र वाचायला वेळ नाही तसच पूर्वीच्या काळीही होतं. यावर उपाय म्हणून फॅक्ट्री मध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी एका व्यक्तीला पुस्तके आणि बातमी वाचण्यासाठी बसवलेलं असायचं. हा माणूस मोठ्या आवाजात वाचन करायचा जेणेकरून सगळ्यांना ते ऐकू जाईल.\n१०. धुराडे साफ करणारी मुलं\nज्या भागात बर्फ पडतो त्या भागात या प्रकारची नोकरी गरीब घरातल्या मुलांना दिली जायची. ही मुलं हिवाळा यायच्या आत घराचे धुराडे (चिमणी) आतून साफ करून द्यायचे. यासाठी त्यांना चिमणीच्या आत देखील उतरावं लागायचं. सडपातळ आणि सहज धुराडीत जाता येतील अश्याच मुलांना हे काम दिलं जायचं.\nतर, अशी ही १० विचित्र कामं आता फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळतात.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबं���ी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090618/mp06.htm", "date_download": "2018-12-10T00:49:17Z", "digest": "sha1:C5LBIU7RV54NSPHYA2APXH2I3FY5MCOP", "length": 11867, "nlines": 31, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १८ जून २००९\nसिद्धिविनायक मंदिरास असलेल्या धोक्याचा दरवर्षी आढावा\nलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरास अतिरेकी हल्ल्यापासून धोका असल्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन मंदिराभोवती काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंदिराबाहेरच्या एस. के. बोले मार्ग या हमरस्त्याचा अर्धा भाग बंद करण्यास महापालिकेने दिलेली परवानगी कायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. मात्र मंदिरास असलेल्या धोक्याचा दरवर्षी आढावा घेतला जावा आणि जेव्हा हा धोका कमी होईल तेव्हा संरक्षक िभत हटवून रस्त्याचा बंद केलेला भाग पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्याचा महापालिकेने विचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.\nभरगच्च अशी दक्षिणोत्तर वाहतूक असलेला एस. के. बोले मार्ग िभत बांधून अंशत: बंद केल्याने गैरसोय झालेल्या मंदिराच्या आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या विनोद गजाजन देसाई यांच्यासह इतर रहिवाशांनी केलेली जनहित याचिका अंतिम सुनावणीनंतर फेटाळताना न्या. बिलाल नाझकी व न्या. श्रीमती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. मधोमध िभत बांधल्याने रस्त्याचा जो भाग िभतीच्या आत गेला आहे त्या जमिनीची मालकी\nपालिकेकडेच राहील व भविष्यात जेव्हा भिंतीची गरज राहणार नाही तेव्हा ती जमीन पुन्हा रस्त्यासाठी वापरली जाईल, या अटीवर िभत बांधण्यास परवानगी देणारा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २६ जून २००७ रोजी मंजूर केला होता. यावरून मंदिरास असलेल्या धोक्याची सध्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे हे उघड असल्याचे न्यायालयाने नमूद केले. म्हणूनच पोलीस आयुक्तांनी मंदिरास असलेल्या धोक्याच्या शक्यतेचा दरवर्षी आढावा घ्यावा आणि त्याचा अहवाल महापालिकेस द्यावा. भविष्या��� धोका जसा कमीजास्त होईल त्यानुसार महापालिकेने िभत हटवून रस्ता पूर्ववत करण्याचा विचार करावा, असे खंडपीठाने सांगितले.\nमहापालिकाकायद्याच्या कलम २८९ (३) अन्वये कोणताही सार्वजनिक रस्ता तात्पुरता किंवा कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सार्वजनिक नोटीस देऊन त्याविषयी स्थानिक जनतेकडून आक्षेप मागविणे पालिकेवर बंधनकारक असते. २००६ मध्ये पोलिसांच्या विनंतीवरून पालिकेने भिंत बांधण्यासाठी बोले मार्ग एक वर्षांसाठी अंशत: बंद करण्याची परवानगी दिली तेव्हा या कायदेशीर बाबीची पूर्तता केली गेली नव्हती. त्यामुळे रहिवाशांच्या याचिकेत त्यावेळी तोच मुख्य आव्हान मुद्दा होता. याचिका दाखल करून घेताना न्यायालयास हा मुद्दा पटला व तात्पुरत्या परवानगीची मुदत ३१ ऑक्टोबर २००६ रोजी संपल्यानंतर नव्याने परवानगी देण्यात येऊ नये व िभत पाडून टाकावी, असा आदेश न्यायालयाने १२ ऑक्टोबर २००६ रोजी दिला होता. याविरुद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने लवकरात लवकर अंतिम सुनावणी घेऊन याचिका निकाली काढावी आणि तोपर्यंत िभत पाडली जाऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २००६ मध्ये दिला होता.\nयामुळे सहा कोटी रुपये खर्चून बांधलेली ही िभत गेली दोन वर्षे टिकली होती. दरम्यान, याचिका अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असताना महापालिकेने कलम २८९(३) अन्वये कायदेशीर बाबींची पूर्तता केली. िभत बांधणे व रस्ता बंद करणे यासंबंधी ८,९४० नागरिकांकडून हरकतींची निवेदने आली. त्या सर्वावर विचार करून आधी स्थायी समितीने व नंतर\nपालिकेच्या सर्व साधारण सभेने िभत बांधण्यासाठी एस. के. बोले मार्ग अंशत: बंद करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.\nया नव्या निर्णयास आव्हान देण्यासाठी अर्जदारांनी याचिकेत सुधारणा केल्यानंतर झालेल्या अंतिम सुनावणीत प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले गेले. एक म्हणजे कायद्यानुसार फक्त हरकती मागविणे अपेक्षित असूनही पालिकेने हरकती व सूचना मागविल्या. तसेच हरकती मागविणाऱ्या नोटिशीत कोणता रस्ता बंद करायचा आहे याचा उल्लेख नव्हता. दुसरे म्हणजे कलम २९० ची पूर्तता न करता महापालिकेने रस्त्याची जमीन मंदिरास देऊन टाकली. हे दोन्ही मुद्दे फेटाळताना खंडपीठाने म्हटले की, नोटिशीत काही ठिकाणी हरकती व सूचना असा शब्���प्रयोग केला गेला असला तरी वास्तवात फक्त हरकतीच पाठवायच्या होत्या हे आलेल्या आठ हजारांहून अधिक हरकतींवरून स्पष्ट होते.\nशिवाय हे मंदिर एवढे प्रसिद्ध आहे की ठरावीक रस्त्याचा नोटिशीत उल्लेख नसला तरी लोकांना कोणता रस्ता हे सहज समजण्यासारखे होते. शिवाय नोटिशीसोबत त्या ठिकाणाचा प्लॅन जोडलेला होता व तो पालिकेच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध होता. रस्त्याच्या जमिनीची मालकी पालिकेकडेच राहील ही ठरावातील अट पाहता कलम २९० संबंधीच्या मुद्दय़ात काहीच दम राहात नाही.\nया सुनावणीत अर्जदार रहिवाशांसाठी अ‍ॅड. संघराज रुपवते यांनी, राज्य सरकारसाठी अ‍ॅडव्होकेट जनरल रवी कदम व सहाय्यक सरकारी वकील कमलाकर बेलोसे यांनी, महापालिकेसाठी ज्येष्ठ वकील के. के. सिंघवी यांनी तर मंदिरासाटी अ‍ॅड. एस जी सुराणा यांनी काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/what-causes-your-child-wet-bed-2355", "date_download": "2018-12-09T23:23:36Z", "digest": "sha1:GWHFJXZZ5M7VUEAKNHTMZ5NQZ5KW6OCS", "length": 10364, "nlines": 56, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं करतं का? जाणून घ्या त्यामागची कारणं..", "raw_content": "\nतुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं करतं का जाणून घ्या त्यामागची कारणं..\n“केलंस ना अंथरूण ओलं आता लहान राहिलास का तू आता लहान राहिलास का तू\n“कधी अक्कल येणार तुला झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं\nहे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची\nलहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…\n१. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.\n२. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.\n३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कम��� करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.\n४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.\n५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.\n६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.\n८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.\n९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.\nसमजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.\nआता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या ���ऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.\nतर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-amc-70137", "date_download": "2018-12-10T01:09:35Z", "digest": "sha1:VNK4W6M3MGCLAMYQ2QL67XSNVC6AO6FJ", "length": 16536, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news amc स्वच्छतागृह उद्दिष्टपूर्तीत महापालिका पुन्हा नापास | eSakal", "raw_content": "\nस्वच्छतागृह उद्दिष्टपूर्तीत महापालिका पुन्हा नापास\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - पाणंदमुक्त शहरासाठी वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. एक सप्टेंबरपर्यंत शहरात आठ हजार स्वच्छतागृहे महापालिकेला बांधायची होती; मात्र सहा हजार आठशे पन्नास ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने महापालिकेला नोटीस बजावत आणखी एक संधी दिली आहे. दोन ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत महापालिकेला उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. याच दिवशी राज्य शासन पाणंदमुक्त झालेल्या शहरांची यादी जाहीर करणार आहे.\nऔरंगाबाद - पाणंदमुक्त शहरासाठी वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. एक सप्टेंबरपर्यंत शहरात आठ हजार स्वच्छतागृहे महापालिकेला बांधायची होती; मात्र सहा हजार आठशे पन्नास ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने महापालिकेला नोटीस बजावत आणखी एक संधी दिली आहे. दोन ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत महापालिकेला उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. याच दिवशी राज्य शासन पाणंदमुक्त झालेल्या शहरांची यादी जाहीर करणार आहे.\nकेंद्र व राज्य शासनामार्फत पाणंदमुक्त अभियानासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामात मागे पडलेल्या औरंगाबाद महापालिकेला यापूर्वीही नोटीस बजाविण्यात आली होती. आता पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. एक) राज्याच्या नगरविकास विभागाने पत्र दिले आहे.\nराज्य शासन दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीनिमित्त पाणंदमुक्त शहरांची घोषणा करणार आहे. त्यानुसार शासनाने सर्व पालिकांना कार्यपूर्ती अहवाल; तसेच १ ते १५ सप्टेंबरपर्यंत गुडमॉर्निंग व गुड इव्हीनिंग पथकांचा अहवाल स्वच्छ महाराष्ट्र या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर पाठविण्याचे सूचित केले आहे.\nमहापालिकेने आठ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणीचे उद्दिष्ट ठेवले होते. ३१ जुलैपर्यंतच पालिकेला हे उद्दिष्ट गाठायचे होते. मात्र, शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली. असे असले, तरी आतापर्यंत पालिकेने ६ हजार ८५० लाभार्थींना वैयक्तिक स्वच्छतागृहांचा लाभ मिळवून दिल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. अद्याप एक हजार १५० लाभार्थींना स्वच्छतागृहांचे काम बाकी आहे. काही ठिकाणी ड्रेनेजलाइन नाही, तर काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे. तरीही ८५ टक्के उद्दिष्ट गाठल्याचे श्री. भालसिंग म्हणाले. वैयक्तिकप्रमाणेच सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबतही शासनाने सूचना केली आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवून सर्व आवश्‍यक सुविधा त्या ठिकाणी देण्यात याव्यात. शहरात किती स्वच्छतागृहे आहेत, त्यांची अवस्था काय, रोज सफाई होते किंवा नाही प्रस्तावित स्वच्छतागृहांची स्थिती काय आहे, याचा संपूर्ण अहवाल स्वच्छ महाराष्ट्र ग्रुपवर १५ सप्टेंबरपर्यंत छायाचित्रांसह अपलोड करण्याचे शासनाने सूचित केले आहे.\nशासन आदेशानुसार शहरात गुडमॉर्निंग व गुड इव्हीनिंग पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उघड्यावर जाणाऱ्या व्यक्ती आढळल्यास ओडी-सीन, तर न आढळल्यास ओडी नो-सीन असा उल्लेख अहवालात करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.\nशहर पाणंदमुक्त न झाल्यास त्यांना शासनामार्फत दिले जाणारे अनुदान २०१७-१८ या आर्थिक वर्षात मिळणार नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आयुक्तांनी या मोहिमेवर स्वतः लक्ष द्यावे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्���ामुळे मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.\nऔरंगाबाद - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कायदा १९९६ नुसार असंघटित कामगारांना घर बांधण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्याची...\nशेतकऱ्यांच्या विधवांसाठी हवे विशेष धोरण\nमुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये...\nपिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय... पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही...\nविवाहाचे आमिष दाखवून युवतीवर तीनवेळा बलात्कार\nनांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी...\nकिर्तनाच्या मानधनातून गाईंची सेवा\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता....\nराज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता रद्द\nनागपूर - सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-regarding-professor-yashpal-62563", "date_download": "2018-12-10T01:09:21Z", "digest": "sha1:HSCNFPUQTSJ4K3RJIAKPORKMHEE5SITP", "length": 15163, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "article regarding professor yashpal प्रकाश पेरणारा विज्ञानयात्री | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 27 जुलै 2017\nद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेले काम असो, की विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून केलेले काम असो, तेथे यशपाल यांच्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. \"इस्रो'चे माजी संचालक यू. आर. राव यांच्या पाठोपाठ देशाच्या विज्ञान क्षेत्रातील आणखी एक \"तारा' यशपाल यांच्या निधनाने निखळला आहे\nशास्त्रज्ञांबद्दल जनसामान्यांच्या मनात आदर असतो, मात्र फार जवळीक असते, असे म्हणता येणार नाही. याचे कारण विज्ञान आणि त्यातील संशोधन हा काही आपला विषय नाही, किंवा आपल्या आवाक्‍यातील बाब नाही, असे बऱ्याच जणांना वाटत असते. पण हा दुरावा कमी करण्यात ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचा वाटा उचलला आणि विज्ञानाची महती लोकांना पटवून दिली, त्यात प्रा. यशपाल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ग्रहण हा भीतीचा नव्हे तर कुतूहलाचा विषय आहे, हे मनावर बिंबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. \"कंट्रीवाइड क्‍लासरूम' या दूरदर्शनवरील गाजलेल्या शैक्षणिक कार्यक्रमामागे त्यांचीच दृष्टी होती. कार्यक्रमाचे हे नावच त्यांच्या कामाची व्याप्ती आणि स्वरूप स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.\nपदार्थविज्ञानात पीएच.डी. केलेल्या यशपाल यांनी खगोल विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रांत काम केले. \"वैश्‍विक किरणे' हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. \"इस्रो'अंतर्गत \"स्पेस ऍप्लिकेशन सेंटर'चे संचालक म्हणून काम करताना त्यांनी तरुण संशोधकांची टीम तयार करून दूरनियंत्रित तंत्रज्ञानाचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांनी कामाला सुरवात केली तेव्हा त्यात सहभागी असलेल्यांना अमेरिकेला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. त्यावर त्यांनी तत्काळ दिलेले प्रत्युत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, \"अमेरिकेने गेल्याच वर्षी दूरनियंत्रित उपग्रह अवकाशात पाठविला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या संशोधकांना प्रशिक्षणासाठी कोणत्या देशात पाठविले होते' या त्यांच्या उत्तरातून भारतीयांविषयीचा आत्मविश्‍वासच प्रकट झाला.\nविज्ञानाचा प्रसार, शिक्षणव्यवस्था या विषयांत त्यांनी केलेल्या कामाला देशप्रेम आणि ध्येयवादाची बैठक होती. त्यामुळेच या क्षेत्रांत काही गैरव्यवहार निदर्शनास आले तर ते अस्वस्थ होत. छत्तीसगडमध्ये खासगी विद्यापीठांनी अक्षरशः बाजार मांडला, त्यावेळी त्यांनी न्यायालयात जाऊन त्याविरुद्ध संघर्ष केला. शिक्षणाच्या कप्पेबंद रचनेला विरोध करून समग्र आणि समावेशक शिक��षणपद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेले काम असो, की विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून केलेले काम असो, तेथे यशपाल यांच्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. \"इस्रो'चे माजी संचालक यू. आर. राव यांच्या पाठोपाठ देशाच्या विज्ञान क्षेत्रातील आणखी एक \"तारा' यशपाल यांच्या निधनाने निखळला आहे. समाजात विज्ञानवृत्ती रुजविणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nनको गं बाई, नोकरदार आई\nपुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प\nपिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने \"अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे....\nसोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती \"सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य...\nसांगलीतील शांतिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची हत्या\nसांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/infertility-in-women/", "date_download": "2018-12-09T23:58:01Z", "digest": "sha1:WJLUTSB43XK5RN224SL4UUWMPDKCQOKY", "length": 23822, "nlines": 174, "source_domain": "healthmarathi.com", "title": "स्त्री वंध्यत्व - कारणे, निदान व उपचार मराठीत (Female Infertility in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nस्त्री वंध्यत्व – कारणे, निदान व उपचार मराठीत (Female Infertility in Marathi)\nमहिलांमधील वंध्यत्व समस्या :\nगर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष कधीही गर्भधारण करु शकत नाही. मात्र प्रजनन अक्षमतेचे खापर समाजामध्ये पुर्णपणे स्त्रीवरचं नेहमी फोडले जाते आणि अशा स्त्रीस ‘वांझ’ म्हणुन हिनवून तिची अवहेलना केली जाते.\nवंध्यत्व कारक घटक :\nवंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.\nस्त्रीयांमधील वंध्यत्वाचे प्रकार :\nप्राथमिक वंध्यत्व (Primary infertility) आणि द्वितियक वंध्यत्व (Secondary infertility) असे वंध्यत्वाचे दोन प्रकार आहेत.\nप्राथमिक वंध्यत्व – यामध्ये स्त्रीस कधीही गर्भधारणा झालेली नसते.\nद्वितीयक वंध्यत्व – याप्रकारात स्त्रीस गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात होणे किंवा जन्मानंतर लगेच मुल दगावणे यासारख्या समस्या याप्रकारात असतात.\nस्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :\nवंध्यत्वाची कारणे ही गर्भधारणेच्या प्रक्रियेशी संबंधीत असतात. गर्भाधान प्रक्रियेसाठी शुक्राणुचे पुंबीजचे डिंम्बाणुशी (स्त्रीबीजाशी) एकत्रित मिलन होणे गरजेचे असते. शुक्राणुला स्त्रीच्या योनीमध्ये पोहचल्यानंतर गर्भाशयस्थित डिम्बाणु पर्यंत पोहचण्यासाठी एक मोठे अंतर पार करावे लागते. या मार्गात जर कोणतीही बाधा उत्पन्न झाल्यास शुक्राणु आणि डिम्बाणु यांचे मिलन घडून येत नाही त्यामुळे गर्भाधानची प्रक्रिया पुर्ण होत नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत,\n• जन्मजात प्रजनन अवयवांमधील विकृतीमुळे,\n• पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) या आजारामुळे, ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे. गर्भधारणेस योग्य स्त्रीबीज तयार करण्याची असमर्थता असणे, अनियमित मासिक पाळी, अनार्तव (मासिक पाळी न येणे) यासाख्या समस्या यामुळे उद्भवतात. PCOS आजाराची मराठीत माहित��� वाचा..\n• हायपोथायरॉडिजम या विकारामुळे,\n• स्वस्थ डिम्बाणुच्या निर्मितीस बाधा आणणाऱया घटकांमुळे जसे, Ovaries चा अभाव असणे, Ovaritis या सारखा विकार उद्भवल्याने,अनेक विकारांच्या उपद्रवस्वरुपात स्त्रीयांमध्ये वंध्यत्वता होऊ शकते. जसे प्रतिकारक क्षमतेचे विकार, मधुमेह, अतिस्थुलता, कृशता, अनार्तवता यासारख्या विकारांमुळे वंध्यत्वता होऊ शकते.\n• 35 वर्षापेक्षा अधिक वयामुळे,\n• कृत्रिम गर्भनिरोधक साधने, औषधांच्या अतिवापरामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात.\nस्त्री-संबधी वंध्यत्वाचे निदान कोणकोणत्या तपासणीद्वारे करतात..\nडॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणीबरोबरच जननेंद्रियांच्या तपासणीवर मुख्य भर दिला जातो. यानंतर विशेष तपासणी केली जाते.\nपोट, उदर, गर्भाशयासारख्या अवयवांच्या आतील स्थिती जाणून घेण्यासाठी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या तपासणीस लॅप्रोस्कोपी असे म्हणतात. गर्भाशयाच्या लॅप्रोस्कोपी तपासणीसाठी बेंबीजवळ एक सूक्ष्म छीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून गर्भाशयात बघतात. यामुळं गर्भाशय पिशवी, तिचा आकार, स्थिती जाणून घेतात. गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ओव्हरीजची स्थिती कळण्यास मदत होते. या तपासणीमुळे स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होते की नाही अंडवाहिन्यांचा खुलेपणा व बंद असल्यास अडथळ्याचे स्थान यांचे स्पष्ट निदान होते. तसेच रोगग्रस्त व अकार्यक्षम अंडवाहिन्या, अंडवाहिन्यांभोवतीचे बंध, गर्भाशयातील अर्बुदे व बंध, गर्भाशयाच्या विकृती इत्यादींचेही निदान होते. स्त्री वंध्यत्वासंबधी ही कारणे लॅप्रोस्कोपीमूळे समजण्यास मदत होते. लॅप्रोस्कोपीमुळे एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते. गर्भनलिका म्यूकसमुळे बंद असेल, तर लॅप्रोस्कोपीमुळे गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते. लॅप्रोस्कोपीवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन करण्यात येते. तसेचं लॅप्रोस्कोपी करताना आतील अवयवांमध्ये जे जे दिसते त्याचा इंडोस्कोपिक फोटोग्रॉफीच्या सहाय्यानं फोटो काढून ठेवता येतात. त्यानंतर ते फोटो बघून त्यात असलेला दोष सांगता येतो. आणि लॅप्रोस्कोपी एका दिवसातचं पुर्ण होत असल्याने रूग्णाला त्याच दिवशी घरी जाता येतं.\nही क्रिया येणाऱ्या मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात केली जाते. वंध्यत्वासाठी उपचार म्हणून क्युरेटिंग ही उपयुक्त ठरत असली, तरी ती मुख्यत्वे तपासणी म्हणून केली जाते. यात गर्भाशयाचं तोंड मोठं करून क्युरेटिंग करतात. गर्भाशयाचा आतील भाग खरवडून मिळणारे अंतःस्तरीय ऊतक पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवले जाते. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही हा निष्कर्ष काढता येतो. तसेचं गर्भाशयाच्या पिशवीला क्षयरोगासारखा गंभीर विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो. एरवी निरोगी भासणाऱ्या स्त्रियांत अंतःस्तराचा किंवा श्रोणीभागातील क्षयरोग हे वंध्यत्वाचे बऱ्याच वेळा आढळणारे कारण आहे.\nया तपासणीत विशिष्ट साधनांच्या व उपकरणांच्या साहाय्याने गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात हवा भरली जाते. किमान एक किंवा दोन्ही अंडवाहिन्या मोकळ्या असल्यास ही हवा त्यांच्या दुसऱ्या तोंडातून उदरगुहेत शिरते. उपकरणातील हवेच्या दाबातील बदल, या दाबाचा आलेख, स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने पोटावर श्रवण केल्यास हवा उदरगुहेत शिरताना येणारे बुडबुड्यांसारखे आवाज, मध्यपटलाखाली हवा वा वायू दर्शविणारी क्ष-किरण तपासणी यांवरून किमान एक अंडवाहिनी मोकळी असल्याचे निदान करता येते. ही तपासणी बाह्य रुग्ण विभागात व भूल दिल्याशिवाय करता येण्यासारखी असली, तरी शक्यतो भूल देऊन व संपूर्ण जंतुविरहित परिस्थितीत केली जाते; परंतु खुलेपणा दोन्ही अंडवाहिन्यांच्या बाबतीत असल्याचे ठरविणारी ही खात्रीशीर तपासणी नसल्याने, चुकिच्या निकालांचे प्रमाण यात खूप असल्याने, अंडवाहिन्यांचा निरोगीपणा ठरविता येत नसल्याने व इतर धोक्यांमुळे सध्या ही तपासणी सहसा केली जात नाही\nयाशिवाय गर्भाशयाचा फोटो घेऊनसुद्धा परिक्षण करतात. हार्मोन्सची तपासणी करून हॉर्मोनची स्थिती पाहिली जाते.इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, F.S.H., L.H. या आंतस्त्रावांंचे परिक्षण केले जाते. ह्या विविध तपासण्यांद्वारे स्त्रियांसंबंधी वंध्यत्वाचे निदान होण्यास मदत होते.\nवंध्यत्व संबंधित खालील माहितीही वाचा..\n• पुरुष वंध्यत्व कारणे व उपचार\n• वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार\n• टेस्ट ट्यूब बेबी – IVF मराठीत माहिती\n• वंध्यत्व तपासणी कशी करतात\n• महिलांमधील वंध्यत्व आणि ‘पीसीओएस’ ची समस्या\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleवंध्यत्व निवारण आधुनिक उपचार मराठीत माहिती (Fertility Treatments in Marathi)\nमासिक पाळी म्हणजे काय..\nमहिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या (Women’s Health Checkup in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nसाप चावल्यावर काय करावे – मराठीत माहिती (Snake bite in Marathi)\nपॅप टेस्ट – सर्वायकल कँसरच्या निदानासाठी (Pap Test in Marathi)\nआरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi)\nएखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यास काय करावे (Drowning)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nस्किझोफ्रेनिया : लक्षणे, कारणे आणि उपचार (Schizophrenia in Marathi)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-12-10T00:57:55Z", "digest": "sha1:FSCWS3UJHBZWQLTP2I4CNJPMZ6UTWTKO", "length": 15824, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अभिनेता सं���ोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pune अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल\nअभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल\nपुणे, दि. ५ (पीसीबी) – दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, पोलिसांच्या आदेशाचा भंग, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्यात अभिनेता संतोष जुवेकरसह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंड मालक विजय नरुटे आणि अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nदहीहंडी उत्सवानिमित्त अरण्येश्‍वर मंडळाच्या अध्यक्षाने रस्त्यावर विनापरवाना मंच उभारला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी तक्रार दिली आहे. रहदारीला अडथळा निर्माण केला़ तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले़ त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़.\nसंतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल\nPrevious articleमुलीच्या वाढदिवशीच वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीसाचा मृत्यू\nNext articleसातारा लोकसभा मतदारसंघात भाजपची कोअर टीम सज्ज – निता केळकर\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाशीममध्ये मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे यांनी नगारा वाजवून दिले युतीचे संकेत\nचिखलीत वर्कशॉपमधील साहित्याची चोरी\nशरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे...\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमहात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त येरवडा कारागृहातील २४ कैदींची मुक्तता\n‘सनातन’वरुन लक्ष हटवण्यासाठी विचारवंतांना अटक – सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/menopause-care-tips-marathi/", "date_download": "2018-12-10T00:06:05Z", "digest": "sha1:6DESNFNUJ42Q75WN4YD54H6HF5PW4X5N", "length": 12654, "nlines": 154, "source_domain": "healthmarathi.com", "title": "महिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी (Menopause)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Health Tips महिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी (Menopause)\nमहिलांनी रजोनिवृत्तीमध���ये घ्यावयाची काळजी (Menopause)\nस्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते.\nरजोनिवृत्तीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\nरजोनिवृत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी..\nरजोनिवृत्तीची भीती मनातून काढून टाकावी. रजोनिवृत्ती ही एक स्वाभाविक अवस्था असून त्याविषयी भयभीत होण्याचे काहीच कारण नाही.\n• रजोनिवृत्तीमध्ये आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्यक असते. पौष्टिक, सहज पचणारा आहार घ्यावा.\n• ‎हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.\n• ‎या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे आहारात कैल्शियम युक्त पदार्थांचा समावेश ठेवावा. ऑस्टिओपोरीस ह्या हाडे ठिसूळ होणाऱ्या आजाराची माहिती जाणून घ्या..\n• रजोनिवृत्ती अवस्थेमध्ये हलका व्यायाम करावा. नातवंदसमावेत खेळावे यांमुळे शारीरिक व्यायामासोबतच मनही रमून जाईल.\n• ‎सकाळ-संध्याकाळी फिरावयास जावे. योगासने करावीत.\n• नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. महिलांनी कोणत्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे आवश्यक आहे ते जाणून घ्या..\n• ‎मानसिक ताण, तणावापासून दूर राहावे, यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी. अध्यत्माची ओढ लावून घ्यावी. विविध कादंबऱ्या, पुस्तके वाचावीत, आपल्या आवडीचा छंद जोपासावा.\nस्त्रियांच्या आरोग्यविषयक सर्व उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nNext articleपॅप टेस्ट – सर्वायकल कँसरच्या निदानासाठी (Pap Test in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nस्किझोफ्रेनिया : लक्षणे, कारणे आणि उपचार (Schizophrenia in Marathi)\nPCOS आणि PCOD समस्या मराठीत माहिती व उपचार\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nस्वाईन फ्लू (Swine flu) कारणे, लक्षणे व उपचार मराठीत\nपंतप्रधान सुरक्षा विमा योजना मराठीत माहिती (PM Suraksha Bima Yojana in...\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A-2/", "date_download": "2018-12-10T00:33:05Z", "digest": "sha1:633CKB27E7LAKFNFIDH5YE42X3RRH773", "length": 13923, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाल��� तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच ��ालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nइस्लमाबाद, दि. १७ (पीसीबी) – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.\nPrevious articleभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nNext articleचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nगोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरात हिंसक आंदोलन; आंदोलनकर्त्यांनी पोलीस निर���क्षकाची गोळी घालून केली...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसंभाजी भिडे –चंद्रकांत पाटील यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nविंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा\nओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास तीव्र विरोध करू; ओबीसी संघटनांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-shambhu-raje-desai-shiv-sena-68093", "date_download": "2018-12-10T00:21:37Z", "digest": "sha1:BXTHI3MQSINXFIEBK64ZALRZKGYN4KPN", "length": 16412, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news shambhu raje desai shiv sena शंभूराज देसाईंना मंत्रिपदाचे वेध | eSakal", "raw_content": "\nशंभूराज देसाईंना मंत्रिपदाचे वेध\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nसातारा - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर आतापर्यंत टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थानिक आमदारांना संधी दिली जावी, हा निकष धरल्यास देसाईंना मंत्रिपदावर संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने त्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.\nसातारा - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर आतापर्यंत टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थानिक आमदारांना संधी दिली जावी, हा निकष धरल्यास देसाईंना मंत्रिपदावर संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने त्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.\nशंभूराज देसाई हे आजपर्यंत पाटण तालुक्‍यापुरते सीमित राहिले. नियोजन समिती असो, की दुष्काळी नियोजन बैठक असो, आमदार देसाई यांचा पाटण तालुक्‍याशी संबंधित प्रश्‍नाला प्राधान्य देण्याकडे कल राहिला आहे. जिल्हा व जिल्ह्याचा विकास याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्याचे कारणही ते स्वतः सांगतात. शिवसेना कार्याध्यक्षांकडून मला जिल्ह्यात लक्ष घालण्यासाठी जबाबदारी आणि सूचना आजपर्यंत आलेली नाही. त्यामुळे ते पाटण तालुक्‍यापुरते सीमित राहणे पसंत करत आहेत, असे ते सांगतात. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्त���रात स्थान मिळण्यासाठी श्री. देसाई यांच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाईंबाबतच्या वक्तव्याविषयी खेद व्यक्त केला आहे. या खेदातून त्यांनी आपले आजोबा राजकारणातील पदांसाठी हपापलेले नव्हते. त्यांच्यासोबत त्याकाळी काँग्रेसचे सर्व आमदार होते. आमदारांकडून मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब होऊनही केवळ यशवंतराव चव्हाण यांचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी माघार घेतली. चव्हाण आणि देसाई यांचे शेवटपर्यंत चांगले संबंध होते, असे सांगत शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना आव्हान दिले आहे. या निमित्ताने आमदार देसाई चर्चेत आले आहेत. ही चर्चा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापर्यंत जावी आणि त्यांच्याकडून दखल घेतली जावी, हाही उद्देश त्यामागे असू शकतो. त्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याची जोडणी होणार आहे. आपण स्वाभिमानी असून कोणतीही बाब मागे लागून घेण्यात रस नसल्याचे शंभूराज सांगत असले, तरी मनातून ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे दिसते. आता या निमित्ताने ते आक्रमक झाले आहेत.\nयापुढे जाऊन त्यांनी आपल्याला शिवसेना कार्याध्यक्षांकडून महत्त्वाची जबाबदारी दिली गेल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असे थेट आव्हान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे. त्यांची ही सारी विधाने ही काहीशी आक्रमक भूमिकेत असल्याचे दर्शवतात, असे राजकीय जाणकारांना वाटते. देसाईंची ही बदललेली भाषा आणि आक्रमकता त्यांना मंत्रिपदापर्यंत घेऊन जाणार का, याचीच उत्सुकता आता आहे.\nपालकमंत्री विजय शिवतारेंच्या कार्यपद्धती व संपर्काविषयी शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी नाराजी व्यक्त करत असले तरी शंभूराज देसाई मात्र शिवतारेंची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीसह विविध शासकीय बैठकांमध्ये त्यांनी सातत्याने पालकमंत्र्यांची बाजू घेतलेली दिसते.\nस्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत\nनाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा...\nमुंबई - एकत्�� निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून...\nउद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावरील विडंबन महागात\nकळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या...\nडॉ. घाणेकर नाट्यगृहाचे पोकळ वासे\nठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब...\nभाजपच्या ‘कुंभकर्णा’ला जागे करणार\nमुंबई - ‘देशातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू राममंदिर बांधण्यासाठी आतुर असताना न्यायालयाकडे बोट दाखवू नका. त्याऐवजी थेट संसदेत राममंदिर उभारणीचा...\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-65560", "date_download": "2018-12-10T00:49:34Z", "digest": "sha1:HWDY2IWZOIR277FEYS2KUDDYQ6H3TTW4", "length": 20266, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial शहांना शह! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nगुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या अभूतपूर्व नाट्यामुळे सत्तेचा दंभ चढलेले बडे राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात, हेच दिसून आले.\nअमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम \"भेट' दिली आहे ही \"भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा यांनी या तीन वर्षांच्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी ज्या नव्या रणनीतीचा धडा घालून दिला होता, त्याच मार्गाने जाऊन कॉंग्रेसने त्यांना ही \"भेट' दिली आहे.\nया काळात शहा यांनी निवडणुका जिंकण्याचे एक नवेच तंत्र आजवर \"चाल, चलन और चारित्र्य' असा बडेजाव मिरवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिकवले होते. हे तंत्र होते \"साम, दाम, दंड भेद' यांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे आणि त्याचीच शिकवण शहा गेली तीन वर्षे पक्षनेते व कार्यकर्त्यांना देत होते. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नेमक्‍या याच तंत्राचा वापर केला आणि कॉंग्रेसचे \"चाणक्‍य' म्हणून ख्यातकीर्त असलेले अहमद पटेल यांना पराभूत करण्याचे शहा यांचे मनसुबे सरदार सरोवरात बुडवले शहा यांनी पटेल यांना पराभूत करण्यासाठी आखलेल्या विविध डावपेचांना कॉंग्रेसने तितक्‍याच ताकदीने उत्तर दिले आणि अखेर पटेल निवडून आले.\n2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण हतबल झालेल्या कॉंग्रेसला या विजयामुळे मोठाच दिलासा मिळाला असणार. अर्थात, शहा असोत की पटेल त्यांनी या अटीतटीच्या लढाईत जे काही मार्ग अनुसरले, ते नैतिक होते की अनैतिक याची चर्चा प्रदीर्घ काळ सुरू राहील. मात्र, अखेरीस यश हे यशच असते, त्यामुळे पटेल यांनी शहा यांना शह दिला यात शंकाच नाही. मात्र, त्यात कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी \"क्रॉस व्होटिंग' करून भाजपला दिलेली मते रद्दबातल ठरवणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्‍तांचाही वाटा सिंहाचा होता, हे मान्य करावेच लागेल. कॉंग्रेसचे हे डावपेच निष्फळ ठरवण्यासाठी शहा यांनी त्यांच्यापुढे पाच केंद्रीय मंत्र्यांना उभे करूनही आयुक्‍त दबावाखाली आले नाहीत आणि त्यामुळेच देशातील किमान काही संस्था तरी रामशास्त्री बाण्याने काम करत आहेत, हीच बाब अधोरेखित झाली.\nअर्थात, मंगळवारच्या संध्याकाळनंतर कॉंग्रेसने जी काही मुत्सद्देगिरी दाखवली त्यास त्या पक्षाचा अहमद पटेल यांच्यासारखा मोहरा इरेस घालण्यात आला होता, हेच आहे. यापूर्वी गोवा आणि मणिपूर विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावर सरकारस्थापनेचा दावा करण्यात कॉंग्रेसने अक्षम्य विलंब लावला आणि त्यापायी ती दोन्ही राज्ये अलगद भाजपच्या हातात आली होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने या वेळी डावपेचांच्या जोरावर शहा यांना मोठा शह दिला. त्यामुळे प���ेल यांचा विजय सुस्तावलेल्या कॉंग्रेसमध्ये चैतन्य आणतो काय ते बघावे लागेल. मात्र, शहा यांनी पटेल यांना पराभूत करण्यासाठी जी रणनीती आखली होती, त्यामागे गुजरातचेच माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी दिलेली साथही महत्त्वाची होती. वाघेला हे खरे तर मूळचे \"स्वयंसेवक'; पण भाजपमधील अंतर्गत वितुष्टानंतर दोन दशकांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेसचा गंडा बांधला होता. त्या बदल्यात कॉंग्रेसने त्यांना भरभरून राजकीय पदे दिली. मात्र, आपल्या अमृतमहोत्सवी वर्षांत त्यांना कॉंग्रेस नकोशी वाटू लागली आणि त्यांनी शहा यांचे शिष्यत्व स्वीकारले आपण पटेल यांना पराभूत करू शकतो, या आशेचा अंकुर त्यानंतरच शहा यांच्या मनात रुजला आणि त्यांनी थेट वाघेला यांच्या नातेसंबंधातील कॉंग्रेस आमदार बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले. गुजरातमधून राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे दोन आणि कॉंग्रेसचा एक असे उमेदवार सहज निवडून येणार होते. त्यामुळे स्वत: शहा व वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचा विजय निश्‍चित होता. मात्र, आपल्या गुजरातच्या \"होम पीच'वर पटेल यांचा पराभव घडवून आणण्यासाठी शहा यांनी चंग बांधला आणि त्यामुळे भाजप व कॉंग्रेस यांनी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. आमदारांची पळवापळव, तसेच कॉंग्रेस आमदारांना कर्नाटकात ठाणबंद करून ठेवल्यावर, त्यांची बडदास्त ठेवणाऱ्या मंत्र्यांवर अचानक छापेही पडले. यावरून शहा आणि त्यांच्या शब्दानुसार चालणाऱ्या सरकारी यंत्रणा कशा कामास लागल्या होत्या, तेही दिसून आले.\nमात्र, एवढ्या साऱ्या अपरंपार कष्टानंतरही पटेलच विजयी झाले त्यामुळे आता भाजपच्या छावणीत दाखल होण्यास उतावीळ झालेल्या काही कॉंग्रेस आमदारांचे मतपरिवर्तन होणार काय, या प्रश्‍नाबरोबरच या जबर फटक्‍यामुळे शहा या पुढे तरी आपल्या कूटनीतीचा काही फेरविचार करतील काय, असे अनेक प्रश्‍न समोर आले आहेत. मात्र, मध्यरात्र उलटून गेल्यावरही सुरू राहिलेल्या या अभूतपूर्व नाट्यामुळे सत्तेचा दंभ चढलेले बडे राजकारणी कोणत्या विकृत थराला जाऊ शकतात त्याचेच दर्शन घडले. भारतीय लोकशाहीला हे बिलकूलच भूषणावह नाही. मात्र, शहा यांना हे सांगणार कोण, हाच लाखमोलाचा प्रश्‍न आहे.\nख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे ���ुर्लक्ष - आशिष शिंदे\nमुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन...\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम...\nसोलापूर लोकसभा बहुरंगी होण्याचे संकेत\nसोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी पक्षनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची...\nधनगर समाज आरक्षणाचा राज्य सरकारपुढे पेच\nमुंबई - धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन चौथ्या आणि अखेरच्या वर्षात कसे मार्गी लावायचे, हा प्रश्‍न भाजपला पडला आहे. धनगर...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी...\nपीएमपीएलच्या कामगारांना पहिल्यांदाच मिळणार दिवाळीपूर्वी बोनस\nपुणे : पीएमपीएल कामगारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार आहे. पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/epaper/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5.php", "date_download": "2018-12-10T00:19:56Z", "digest": "sha1:GV7XIJSSE4N2R3XN5E5K4AFUJ5BHFDLS", "length": 68222, "nlines": 1142, "source_domain": "tarunbharat.org", "title": "१० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती | Tarun Bharat", "raw_content": "\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nडॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरंभीपासूनच रघुराम राजन आणि अरविंद सुब्रमणियन यांना विरोध केला होता. यासाठी...\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nजेव्हा अमित शाह यांना तुरुंगात डांबले होते तेव्हा सुडाचे राजकारण नव्हते; परंतु, रॉबर्ट वढेराच्या कार्यालयांवर...\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला ��िळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\n९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस\nराममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनी��ा साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nइश्करणसिंह भंडारी, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\n►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nबीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\n►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nअंक शोधा १० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती १० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०९ डिसेंबर १८ आसमंत ०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०६ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०६ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०२ डिसेंबर १८ आसमंत ०२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०१ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०१ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती ३० नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ��० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २५ नोव्हेंबर १८ आसमंत २५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती २० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १८ नोव्हेंबर १८ आसमंत १८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ११ नोव्हेंबर १८ आसमंत ११ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १० नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी ०७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०४ नोव्हेंबर १८ आसमंत ०४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ३१ ऑक्टोबर १८ ��ोलापूर आवृत्ती ३१ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती ३० ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ३० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २९ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २८ ऑक्टोबर १८ आसमंत २८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (283) आंतरराष्ट्रीय (430) अमेरिका (155) आफ्रिका (12) आशिया (228) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,862) अर्थ (83) कृषी (27) नागरी (827) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) संरक्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीप�� कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n०९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-clerk-taking-bribe-farmer-caught-red-hand-6971", "date_download": "2018-12-10T00:32:27Z", "digest": "sha1:ZNV53ZDVK7WMG4QSSYVWEXFQCX2RXEKY", "length": 13767, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, clerk taking bribe from farmer caught red hand | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक\nशेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nसोलापूर : वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.\nसोलापूर : वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.\nअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय ५५, , सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केट यार्डजवळ, अक्कलकोट), नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय २९, रा. मु. पो. किणी, ता. अक्���लकोट) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांनी २६ मार्च २०१८ रोजी ६४ पोते तूर अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासनाच्या हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची ३१ पोते तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती ३१ पोते तूर चाळणी करून परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करून घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती.\nसोलापूर पूर तूर अक्कलकोट उत्पन्न बाजार समिती agriculture market committee विभाग sections नगर २०१८ 2018 हमीभाव minimum support price\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मक��� खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1166/Deep-CCT", "date_download": "2018-12-10T00:44:40Z", "digest": "sha1:ICHBIFF465XVS3L43SBNWAOP3YOCSKUI", "length": 21380, "nlines": 229, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nखोल सलग समपातळी चर\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nखोल सलग समपातळी चर\nखोल सलग समपातळी चर (Deep C.C.T.)\nराज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो. यामध्ये 0 ते 33 टक्के उताराच्या जमिनीवर समपातळीत 60 सें.मी. रुंद व 30 सें.मी.खोल तसेच 60 सें.मी. रुंद व 45 सें.मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येतात. अशा सलग समपातळी चरांची खोली कमी असल्याने ते गाळाने लवकर बुजतात व पर्यायाने त्यामध्ये आवश्यक जलसंधारण होत नाही. त्यामुळे 0 ते 8 टक्के उताराच्या पडीक जमिनीवर 1 मी. रुंद व 1 मी. खोल आकाराचे खोल सलग समपातळी चर खोदल्यास डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी चरांमध्ये साठून चांगल्या प्रकारे मृद व जलसंधारण होते, असे दिसून आले आहे. सदर बाब विचारात घेवून शासननिर्णय क्र. जलसं-2010/प्र.क्र.18/ जल-7, दि. 23/4/2010 अन्वये आदर्शगांव योजनेमध्ये निवडलेल्या गावामध्ये खोल सलग समपातळी चराचे काम प्रायोगिक तत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली होती.\nखोल सलग समपातळी चरामुळे खालील होणारे फायदे :-\nजमिनीवरील सुपीक मातीचा थर त्याच ठिकाणी अडवून ठेवणे व पाणी जमिनीत मुरविणे.\nजमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. तसेच पाझर तलाव, नाला बांध इ. मध्ये�� गाळ साचण्यास प्रतिबंध होतो.\nधरणामध्ये व बंधा-यांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो.\nडोंगरामध्ये पाणी मुरल्यामुळे भूगर्भामध्ये पाणी जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे झाडोरा वाढीस मदत होते.\nक्षेत्राचे आगीपासून संरक्षण होते.\nजनावरांच्या उपद्रवापासून संरक्षण होते.\nवृक्ष संवर्धन व गवत वाढ होण्यास मदत होते.\nखोल सलग समपातळी चराचे वरील फायदे विचारात घेवून शासननिर्णय क्र.जलसं/2012/प्र.क्र.23/ जल-7, दि. 5 मार्च, 2013 नुसार खोल सलग समपातळी चर (Deep C.C.T.) हा उपचार पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राज्यभर राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nडोंगर माथ्यावरुन वेगाने वाहत येणा-या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.\nजमिनीची धूप कमी करणे.\nवाहत येणारे पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविणे.\nपडीक जमिन उत्पादनक्षम बनवून काही प्रमाणात क्षेत्र वहितीखाली आणणे.\nउपचार योग्य पडीक व अवनत जमिनीचा विकास प्रभावीपणे व वेगाने करणे.\nपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावातील पाणलोट क्षेत्रामध्येच हा कार्यक्रम राबवावा.\nजमिनीचा उतार जास्तीत जास्त 8 टक्क्यांपर्यंत असावा.\nजे शेतकरी सदरचा कार्यक्रम घेण्यास उत्सुक असतील, अशा लाभार्थ्यांच्या क्षेत्रातच हा कार्यक्रम राबविण्यात यावा. नियमानुसार संबंधित शेतक-यांची लेखी संमती घ्यावी.\nलाभार्थींचे मालकीच्या क्षेत्रावर योजना राबवावयाची असल्याने लाभार्थींनी सहकार्य करणे आवश्यक आहे.\nचरा लगतच्या बांधावर निर्माण होणा-या झाडा झुडपांचे संरक्षण करणारा लाभार्थी असावा.\nचरांची आखणी करणे :-\nसर्वप्रथम पाणलोट क्षेत्रात नमूद केल्याप्रमाणे वहिती अयोग्य क्षेत्राचे 30 X 30 मी. अंतरावर सर्व्हेक्षण करुन तयार केलेले समपातळी नकाशे प्राप्त करुन घ्यावेत.\nसदर क्षेत्राचे 30 X30 मी. अंतरावर दुर्बिणीच्या सहाय्याने समपातळी दर्शक नकाशा तयार करावा. जमिनीचा उतार 8 टक्केपेक्षा कमी असल्याची खात्री करावी.\nओहोळ, नाला, नकाशावर मार्क करुन त्या भूमापन क्रमांकाचे भूस्वरुपानुसार वेगवेगळे भाग करावे व त्या भागांना अ, ब, क, ड ……. असे क्रमांक देण्यात यावेत.\nखोल सलग समपातळी चराची आखणी समपातळीतच होणे आवश्यक आहे.\nखोल सलग समपातळी चर खोदणे :-\nनिवडलेल्या क्षेत्रांमध्ये खोल स.स. चराची आखणी करुन प्रति हेक्टरी 240 मी. लांबीचे 1 मी. रुंद व 1 मी. खोल आकाराचे चर खोदण्यात यावेत.\nदोन चरातील उभे अंतर 33 मी. व प्रत्येक 20 मी. लांबीचे चर खोदल्यानंतर जादा पाणी काढून देण्यासाठी दोन मी.चे अंतर (गॅप) सोडून दुसरा 20 मी. लांबीचा चर काढावा. दोन चरातील अंतर (गॅप) ठेवताना सदर गॅप स्टॅगर्ड पध्दतीने येतील असे नियोजन करावे. याकरिता निवडलेल्या गटातील चराची दुसरी ओळ खोदताना त्यातील सुरुवातीच्या चराची लांबी 20 मी. ऐवजी 10 मी. लांबीचे खोदून 2 मी. अंतर (गॅप) सोडून त्याच समपातळीत 20 मी. लांबीचा दुसरा चर खोदावा. अशा त-हेने गटातील सर्वचर स्टॅगर्ड पध्दतीने खोदावेत.\nचर खोदताना चरातून निघालेली माती उताराच्या (चराच्या खालील) बाजूस 30 सें.मी. बर्म सोडून व्यवस्थितरित्या रचून त्याचा 1 मी. उंचीचा बांध घालण्यात यावा.\nचराच्या आखणीमध्ये झाडे झुडपे असल्यास ती तोडू नयेत किंवा मशिनरीने मोडू नयेत. याकरिता तेवढया भागामध्ये चर खोदण्यात येवू नये.\nखोल सलग समतल चराच्या भरावावर 1 मी. अंतरावर शिसम, शिसू, खैर, करंद, कडुलिंब, हिरडा, बेहडा, सुबाभूळ अशा प्रजातींच्या हेक्टरी 4.80 किलो वृक्षांच्या बियाण्यांची किंवा सिताफळ, बोर, चिंच, विलायती चिंच, कवठ, जांभूळ, करवंद, शेवगा, काजू इ. कोरडवाहू फळझाडांच्या बियाण्यांची पेरणी करावी किंवा शेतक-यांच्या आवडी व इच्छेप्रमाणे बियाणांची लागवड करावी.\nचराच्या भरावावर पूर्ण लांबीला हॅमाटा, पवना, मारवेल, डोंगरी गवत, मद्रास अंजन, शेडा, निल गवत अशा प्रजातीच्या हेक्टरी 4.80 किलो गवताच्या बियाणांची पेरणी करावी.\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/live-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2018-12-10T00:02:25Z", "digest": "sha1:KXIWDBY3OGVVIJULH6U6YSC3WOPOM2ZJ", "length": 7343, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Live : कैराना लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रीय लोकदल आघाडीवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nLive : कैराना लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रीय लोकदल आघाडीवर\nलखनऊ : उत्तर प्रदेशमधील कैराना व नागालँडमधील एका लोकसभा मतदारसंघासह देशभरातील एकूण १० विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लिम मुद्द्यामुळं चर्चेत असलेल्या कैरानामध��ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nतेराव्या फेरीनंतर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांची भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मृगांका सिंह यांच्यावर ४१,३९१ मतांनी आघाडी\nनवव्या फेरीनंतर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांची भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर २६,९२५ मतांनी आघाडी\nराष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन ६५ हजार मते मिळवत आघाडीवर\nराष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन ५५ हजार मते मिळवत आघाडीवर\nराष्ट्रीय लोकदल ३५ हजार मते मिळवत आघाडीवर\nराष्ट्रीय लोकदल ३२ हजार मतांनी पुढे\nराष्ट्रीय लोकदल १२ हजार मतांनी पुढे\nकैरानामध्ये चुरशीची लढत; भाजपच्या मृगांका सिंह आघाडीवर, राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन काही मतांनी मागे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनेहमीच नवऱ्याचे ऐकत नाही माधुरी\nNext articleपुणे: प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श\nयापुढे फैजाबादचे नाव अयोध्या\nअयोध्या विवाद त्वरेने निकाली काढावा : योगी आदित्यनाथ\nयोगी आदित्यनाथ यांना हत्येप्रकरणी नोटीस\nराहुल गांधी म्हणजे लादलेल्या मोठेपणाचे उदाहरण – योगी आदित्यनाथ\nउत्तर प्रदेशात दोन इमारती कोसळून तीन ठार; ५० जण अडकल्याची भीती\nआदित्यनाथ यांचा मुस्लिम टोपी घालण्यास नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/attempts-to-bring-discipline-in-the-work-of-st/articleshow/64962481.cms", "date_download": "2018-12-10T01:09:29Z", "digest": "sha1:34F3BT4AYNTUDVM7XNGWJ55JN3JPBN7P", "length": 14779, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: attempts to bring discipline in the work of st - एसटीच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न | Maharashtra Times", "raw_content": "\nएसटीच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न\nabdulwajedshaikh@timesgroupcom @abdulwajedMT\\Bविभाग नियंत्रक कार्यालयाला आयएसओ मानांकनाकरिता प्रयत्न सुरू आहेत\n\\Bविभाग नियंत्रक कार्यालयाला आयएसओ मानांकनाकरिता प्रयत्न सुरू आहेत\n-हो. आयएसओ ९००२ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हे मानांकन मिळविण्यासाठीचे नियम व अटींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अभ्यागत व कर्मचाऱ्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. अटींची पूर्तता झाल्यानंतर आयएसओ ९००२ मानांकनाकरिता अर्ज करणार आहोत. सध्या हे प्रयत्न प्राथम��क स्तरावर आहेत. त्याकरिता कार्यालयीन सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. हे काम लवकर पूर्ण होऊन आयएसओ ९००२ मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करू, असा विश्वास वाटतो.\n\\Bही कामे करण्यास उशीर होत आहे का आयएसओ मानांकन मिळवण्याची गरज का आहे आयएसओ मानांकन मिळवण्याची गरज का आहे\n- एस. टी. महामंडळ प्रवासी वाहतूक करते. प्रवासी संख्या वाढवणे व प्रवास सुखरूप पार पाडणे ही प्राथमिक कामे आहेत. यानंतर कर्मचाऱ्यांचे नियोजन, त्यांच्या तक्रारी अडचणी सोडविणे, ही कामे सुद्धा करावी लागतात. त्यानंतर आयएसओ ९००२ ची कामे करावी लागतात. आयएसओ मानांकन मिळवण्यामागे उद्देश्य हाच की, महामंडळाची कार्यालये जुन्या पद्धतीऐवजी नवीन पद्धतीने चालावीत. महामंडळाने आधुनिकतेची कास धरली आहे. येथे 'कार्पोरेट कल्चर'ने कामे होतात. आता एस. टी. पूर्वीसारखी राहिलेली नाही. बदल स्वीकारला आहे, हा विश्वास कर्मचारी, प्रवाशांत वाढवा यासाठी अशा मानांकनाची गरज असते.\n\\Bसंगणकीय कामकाज वाढविले जात आहे का\nआयएसओ ९००२ मानांकन मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येथे रुजू झाल्यानंतर संगणक असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रिंटर हवा होता, हे लक्षात आले. मात्र प्रत्येकाला प्रिंटर देणे शक्य नसल्याने 'लॅन कनेक्शन' करून संबंधित विभागाच्या एका प्रिंटरवरून सहज प्रिंट काढण्याची सोय करून दिली. ही साधी बाब आहे, पण त्याचा वापर पूर्वी झालेला नव्हता.\n\\Bतुम्ही रुजू झाल्यानंतर कार्यालयात बरेच बदल केले आहेत\n- कार्यालयातील काम करणाता कर्मचाऱ्यांना उत्तम वातावरण मिळावे. काम करण्यासाठी आवश्यक शिस्त व व्यवस्थितीतपणा आणण्यासाठी काही प्रयत्न केला आहे. विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'क्युबिक'पद्धत करून देण्यात येत आहे. कार्यालयात येताच हे कार्यालयच असल्याचे अभ्यागतांना वाटावे. येथील कर्मचाऱ्यांनाही काम करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळावी, या दृष्टिने काम सुरू आहे. पूर्वी कार्यालयात कागदाचे ढीग, योग्य पद्धतीने न लावलेली कपाटे, हे चित्र होते. ते बदलण्याचा प्रयत्न आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे.\n\\Bपरिवहन मंत्र्यांनी सिडको बस पोर्ट बांधण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले\n-बस पोर्ट बांधणे हा धोरणात्मक विषय आहे. त्यावर मी काही बोलू शकत नाही. ���स पोर्ट कोठे बांधणार किंवा काय होईल, याचा निर्णय महामंडळ स्तरावर होणार आहे.\n\\Bमध्यवर्ती बस स्थानकाची अवस्था खूप वाईट झाली आहे, त्याचा निर्णय होणार का\n- मध्यवर्ती बस स्थानकाची अवस्था वाईट झाली हे बरोबर आहे. पण शेवटी त्याबद्दलचा निर्णय निर्णय महामंडळ स्तरावर घेतला जाणार आहे. आम्ही फक्त अहवाल पाठवितो, तसेच डागडुजी करण्याची गरज असल्याबाबत विनंती पत्र महामंडळाला देतो. त्यावर जे काही निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यात आमचा संबंध येत नाही. वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी, प्रवासी वाढ करून उत्पन्न वाढवणे हे आमचे काम आहे.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएसटीच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न...\nपाणचक्कीचा पूल; लवकरच निर्णय घेणार...\nपानचक्कीचा पूल; लवकरच निर्णय घेणार...\nसव्वालाखाची चोरी, आरोपीला कोठडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-fire-parali-bus-station-68680", "date_download": "2018-12-10T00:05:25Z", "digest": "sha1:DCQNXR4RJYRE34MSESCXYB3UK3L4I5T3", "length": 11232, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beed news fire in parali bus station परळी आगारात लागलेल्या आगीत 45 लाखांचे नुकसान | eSakal", "raw_content": "\nपरळी आगारात लागलेल्या आगीत 45 लाखांचे नुकसान\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nदरम्यान, आगारचा वाहकांनी जमा केलेले तिकीट मशीन जळल्याने आगारातील सर्व बस सकाळ पासून थांबूनच आहेत. नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत बस सुटणार नाहीत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.\nपरळी : तिकीट मशीन मधील चार्जिंग किटमध्ये सपार्किंग होऊन लागलेल्या आगीत येथील बस आगारात 35 लाख रुपयांचे नुकसान झाले.\nआज (रविवार) पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत 84 तिकीट मशीन, सात संगणक, रोख 4 हजार रुपये, व्यवहार पुस्तके आदी साहित्य जळून खाक झाले. आगाराच्या सर्व तिकीट मशीन जळल्याने सकाळी सुटणाऱ्या परळी आगारचा एकही बस जाऊ शकल्या नाहीत.\nअधिक माहिती अशी : आगारातील सर्व बस शनिवारी आल्यानंतर वाहकांनी आपले तिकीट मशीन आणि साहित्य कार्यालयात जमा केले. मध्यरात्री एक तिकीट मशीनमधील चार्जिंग किटमध्ये सपार्किंग होऊन आग लागली. यामध्ये 85 मशीन सात संगणक, रोख रक्कम, व्यवहार पुस्तके व इतर साहित्य असे 35 लाख रुपयांचे साहित्य जळल्याचा अंदाज आहे.\nदरम्यान, आगारचा वाहकांनी जमा केलेले तिकीट मशीन जळल्याने आगारातील सर्व बस सकाळ पासून थांबूनच आहेत. नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत बस सुटणार नाहीत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nनागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग\nनागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. या...\nपुण्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग\nपुणे : नारायण पेठेतील काही खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग लागण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून ���िचा वापर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-rain-10387", "date_download": "2018-12-10T00:48:19Z", "digest": "sha1:YVKYGXHOFWSBIX5OVVNCXDVIUDK6FL4S", "length": 18231, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिंब झाली रान माती...\nचिंब झाली रान माती...\nसोमवार, 16 जुलै 2018\nमागील तीन वर्षांपासून राज्यात समाधानकारक पाऊस पडूनही खरीप पिकांचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही, याची दखल सर्वांनी घ्यायला हवी.\nकमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक हालअपेष्टा शेतकऱ्यांना सोसाव्या लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भटकंतीपासून शेतातील उभे पीक वाळताना त्यास वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चाललेली धडपड, हे सर्व आठवले तर अंगावर काटा येतो. त्यामुळेच\nनको देऊ सोनं नाणं, नको देऊ हिरे मोती\nलई पडू दे पाऊस, चिंब कर रान माती\nअशी प्रार्थना बळिराजा करीत असतो. बळिराजाची ही प्रार्थना वरुणराजापर्यंत पोचलेली दिसते. त्यामुळे या वर्षी आत्तापर्यंत तरी राज्यात सर्वदूर (अपवाद काही भाग) चांगला पाऊस पडला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून अजून आठवडाभर कुठे जोरदार, मध्यम तर कुठे हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर राज्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर पेरणीस सुरवात झाली होती. आठवडाभराच्या उघडिपीने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु त्यानंतर अधूनमधून होणाऱ्या वृष्टीने बहुतांश भागातील पेरण्या उरकल्या आहेत. सध्या मराठवाडा, ��िदर्भ, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र या भागातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिके वाढीच्या अवस्थेत असून, त्यासाठी सध्याचा पाऊस चांगला आहे. या भागांमध्ये नदी, नाल्याचे पाणी पात्राबाहेर पडून काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, तर सखल भागात पाणी साचून पिके पिवळी पडत आहेत. असे असले तरी मराठवाडा, नाशिक, नगरचा दुष्काळी पट्टा कोल्हापूरचा पूर्व भाग आणि पूर्व विदर्भात अजूनही पाऊस कमी असून पेरणीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.\nज्या भागात पावसाअभावी पेरण्या लांबलेल्या आहेत, जिथे समाधानकारक पाऊस झाल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या उरकून घ्यायला हव्यात. सखल भागातील शेतात साचलेले पावसाचे पाणी चर काढून बाहेर काढायला हवे. सततच्या पावसाने पिकाची वाढ खुंटलेल्या शेतात वाफसा आल्याबरोबर आंतरमशागतीची कामे उरकून घ्यायला हवीत. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण कीड-रोगास पोषक असते. अशा वेळी तज्ज्ञाच्या सल्ल्याने कीड-रोगासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय योजना शेतकऱ्यांनी हाती घ्यायला हव्यात. मागील तीन वर्षांमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस पडूनही खरीप पिकांचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही. यामागची नेमकी कारणे काय आहेत, हे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यातील तज्ज्ञांनी शोधून त्यावरील उपायांबाबत शेतकऱ्यांना प्रबोधन करायला हवे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मुळा, गिरणा, येलदरी अशी काही धरणे सोडली तर राज्यातील उर्वरित धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. पावसाळा अजून अडीच महिने बाकी आहे. या काळात चांगला पाऊस झाला, तर राज्यातील बहुतांश धरणे भरतील, हे चित्र काहीसे आश्वासक आहे. असे असले तरी उपलब्ध पाणी वापरायचे कसे, हे आपल्याला माहीत नाही. शेतकरी त्याच्याजवळील जलसाठ्यातील (विहीर, बोअरवेल, शेततळे) पाणी खरीप-रब्बी-उन्हाळी हंगामासाठी वेळेवर वापरून त्याचा अपेक्षित लाभ पदरात पाडून घेतो. परंतु धरणात साठलेले पाणी वेळेवर न सोडणे, सोडले तरी कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या यांची देखभाल दुरुस्ती नसल्याने गळतीद्वारे बहुतांश पाणी वायाच जाते. हे टाळले तरच अडविलेल्या, साठविलेल्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.\nऊस पाऊस खरीप पाणी water पाणीटंचाई विदर्भ vidarbha खानदेश ���हाराष्ट्र maharashtra कापूस सोयाबीन मूग उडीद कृषी विभाग विभाग धरण बोअरवेल शेततळे\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-12-10T00:08:38Z", "digest": "sha1:3ND5OGG7ILDHHJTK2XR5IPWQYJS2C6RF", "length": 26570, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंतराव चव्हाण - विकिपीडिया", "raw_content": "\nयशवंत चव्हाण याच्याशी गल्लत करू नका.\nमे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२\nमार्च १२, इ.स. १९१३\nदेवराष्ट्रे जि. सातारा महाराष्ट्र, भारत\nनोव्हेंबर २५, इ.स. १९८४\nयशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.\n२ यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार\n३ यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी पुस्तके\n४ यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा\n५ यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका\n७ यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था\nइ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या क���ळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .\nयशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार[संपादन]\nयशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.\nयशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.\nयशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात\n- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)\n- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)\n- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)\n- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)\n- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)\n- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)\n- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)\nतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.\nते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.[ओंकार घोरपडे]\nयशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी पुस्तके[संपादन]\nआधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)\nयशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)\nयशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)\nयशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)\nयशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)\nआमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)\nयशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)\nयशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)\nयशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)\nघडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)\nही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)\nयशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)\nमुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)\nनवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)\nकृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)\nवादळ माथा (राम प्रधान)\nयशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)\nभारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)\nयशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)\nसह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)\nआपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)\nॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)\nकृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४) हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.\nमहाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)\nसह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह\nयुगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा\nयशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका[संपादन]\nअसे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)\nउद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)\nकाँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका\nकोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)\nग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)\nजीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)\nपत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)\nपक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )\nमहाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)\nमहाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)\nयशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१\nयुगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)\nलोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)\nवचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))\nविचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)\nविदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०)\nविदेश-दर्शन (परदेशांतून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, संपादक - रामभाऊ जोशी, २०१७)\nशब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)\nशिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१\nसह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)\nहवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)\nयशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)\nयशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था[संपादन]\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक\nयशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)\nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे\nयशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, लातूर (महापालिका प्रवेशद्वार), संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)\nमे १, इ.स. १९६० - नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ पुढील\nय. चव्हाण · कन्नमवार · व. नाईक · शं. चव्हाण · पाटील · पवार · अंतुले · भोसले · पाटील · निलंगेकर · शं. चव्हाण · पवार · सु. नाईक · श. पवार · जोशी · राणे · देशमुख · सुशीलकुमार शिंदे · देशमुख · अशोक चव्हाण · पृ. चव्हाण · फडणवीस\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n३ री लोकसभा सदस्य\n४ थी लोकसभा सदस्य\n५ वी लोकसभा सदस्य\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९१३ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१८ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0.php", "date_download": "2018-12-10T00:10:22Z", "digest": "sha1:HZIFXVXKFL7AXIJT46YQSNTHSM5RZLGC", "length": 89441, "nlines": 1204, "source_domain": "tarunbharat.org", "title": "इंटरनेट, प्लास्टिक सर्जरी आणि विज्ञान… | Tarun Bharat", "raw_content": "\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nजेव्हा अमित शाह यांना तुरुंगात डांबले होते तेव्हा सुडाचे राजकारण नव्हते; परंतु, रॉबर्ट वढेराच्या कार्यालयांवर...\nयोगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश\nदेश हा एका संवैधानिक प्रक्रियेने चालत असतो. अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण कार्य हा कोट्यवधी देशवासीयांच्या...\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर ���८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nमानवी जीवनाची किंमत : इंग्लिस इष्टाईल\n‘मन’ : पुलं नावाचं\nविचलित होण्यासाठीच आहे आपला जन्म\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\n९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस\nराममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्र���ार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nअमेरिकेने गोठवला पाकचा ३०० कोटी डॉलर्सचा निधी\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nकरतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र द��खल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\n►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nHome » आसमंत, पुरवणी » इंटरनेट, प्लास्टिक सर्जरी आणि विज्ञान…\nइंटरनेट, प्लास्टिक सर्जरी आणि विज्ञान…\n॥ विशेष : प्रशांत आर्वे |\nविकारमुक्त जीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण सबंध जोडत असू, तर त्यात आपल्याच आध्यत्मिक परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. अध्यात्मात विज्ञान नाहीच हे सांगण्याचा हेतू अजीबात नाही, मात्र ज्या गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत येत नाही त्याला जाणीवपूर्वक विज्ञानाच्या कक्षेत मांडण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा नाही तोपर्यंत करू नये…\nसामाजिकशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये दोन वाक्ये हमखास वापरली जातात. पहिले म्हणजे, ‘जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज स्वतःचा इतिहास निर्माण करू शकत नाही.’ आणि दुसरे, ‘जे इतिहासात रमतात, त्यांना वर्तमान नसतो.’ या दोन्ही वाक्यांचे महत्त्व नाकारता येत नसले, तरी वर्तमानात या दोन्ही वाक्यांचा काही सुवर्णमध्य असू शकतो का याचा विचार करणे गरजेचे होऊन बसते. दोन्ही वाक्यांना चिंतनाचा आधार आहे, हे निश्‍चित याचा विचार करणे गरजेचे होऊन बसते. दोन्ही वाक्यांना चिंतनाचा आधार आहे, हे निश्‍चित मात्र, ���तिहास विसरणे हा जसा समाजासाठी आत्मघात ठरू शकतो, तसे इतिहासाचे स्मरणरंजन हेदेखील समकालीन प्रश्‍नांपासून आपल्याला दूर नेऊ शकते, याचे भान असलेला समाजच विवेकनिष्ठ ठरतो. आपली संस्कृती आणि त्यातील सांप्रत काळी अनुरूप अशा परंपरा यांचा अभिमान असणे आणि त्यांचे पालन करणे हे जसे आपले कर्तव्य ठरते, तसे गतकाळाच्या स्मरणरंजनात न रमता समाजाच्या समस्यांचा व त्याच्या प्रगतीचा विचार प्राप्त परिस्थितीत होणे गरजेचे होऊन बसते.\nदुर्दैवाने जे जे काही म्हणून भारतीय ते नाकारण्याची एक लाटच भारतात आलेली दिसेल. आणि जे पश्‍चिमेकडून आलेले ते आम्ही डोळे बंद करून स्वीकारत गेलो. या स्वीकार्यतेत चाळणी लावण्याची जी गरज होती, ती वारंवार अधोरेखित झालेली आहे. ब्रिटिशांच्या जीवनपद्धतीचे आम्हाला असलेले आकर्षण ते विजेते असल्याने स्वाभाविकही होते. परंतु, त्यांच्या संस्कृतीतले दोष बाजूला सारूनदेखील ती आम्हाला स्वीकारता आली असती. शिवाय त्यांच्यातील चांगले घेण्यातदेखील आम्ही अपयशी ठरलो. आमच्या देशातील संत, शास्त्रकार आणि वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या रचनेत भौतिकवादाला जागा नव्हती. अवाजवी गरजा आणि उपभोगाचे स्थान यात दुय्यम होते. अध्यात्मातून मानवी जीवनास सुख आणि शांतता लाभेल, असा प्रयत्न होता, तर विज्ञानातून आवशक तेवढ्याच भौतिक गरजांची पूर्ती होती. पुढे युरोपीय भौतिकवाद आला आणि त्याने आपल्या सगळ्यांचे जगण्याचे मानदंड बदलून टाकले. उपभोक्तावादाच्या प्रचंड आक्रमणात आमच्या जीवनपद्धतीचा पालापाचोळा झाला नसता तर नवल. १९९० नंतरच्या काळात हे सपाटीकरण वेगाने झालेले आपल्याला दिसेल.\nमग आम्ही पश्‍चिमेला तोंड देण्याचा सोपा मार्ग स्वीकारला- तो म्हणजे जे आज युरोप सांगतोय् ते सारेकाही आमच्याकडे आधीच होते. अर्थात, आमच्याकडे काहीच नव्हते असे नव्हे, पण आमची आराध्यदेवता असलेला गणपती म्हणजे संगणक असून त्याच्यासमोर ठेवला जाणारा उंदीर हा संगणकाचा माऊस, अशी बाष्कळ विधाने केली जातात. २०१५ च्या मुंबई येथे झालेल्या भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये, भारतीय विमानविद्येवर कॅप्टन आनंद बोडस यांचे व्याख्यान आयोजित करणे ही आयोजकांची मोठी चूक होती. त्याहीपेक्षा आयोजकांना चुकीची माहिती दिली गेली, अ���े म्हणणे जास्त सोयिस्कर ठरेल. कॅप्टन आनंद बोडस यांची विमानशास्त्रावरची व्याख्याने मी स्वतः अशाच चुकीच्या सल्ल्याने आयोजित केलेली असल्याने, त्या विषयातील त्यांची अत्यंत तोकडी माहिती (ज्ञान नव्हे) आम्ही जाणून आहोत. ज्या ‘विमानशास्त्रम्’ या ग्रंथाचा उल्लेख सायन्स काँग्रेसमध्ये झाला, तो ग्रंथ १९०४ नंतरचा आहे, हे आताशा सिद्ध झाले आहे. त्याहीपेक्षा खुद्द पंतप्रधानांनी, मानवी शरीराला हत्तीचे डोके बसवून गणपती करणे हे प्लास्टिक सर्जरीचे जगातील पहिले उदाहरण आहे. असे सांगणे त्यांना टाळता आले असते. अशी विधाने करताना संबंधितानी त्या विषयाचा आपला अभ्यास आणि त्यासबंधीचे पुरावे या दोन्हीचा विचार करणे गरजेचे आहे. सायन्स काँग्रेसमधील वादावर बोलताना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी सांगितले की, असे दावे करताना त्यासाठी लागणारे ठोस असे पुरावे आणि संदर्भ देता आले पाहिजे अन्यथा या देशात होऊन गेलेल्या सुश्रुतापासून तर जगदीशचंद्रांपर्यंत आणि कणादांपासून कलामांपर्यंतच्या संशोधनाचे महत्त्व कमी होते.\nयाच परिषदेत National aerospace laboratoriesचे संचालक डॉ. रुद्रम नरसिम्हा यांनीदेखील, ज्या पुस्तकाच्या आधारावर सात हजार वर्षे आधी विमान होते, हा दावा केला जातोय् ते विश्‍वसनीय नसल्याचे सांगितले आणि त्यांच्या वैज्ञानिकतेला आव्हान दिले. डॉ. विजय भटकर आणि अन्य अनेक वैज्ञानिक आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म हे हातात हात घालून पुढे गेल्यास जगाचे चित्र वेगळे राहील, असे सांगतात. विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी पुराणातील कथांमधून शास्त्रकारांना जे सांगायचे आहे ते बळजबरीने वैज्ञानिक असल्याचा अट्टहास आपण सोडला पाहिजे. ते शुद्ध अध्यात्म असू शकेल. त्याच वेळी भारताच्या वैज्ञानिक परंपरेचादेखील नव्याने विचार व्हायला हवा. गणपती, दुर्गा या देवतांच्या स्वरूपातून शास्त्रकारांना जे सांगायचे आहे ते पुढे आणले गेले पाहिजे. या कामी गणेश अभ्यासक डॉ. स्वानंद पुंड यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. देशातील डाव्या चळवळीतील मंडळींनी हिंदू धर्म आणि त्याच्या देवतांबद्दल सदैव अपप्रचार केला. दुर्गा किंवा काली ही शास्त्रकारांनी नेहमीच आक्रमक आणि हिंस्र अशी दाखविली आहे. देवी काली- जिच्या गळ्यात नरमुंडांची माळ आहे, पायाखाली साक्षात तिचा पती शिव पडलाय्, डोळे रागाने लालबुंद आहेत, एका हातात शस्त्र आणि एका हातात खप्पर आहे. खप्पर रक्ताने भरून वाहते आहे, रक्ताने माखलेली जीभ बाहेर आली आहे. हे आहे तिचे एकंदर रूप. हिंस्र आणि आक्रमक असलेल्या देवीची आम्ही नवरात्रात मनोभावे पूजा करतो. मात्र, शास्त्रकारांना जे सांगायचे आहे ते आम्ही कधी समजून घेतलेले नसते.\nविपश्यनेचे दिवंगत आचार्य सत्यनारायण गोएनका त्यांच्या बोलण्यातून देवीच्या या रूपाची उकल करायचे. काली ज्या राक्षसांसोबत लढतेय् ते आहेत शुंभ आणि निशुंभ. हे शुंभ आणि निशुंभ प्रतीक आहेत आपल्यातील राग आणि द्वेषाचे. या ठिकाणी राग म्हणजे आसक्ती. राग आणि द्वेष हे आपले खरे शत्रू. हे निर्माण कुठे होतात तर आमच्या मनात. ईर्ष्या, क्रोध, मत्सर, वासना, अहंकार ही या राग आणि द्वेषाची अपत्ये. शुंभ आणि निशुंभाचे कितीही वेळा देवीने डोके उडवल्यावर जमिनीवर पडणार्‍या रक्तातून ते पुन:पुन्हा जन्माला येतात. म्हणजे त्यांचे रक्तबीज तयार झाले. आमच्या मनात तयार होणार्‍या राग आणि द्वेष या भावना आपण कितीही संपविण्याचा प्रयत्न केला, तरी सामन्य माणूस म्हणून आपल्याला तसे करणे शक्य नसते. अर्थात, या विकारांवर विजय मिळविल्याची अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. वर्धमान माहावीर, भगवान बुद्ध, संत ज्ञानदेव, तुकोबाराय ही स्थितप्रज्ञ माणसांची उदाहरणे होत. पण, सामान्य माणूस या विकारांवर विजय कसा मिळवेल मग त्या राक्षसांच्या शरीरातून बाहेर उडणारे रक्त, देवी सुरुवातीला आपल्या जिभेने पिऊन टाकण्याचा प्रयत्न करते. पिऊन ते संपविता येणे शक्य नसल्याने, देवी पुढे जाऊन त्यांच्या रक्ताची चिरकांडी हातातील खप्परात झेलून घेते. ज्यामुळे रक्ताचा थेंब जमिनीवर पडणार नाही आणि शुंभ-निशुंभ मारले जातील. आमचे चंचल असलेले मन ही विकार जन्माला येणारी जमीन आहे. त्या जमिनीवर विकारांचे पीक यायचे नसेल, तर विकारांना जमीन म्हणजे मनात थारा देता कामा नये. हा आध्यात्मिक संदेश देवी आपल्याला देते. काळाच्या ओघात आम्ही हा संदेश विसरलो आणि उत्सवी झालो.\nविकारमुक्त जीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण सबंध जोडत असू, तर त्यात आपल्याच आध्यत्मिक परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. अध्यात्मात विज्ञान नाहीच, हे सांगण्याचा हेतू अजीबात नाही. मात्र, ज्या गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत येत नाही त्याला जाणीवपूर्वक विज्ञानाच्या कक्षेत मांडण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा नाही तोपर्यंत करू नये. राजकारणी मंडळींनी तरी असल्या अवैज्ञानिक विधानांपासून सावध असावे. आमच्या इतिहासातील वर्तमानाला पोषक असलेली तत्त्वे स्मरणरंजनात न अडकता बाहेर काढता आली पाहिजे. आमच्या देशातील अनेक वैज्ञानिक शोध आजही पुढे आणण्याची गरज आहे. गणपती, प्लास्टिक सर्जरी, इंटरनेट या गोष्टी आमच्याकडे होत्याच, असा दावा न करता, ज्या गोष्टी आमच्याकडे खरेच होत्या त्यांचे स्मरण आणि त्या आधारावर त्याचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे. कारण भारतीय समाज हा डॉक्युमेंटेशन करण्यात कधीच अग्रेसर नव्हता, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. ज्ञानाचे व्यावसायीकरण करणे, हे भारतात प्रचलित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.\nआचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचे ‘हिंदू केमेस्ट्री’, ब्रजेंद्रनाथ सील यांचे ‘The positive science of ancient Hindus’, रावसाहेब वझे यांचे ‘हिंदी शिल्पशास्त्र’ या ग्रंथांनी भारतीय विज्ञानाच्या बाबतीत मोलाची कामगिरी केली आहे. या श्रेणीत डॉ. ए. पी. जे. कलाम यांनी त्यांच्या ‘India Two Thousand twenty : – vision for new Millennium’ या पुस्तकात मांडलेला विचार महत्त्वपूर्ण ठरतो. एकदा एका समारोहात काही देशी, विदेशी वैज्ञानिक आणि महत्त्वपूर्ण लोक निमंत्रित होते. त्यात रॉकेट लाँचरच्या शोधाचा विषय निघाला. कुणीतरी सांगितले की, एक हजार वर्षांपूर्वी बारूदचा शोध चिन्यांनी लावला. बाराव्या किंवा तेराव्या शतकात अग्निबाणांचा वापर सुरू झाला. त्या चर्चेत कलामांनी भाग घेत सांगितले की, सर्वप्रथम अग्निबाणाचा वापर श्रीरंगपट्टणच्या युद्धात इंग्रजांच्या विरुद्ध करण्यात आला. टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज, असे ते युद्ध होते. विख्यात वैज्ञानिक सर बर्नार्ड लॉवेल यांच्या ‘The origins and international economics of space Exploration’ या ग्रंथात संपूर्ण घटनाक्रम आला आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याच देशातील ज्या सुपुत्राने अग्निबाणाचा शोध लावला आम्हाला त्याचे साधे नावदेखील माहीत नसावे याचा अर्थ असा की, अनेक अवैज्ञानिक गोष्टींना आम्ही बळजबरीने वैज्ञानिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय् आणि डॉ. कलाम ज्या वैज्ञानिक परंपरेबद्दल सप्रमाण सांगतात, त्यावर काम करायला आम्हाला सवड नाही.\nवर्तमा���ात आम्ही विज्ञानात काय करतोय् हे तपासण्याची वेळ आली आहे. आमच्या मागून आलेल्या सिंगापूर, इस्रायलसारख्या देशांनी केलेली प्रगती सगळ्यांचे डोळे दिपवणारी आहे. आजही आम्हाला तंत्रज्ञान आणि त्यासबंधी अनेक गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागत असतील, तर आमच्याकडे सगळेच होते, हे विधान तपासून पाहण्याची वेळ आली आहे. म्हणून वैज्ञानिक स्मरणरंजन आणि खरी वैज्ञानिक परंपरा यातील सुवर्णमध्य आपल्याला योग्य दिशेने पुढे नेणार आहे. पुराणातील कथांना यापुढे वैज्ञानिक अंगरखा न पांघरता, आपली खरी वैज्ञानिक परंपरा शोधणे आणि तद्नुसार मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त ठरते.\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nनिशांत चतुर्वेदी, संपादक, आजतक\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (282) आंतरराष्ट्रीय (428) अमेरिका (154) आफ्रिका (12) आशिया (227) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,862) अर्थ (83) कृषी (27) नागरी (827) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) संरक्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nउडत्या तबकड्या – पुन्हा एकदा\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | ‘‘आम्ही वुडब्रिज या ब्रिटिश विमानतळावर तैनात असताना मी उडती तबकडी प्रत्यक्ष पाहिली. तिला स्पर्श ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/block-on-daund-road/articleshow/64952821.cms", "date_download": "2018-12-10T01:05:58Z", "digest": "sha1:UYALK6WYYGRHGSHOOZNC62ARHHBGVJ2U", "length": 8913, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: block on daund road - दौंड मार्गावर ब्लॉक | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे-दौंड मार्गावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी ब्लॉक ...\nपुणे : पुणे-दौंड मार्गावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे, दौंड, बारामतीला जाणाऱ्या डेमूसह काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. बारामती-पुणे (५१४५२) पॅसेंजर दौंडपर्यंतच धावणार आहे. जम्मूतावी -पुणे झेलम एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-सीएसटी (०११३०२) उद्यान एक्स्प्रेस सोलापूर ते पुणे यादरम्यान एक तास ५० मिनिटे थांबविली जाणार आहे. निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्स्प्रेस (१२७८०) मद्रास-अहमदाबाद (२२९१९) हमसफर एक्स्प्रेस, नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस (१६३४०) या गाड्या दौंड ते यवत यादरम्यान ३० मिनिटे थांबणार आहेत.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nधारकरी होण्यापेक्षा वारकरी व्हाः भिडेंना सल्ला...\nजिओ इन्स्टिट्यूट हरवलंय; मनविसेकडून खिल्ली...\nThailand cave rescue: 'किर्लोस्कर'चा मदतीचा हात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T01:00:10Z", "digest": "sha1:ALHHY7ZOGZISZSIL2IFKH3AYOQUX4UAO", "length": 18524, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार लांडगे | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण के��्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pimpri कष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार लांडगे\nकष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार लांडगे\nपिंपरी, दि. १० (पीसीबी) – कष्टकरी आणि असंघटित कामगारांचे प्रश्न व समस्या शासकीय स्तरावर सोडवण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे, असे आश्वासन आमदा�� महेश लांडगे यांनी दिले.\nकष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने चिंचवड येथे आयोजित असंघटीत कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते होते. यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, उद्योजक कार्तिक लांडगे, स्वीकृत सदस्य जितेंद्र पवार, डॉ गणेश अंबिके, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. संकेत जैन, सूरज भंडारे, डॉ. सरोज अंबिके आदी उपस्थित होते.\nआमदार लांडगे म्हणाले, “शहरात मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार असून शहर विकासात त्यांचा मोठा हातभार आहे. या असंघटित कामगारांचे प्रश्न आरोग्य , सुरक्षा, वेतन आदी मुद्दे घेउन येत्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे.”\nकाशिनाथ नखाते म्हणाले, “केंद्र सरकारने २००८ मध्ये सामाजिक सुरक्षा कायदा केला. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारवर सोपवली. निधीच्या कमतरतेमुळे हा कायदा आजपर्यंत अंमलात आणला गेला नाही. असंघटित कामगारांचे प्रश्न गंभीर असून कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा साधने नसल्याने अनेक अपघाती मृत्यू होत आहेत. असंघटितांसाठी मुख्यमंत्र्यानी मागील अर्थसंकल्पात तरतूद केली. मात्र ती कागदावरच राहिली. किमान पिंपरी-चिंचवड महापालिकेने तरी घरकुल योजनेत असंघटित कामगारांसाठी घरे राखीव ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली.”\nयावेळी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल व मोरया सामाजिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने कष्टकरी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ३६० महिलांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात कामगारांना शासकीय ओळखपत्रांचे व १ लाख रुपयांच्या मोफत विमा प्रमाणपत्रांचे वाटप आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यासाठी राजू बिराजदार, अनिल बारवकर, प्रकाश साळवे, साइनाथ खन्दीझोड, सुरेश देडे, मनीषा राउत, माधुरी जलमुल्वार, धर्मेन्द्र पवार, तुकाराम माने, राजू जाधव, किशोर इंगळे, सुलोचना मिरपगारे, किरण सादेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले. मधुकर वाघ यांनी आभार मानले.\nकष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न\nPrevious articleप्रीती झिंटाने नेस वाडिया विरोधात दाखल केलेला विनयभंगाचा खटला रद्द\nNext articleबाळासाहेबांच्या स्मारकाला दिवाळीनंतरचा मुहूर्त\nलिफ्टच्या बहाण���याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांना निवेदन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nकासारवाडीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकणकवलीत शरद पवार, नारायण राणे भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण\nकणकवलीत शरद पवार, नारायण राणे भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nमेगा नोकभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी आरक्षण आणि नंतरच मेगा नोकरभरतीची...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंत तुकारामनगरमध्ये दोन महिलांनी लाखाच्या सोन्यावर केला हात साफ\nपिंपरीच्या महापौर निवडणुकीतील हुल्लडबाजीचा मातृभूमी दक्षता चळवळीकडून निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/99?page=6", "date_download": "2018-12-10T00:19:46Z", "digest": "sha1:OGGEYB7O6BFF5ZZB3K4R4RQI66L4A66P", "length": 14796, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिमत्व : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिमत्व\nरेड लाईट एरियातलं तत्वज्ञान - गंगा जमुना \nजमुनाबाई एकदम फाटक्या तोंडाची,\n\"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का \nइथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी दहा मिनिटात काम तमाम...\nवाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..\nतू बारा गावचे पाणी पिला असशील, मी बारा गावची लोकं पचवलीत.\"\nअसं सांगताना ती छातीवर तळहाताने ठोकत असते अन तिच्या चेह-यावर अनामि�� अभिमान असतो.\nया अभिमानाची वर्गवारी मला अजूनही करता आली नाही.\nहातातल्या पंख्याने ओल्या झालेल्या गळ्यावर हवा घेत ती आधी पचकन थुंकते, पुढे बोलते,\n\"इथे कुठली गीता अन कुठला भगवान \nRead more about रेड लाईट एरियातलं तत्वज्ञान - गंगा जमुना \nप्रश्न क्र....१) आयुष्यात काय व्हायला आवडलं असत..\nउत्तर --साधारण १०वीत असताना पहिलं प्रेम झालेलं ..आणि तिने होकार हि दिला.जेमतेम दीड वर्षाचं relation मग घरच्यांचं विरोधामुळे break-up.नंतर खूप प्रयत्न केला तरी जुळवता नाही आलं...\nRead more about आयुष्यावर बोलू काही....\nयेते सारे आठवून ..\nहोते उधाण हे मन.....\nती फुलराणीची बाग.....ती आणि मी...\nघेऊन तुझा हातात हात....\nपाहत बसतो मी तुझ्या डोळ्यांत ...\nअगदी हरवून जातो ...\nतुझ्या हलक्या हलक्या स्पर्शात....\nहे सगळं पाहता येत ..बंद करून डोळे...\nमला फक्त हे आवडत ....\nआज पुन्हा रात्र स्वप्नात रंगून गेली....\nती गोजिरि पुन्हा माझ्या स्वप्नात येऊन गेली....\nतिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यात हलुवार..साठवून गेली...\nतिच्या नाजुक डोळ्यांत माझ जग सामावून गेली....\nमाझ मन नेहमी तिच्यातच गुंतून रहिलेल असत...\nमला फक्त तिच्यावर प्रेम करायल आवडत\nतुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...\nया शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.\nRead more about आजीबाईंची शाळा\nतडका - काळजी घ्या\nसहज तोडता येतो म्हणून\nआकलेचा तारा तोडू नये\nकाहिही संबंध जोडू नये\nआपलं बोलणं म्हणजे कधीच\nतो बाताड्या तुण-तुना नसावा\nप्रबळ वास्तवी कणा असावा\n तू मोठेपणी कोण होणार\n तू मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. \"मी ना' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. \"मी ना डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल\" नाहीतर \"मी ना डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल\" नाहीतर \"मी ना अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल\" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन \"हो का रे लब्बाडा अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल\" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन \"हो का रे लब्बाडा\" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.\n तू मोठेपणी कोण होणार\nतडका - पक्ष सोडण्यास कारण की\nपक्ष सोडण्यास कारण की\nजिकडे डाळ दिसेल तिकडे\nहल्ली पोळ्या जाऊ लागल्या\nगयाराम टोळ्या होऊ लागल्या\nत्यांचे मनही संमत नाही,.\nपक्ष सोडण्यास कारण की\nतुमचे आमचे जमत नाही,.\nRead more about तडका - पक्ष सोडण्यास कारण की\nतडका - दारू बंदी,...\nकुणी अजुनही सांगत आहेत\nदारूला वाईट म्हटलं तरीही\nदारूने माणसं झिंगत आहेत\nदारूच्या आहारी गेलं तर\nसुखी कुटूंबही खपत आहे\nमात्र इथली दारूबंदी तर\nतडका - व्यक्तीमत्व विकास\nजरासं जमजुन घेतलं तर\nहे जीवन होईल झकास\nRead more about तडका - व्यक्तीमत्व विकास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/extending-the-internet-network/articleshow/64342255.cms", "date_download": "2018-12-10T01:18:18Z", "digest": "sha1:PNLNA34NF5NRCL4YPJNGXPYGUIVAA4OP", "length": 14501, "nlines": 191, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "science technology News: extending the internet network - इंटरनेटचे जाळे विस्तारतेय | Maharashtra Times", "raw_content": "\nइंटरनेटचे जाळे विस्तारतेयभारतातील 'डोमेन' नावांची संख्या सातत्याने वाढत असून, ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत भारतातील डोमेन नावे ७...\nभारतातील 'डोमेन' नावांची संख्या सातत्याने वाढत असून, ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत भारतातील डोमेन नावे ७.१ टक्क्यांनी वाढली आहेत. जागतिक स्तरावरील 'डोमेन' नावांच्या तुलनेत ही वाढ आठपट अधिक आहे. झिनोव्ह या संशोधन संस्थेने सादर केलेल्या 'स्टेट ऑफ डोमेन नेम इंडस्ट्री इन इंडिया' या अहवालानुसार भारतात ३१ डिसेंबर, २०१६ रोजी ४९.५ लाख इतकी डोमेन नावे होती. ३१ डिसेंबर, २०१७ मध्ये हीच संख्या ५३ लाखांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर याच काळात डोमेन नावांच्य वाढीचा दर ०.९ %(३२.९३ कोटी ते ३३.२४ कोटी) इतका होता. भारतात २०१७ मधील डोमेन नावांच्या बाजारपेठेतील ५७ % वाटा हा 'डॉट कॉम' (.com) या डोमेन नावांचा आहे.\n२०१६ - ४९.५ लाख\n२०१७ - ५३ लाख\nवाढ - ७.१ टक्के\n२०१६ - ३२.९३ कोटी\n२०१७ - ३३.२४ कोटी\nवाढ - ०.९ टक्के\n२०१७ साली भारताच्या 'डोमेन नेम' क्षेत्रातील वाटा\nअन्य - ८.७ %\n- भारताचा समावेश जगात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थांमध्ये होत असला, तरी जागतिक स्तरावर २०१७ साली नोंदणी झालेल्या डोमेन नावांमध्ये भारतातील डोमेनचा वाटा अवघा १.६ टक्के इतका आहे.\n- ५९ टक्के एसएमबींनी (सर्व्हर मेसेज ब्लॉक) थेट रजिस्ट्रारकडून डोमेन नावे घेतली आहेत. (गो डॅडी, बिगरॉक इ.)\n- प्रत्येक इंटरनेट युजरच्या तुलनेत नोंदणी झालेल्या डोमेनचे प्रमाण हे 'डोमेन पेनेट्रेशन रेशो' (डीपीआर) म्हणून ओळखले जाते.\n५३ लाख - २०१७ मधील भारतातील डोमेन संख्या\n४८.१ कोटी - २०१७ मधील भारतातील इंटरनेट युजर\n(भारतातील डोमेन नावांची वाढ ही सर्वाधिक महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये आहे.)\nप्रदेशनिहाय डोमेन नावांचा वाटा (३१ डिसेंबर २०१७ रोजी)\n७५% - आपल्या कंपनीच्या नावानुसार विशिष्ट डोमेन नावाची खरेदी करतात.\n८०% - डोमेन नावाची खरेदी करताना खर्चाचा विचार करत नाहीत.\n८५% - डोमेन नाव खरेदी करण्यासाठी डिजिटल देयक पद्धतींचा (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग इ.) वापर करतात.\n५३% - खास व्यावसायिक वापरासाठी सोशल मीडियावर मोफत अतिरिक्त पेजेस चालवतात.\n'डोमेन'चे नाव निवडण्याची कारणे\n४४% - सर्वाधिक ओळख असलेला/विश्वासार्ह डोमेन\n२३% - जागतिक मानकांना अनुसरून\n१७% - व्यावसायिक प्रतिमा रंगवण्यासाठी\n११% - स्थानिकदृष्ट्या समर्पक\n५% - वाजवी दर\nडोमेन नावांचा वापर प्रामुख्याने वेबसाइट आणि व्यावसायिक ई-मेल्ससाठीच मोठ्या प्रमाणावर होतो.\nअर्थार्जनासाठी घेऊन ठेवलेले डोमेन\nव्यावसायिक ई-मेल्स (मायक्रोसॉफ्ट आणि गुगल)\nमोबाइलसाठी विकसित करण्यात आलेल्या वेबसाइट्सवर नजर टाकल्यास मोबाइल-लँडिंग पेज असलेल्या वेबसाइट्सच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येईल. मोठ्या प्रमाणावर एसएमबी स्मार्टफोनचा वापर करत असून, ग्राहक मोबाइल फोनच्या मार्फतच ��सएमबींचा शोध घेत आहेत.\n- प्रवीण भदादा, कार्यपद्धती प्रमुख, झिनोव्ह\nमिळवा विज्ञान-तंत्रज्ञान बातम्या(science technology News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nscience technology News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात गोदामाला आग\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा जल्लोष\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं राहुल गांधी यांचं आव\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला\nमुंबई पुणे मुंबई ३\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\ngoogle duplex: माणसासारखं बोलणारं गूगल ड्युप्लेक्स आलं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/khogir-bharati-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-12-10T00:14:11Z", "digest": "sha1:RHVJ2YHNVCN5LNFYBXX7MAB5QK7FWWNP", "length": 34261, "nlines": 49, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): न पेलणारी पगडी - खोगीरभरती.... Khogir Bharati By Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nलहानपणी आमची आजी आम्हाला एक गुरूदेव दत्ताची कथा सांगत असे. दत्तमहाराज आपली दैनिक नित्यकर्मे निरनिराळ्या क्षेत्रांत जाऊन करतात. स्नान काशीला, भिक्षा करवीरक्षेत्री, भोजनपात्र शिरोडला अश्या रीतीने प्रत्येक कर्म निरनिराळ्या ठिकाणी जाऊन करणाऱ्या देवाचा आम्हाला लहानपणापासून एक प्रकारचा आदर वाटत असे. परंतु दुसऱ्या महायुद्धाने अश्या कितीतरी दत्तात्रयांना जन्म दिला आहे.\nअसाच आमच�� एक स्थळहीन मित्र झोपायला गोरेगावाला, स्नानाला अंधेरीला, कपडे बदलायला वांद्ऱ्याला आणि नोकरीला बोरीबंदरला, अश्या अवस्थेत दिवस काढतो आहे. रजेच्या दिवशी तर बिचाऱ्याला रस्त्यावर दिवस कंठाला लागतो. कारण झोपायला त्याला गोरेगावला एक तबेला मिळाला आहे. तबेला दिवसभर बंद असतो. सुटीच्या दिवशी टांग्याला अधिक स्वाऱ्या मिळत असल्यामुळे रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत टांग्याच्या गाद्यांची वाट पाहत त्याला बसावे लागते. त्यामुळे सुट्टी आली की रात्रपाळी आल्यासारखा चेहरा करून हिंडत राहणे याखेरीज तो काहीही करू शकत नाही. बरे, ज्या तबेल्यात तो झोपतो तिथे इतरही अनेक भाडे न देता राहणारे सोबती आहेतच. उंदिर आहेत. उंदरांना एकलेपणाची आग लागू नये म्हणून घूशीही येतात. टांग्यातल्या गादीखालचे ढेकूण रात्रभर आमच्या मित्राच्या शरिराचे पानीपत करीत असतात. शिवाय दिवसभर अश्वराजाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या गोमाशा काही वेळ घोड्याशी तर काही वेळा आमच्या मित्राशी लडिवाळपणा करत असतात. परंतु ह्या सर्व परिस्थितीला जुन्या नाटकातल्या धीरोदत्त नायकाप्रमाणे आमचा रणझुंजार मित्र टक्कर देतो आहे. रोज अक्षरश: बारा निम्मे सहा गावचे तो पाणी पीत असल्यामुळे त्याच्या अंगात एक प्रकारचे ’योगसामर्थ्य’ आल्यासारखे झाले आहे. त्यातून तबेल्यात राहून राहून सोबत्याचा गुण नाही तर वाण लागला आहे. तो तबला मिळवण्यासाठीसुद्धा पागडी द्यावी लागली रोज घोड्याला खरारा करायच्या बोलीवर त्याला झोपायला जागा मिळाली. सुरुवातीला काही दिवस त्याने नविन जाग मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काही यश आले नाही, तूर्त घोड्याचे मन न दुखेल अश्या बेताने वागून आहे ती जागा टिकवून धरणे हेच त्याच्यापुढे एकमेव ध्येय आहे. सुदैव इतकेच की त्याची गाठ एका पशूशी आहे. मालकरुपी माणसाची मर्जी सांभाळण्याचे कार्य त्याच्यापुढे असते तर मात्र कठीण अवस्था होती.\nअश्याच एका इसमाला चांगली नोकरी मिळाली. तडकाफडकी बिचाऱ्याचे लग्नही झाले. शिताच्या आणि सुताचा प्रश्न सुटला आणि छताचा प्रश्न उभा राहिला. कारण तो ज्या मालकाकडे राहत असे त्याला ’लग्न केल्यास ताबडतोड जागा सोडीन’ असे त्याने लिहून दिले होते. त्या मालकाच्या लग्न एका संपादिकेशी झाले असल्यामुळे बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्याच हातचे लेख या दुहेरी भडीमाराने तो अधिच जेरीला आल होता. फुंकणी आणि लेखणी ही एका हाती नांदणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळे कोणाचे लग्न म्हंटले की त्याला भयंकर संताप येत असे. दारात कोणी तुळशीचे लग्न लावलेलेसुद्धा त्याला खपत नसे. अश्या परिस्थितीत आमच्या मित्राने लग्न केले.\nपहाटे दोनला वरात निघाली. घरमालकाने बेकायदा मिरवणूकी सारखी वरात आपल्या वाड्यासमोर अडवली. करारभंगामुळे मालक भाडेकरूला घरात घ्यायला तयार होईना. नाना तऱ्हेने लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्याची एकसष्टी करण्याचा सुद्धा विचार जाहीर केला. पण म्हतारा ऎकेना. शेवटी बॅंडवाल्यांना आणखी दोन तासांचे पैसे देऊन सदाशीव पेठेतून शुक्रवार पेठ, गंज पेठ पुन्हा उलट कसबा, नवा पुल करीत हिंडवीत आळंदीला पालखी सारखी पहाटे पाच वाजता संगमावर आणून वरात थांबली. बिचाऱ्या बॅंडवाल्यांनी ’संडे के संडे’ पासून ते प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ पर्यंत येतील तितकी गाणी वाजवली आणि त्या नवपरिणीत जोडप्याला संगमावर सोडून बाकीची वरात परतली. बाकी संसाराची सुरूवात संगमावर व्हावी हाही योगायोग काही कमी अपूर्व नव्हता. आमच्या मित्राने आपल्या बायकोला ’तुझ्या माझ्या जिवनसरिता-आयुष्याचा प्रवाह- पहाटेचा शुक्र’ वगैरे सांगुन पहाटेपर्यंतचा वेळ काढला आणि तेथून दोघांची खरी वरात सुरू झाली. नवऱ्या मुलीला तर बिचारीला बाप घरात घेईना आणि नवऱ्याला जागा मिळेना अश्या अवस्थेत दिवस काढावे लागले. नुकतीच त्यांना जागा मिळाली. जागा म्हणजे जिथे पूर्वी मालक कोळश्य़ाच्या गोणी, कांदे, मधल्या काळात बाबागाडी वगैरे ठेवत असत असा पोटमाळा. या जागेसाठी प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने पागडी घेणे जमले नाही. तेव्हा जागेच्या भाड्य़ाखेरीज माझ्या मित्रपत्नीला घरमालकाच्या घरचा स्वैपाक करणे, त्यांच्या वंशविस्ताराला वाढवणे-भरवीणे. मालकिणबाईच्या मोठेपणाच्या गोष्टी ऎकणे फावल्या वेळात त्यांच्या चोळ्या बेतणे आणि दर चोळी बेतताना \"गेल्या खेपेपेक्षा थोड्य़ा अशक्तच झाल्यात बरं का शालिनीबाई\" अस म्हणणे. शेजारच्या प्रमिलाबाईच्या फॅशनला नेहमी नावे ठेवून मालकिणबाईच्या साधेपणाचा गौरव करणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु तिच्याहून आमच्या मित्राची परिस्थिती फारच वाईट आहे. मालकांना तबला वाजवायचा नाद आहे आणि रात्री दोनदोन वाजेपर्यंत आमच्या मित्राला मोडक्या भात्याच्या पेटीतून ’कृष्ण मुरारी’ वाजवायला लावून मालक तबला कुटीत बसतात. सध्या दिवसा माझ्या मित्राच्या कानाजवळ कुणी हे गाणेच नव्हे तर नुसते कृष्ण किंवा मुरारी म्हटले तरी त्याला घेरी येते अगदी ’जागा नको पण तबला अवर’ म्हणण्याची पाळी आली आहे. पण करतो काय बिचारा अगदी ’जागा नको पण तबला अवर’ म्हणण्याची पाळी आली आहे. पण करतो काय बिचारा आणि असले अनेक बिचारे आज जागेच्या अभावी काही करू शकत नाहीत. साधुसंत म्हणतात ’ठेविले अनंते तैसेची रहावे’ परंतु अनंत कुठे ठेवायलाच तयार नाही तर त्याने कुठे रहावे आणि असले अनेक बिचारे आज जागेच्या अभावी काही करू शकत नाहीत. साधुसंत म्हणतात ’ठेविले अनंते तैसेची रहावे’ परंतु अनंत कुठे ठेवायलाच तयार नाही तर त्याने कुठे रहावे आणि मला वाटते की ह्या ’कुठे रहावे’ चे उत्तर प्रत्यक्ष अनंतालासुद्धा देता येणार नाही.\nजगातल्या सगळ्या जागा गेल्यात कुठे ह्याचे उत्तर देणारा एकच पंथ आहे आणि तो म्हणजे न पेलणार्‍या पगड्या घालणार्‍या लोकांचा फरक एतकाच , ही पगडी देणार्‍याच्या डोक्यावर भार अस्तो, घेणारा मात्र परवापरवापर्यंत निर्धास्त असे. जागेसाठी लाच म्हणून द्यावा लागणाऱ्या पैशाला ’पगडी’ हे नाव ठेवणाऱ्या माणसाच डोके मात्र केवळ पगडी ठेवण्याच्याच लायकिचे नसावे. कारण सरकारी संकट आल्यावर तो पैसा इतक्या हातचलाखीने फिरवण्यात येतो की त्याला धुर्त माणसाच्या पगडी फिरवण्याचीच उपमा शोभेल.\nपगडीवाल्या म्हातार्‍याचे ही गोष्ट असल्यामुळे ती एखादी पडकी दंतकथा असण्याचाही संभव आहे. इतकेच कश्याला, पगडी घेतल्या कारणाने एका बाईला पकडल्याची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात आली तेव्हा आमच्या दत्तकथा सांगणार्‍या आजीने \"पगडी घालयची एवढी फॅशन बायकांत राहिली होती, ती सुद्धा आली\" असे म्हणून नाक मुरडून मनातला राग हातातल्या वातीवर काढला होता. महागाईच्या आणि टचांईच्या तोंडओळखीच्या काळातल्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पगडी -पागडी किंवा पग्री- ही चिज अबालवृद्धांच्या परिचयाची झाली आहे.\nअमतमक्याने जागेसाठी अमुकअमूक रुपये पगडी दिली असे म्हणण्यात येते. परंतु वास्तविक इतक्या हजाराची पगडी स्वताच्या डोक्यावर चढवल्यावर जागा मिळाली असे म्हणणे अधिक योग्य आहे. सरकारी नियंत्रणे कडक होण्यापुर्वी हा प्रकार अगदी ���घड आणि मांडली होती. परंतु आता काय मोबदले द्यावे लागतिल काही सांगता येत नाही. माझ्या एका दुर्दैवी मित्राला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या तिरळ्या मुलीशी चक्क लगन करावे लागले. जागेकडे पाहून तिच्या डोळ्याकडे ह्याने कानाडोळा केला, तरी जागेसाठी घालावी लागणारी नवरदेवाची पगडी त्याला बयाकोच्या डोळ्याशी डोळा भिडवू देत नाही. तिच्याच बोबड्या प्लस तिरळ्या बहिणीशी लग्न करणार्‍यास दोन खोल्या, एक हॉल आणि स्वतंत्र बाथरुम अशी खुल्ली ऑफर आहे. कोणाला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या मुलाला शिकवणे, संध्याकाळी फिरायला नेणे, रविवारी सिनेमा दाखवणे किंवा राणीच्या बागेला ’मालकिण बाई आणि तिची मुले’ दाखवणे अश्या भयानक गोष्टी कराव्या लागतात.\nमाझ्या परिचयाच्या एका नास्तिक डॉक्टरला वाड्यच्या मालकाला रोज दुर्वा आणि बेल काढुन देऊन रात्री ’भक्तिविजय’ वाचून दाखवायच्या अटीवर दवाखाना खोलायची परवानगी मिळाली. शिवाय मालक आणि त्यांच्या प्रजेला औषध फुकट द्यावे लागते ते वेगळेच. मालकांना रोज इन्सुलिनचे इंजेक्शन देताना त्या डॉक्टरच्या मनात अनेक पाशवी विचार येतात.\nइतर वेळी दिवसभर कांतिच्या गोष्टी सांगणारा हा गृहस्थ सकाळी बिल्वपत्रे खुडायला बेलावर चढला की सर्कशीतल्या पिंपावर चढणाऱ्या हत्तीसारखा केविलवाणा दिसतो. परंतु त्याच्या निर्घुण मालकाला यत्किचिंतही दया येत नाही. कारण बेल काढायला डॉक्टर पाणी काढायला वकिल आणि केर काढायला वकिल आणि केर काढायला विदुषी असा थाटात सध्या मालक आपल्या मालकिच्या वाड्य़ात मोठ्या सुखाने नांदत आहेत. वरुन पुन्हा \"आम्ही अर्धा दमडीसुद्धा पागडी घेतली नाही\" म्हणायला तयार.\n’लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ अशी म्हण जरा दुरुस्त करून ’घर पाहावे शोधुन’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. जागा शोधणाऱ्या मनुष्यस्वभावाचे काय विलक्षण नमुने पाहायला सापडतात. घरमालकाच्या उमेदवार भाडेकरूला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपुढे धर्मराजाला विचारण्यात आलेले यक्षप्रश्न आहीच नाही. सगळ्यात लोकप्रिय किंवा मालकप्रिय प्रश्न म्हणजे ’तुमचे लग्न झाले आहे का गाफिल भाडेकरू आजूबाजूला न पाहता खर बोलून गेला की संपलच. वास्तविक वरवर पाहणाऱ्याला ह्या प्रश्नात अवघड असे काहीच वाटत नाही. ’तुमचे लग्न झाले आहे का गाफिल भाडेकरू आजूबाजूला न पाहता खर बोल���न गेला की संपलच. वास्तविक वरवर पाहणाऱ्याला ह्या प्रश्नात अवघड असे काहीच वाटत नाही. ’तुमचे लग्न झाले आहे का\" ह्या प्रश्नाला दोन उत्तरे संभवतात, \"झाले आहे\" किंवा \"झाले नाही.\" परंतु भावी भाडेकरू म्हणून तुम्ही एकदा घरमालकापुढे गेलात की इतक्या सरळपणे उत्तर देऊन भागत नाही. घरमालकाच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर हे उत्तर अवलंबून आहे. जात, उत्पन्न आणि लग्न अश्या क्रमाने हा प्रश्न आला की नक्की समजावे की धोका आहे. मालकाच्या तुमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून नव्हे तर ’स्थळ’ म्हणून पाहण्याचा विचार आहे. जागा मिळवण्यासाठी तुम्हाला स्थळ व्हावे लागेल. तेव्हा उत्तर देण्यापुर्वी \"सावधान\" बरे \"लग्न झाले आहे\" अशी बेधडक थाप ठोकली तर \"बायको दाखव नाहीतर जावई हो\" असा ठोक सवाल टाकायलाही घरमालक कमी करत नाही. त्यापेक्षा जगाच पसंत नाही म्हणून आपली शान राखणे चांगले. वाड्य़ाचा मालक नवख्या भाडेकरूला पहिल्याच भेटीत आपल्या मुलीसंबंधी असे काही बोलू लागला की समजावे की त्या सौभाग्यकांक्षिणीच्या कुंकुवाचा धनी होण्यापेक्षा फुटपाथवर पाथरी टाकणे बरे.काही ठिकाणी मालकांना लग्न झाले आहे का\" ह्या प्रश्नाला दोन उत्तरे संभवतात, \"झाले आहे\" किंवा \"झाले नाही.\" परंतु भावी भाडेकरू म्हणून तुम्ही एकदा घरमालकापुढे गेलात की इतक्या सरळपणे उत्तर देऊन भागत नाही. घरमालकाच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर हे उत्तर अवलंबून आहे. जात, उत्पन्न आणि लग्न अश्या क्रमाने हा प्रश्न आला की नक्की समजावे की धोका आहे. मालकाच्या तुमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून नव्हे तर ’स्थळ’ म्हणून पाहण्याचा विचार आहे. जागा मिळवण्यासाठी तुम्हाला स्थळ व्हावे लागेल. तेव्हा उत्तर देण्यापुर्वी \"सावधान\" बरे \"लग्न झाले आहे\" अशी बेधडक थाप ठोकली तर \"बायको दाखव नाहीतर जावई हो\" असा ठोक सवाल टाकायलाही घरमालक कमी करत नाही. त्यापेक्षा जगाच पसंत नाही म्हणून आपली शान राखणे चांगले. वाड्य़ाचा मालक नवख्या भाडेकरूला पहिल्याच भेटीत आपल्या मुलीसंबंधी असे काही बोलू लागला की समजावे की त्या सौभाग्यकांक्षिणीच्या कुंकुवाचा धनी होण्यापेक्षा फुटपाथवर पाथरी टाकणे बरे.काही ठिकाणी मालकांना लग्न झाले आहे का\" या प्रश्नाचे उत्तर अस्तिपक्षचे हवे असते. लग्न झालेला भाडेकरू हा वाड्याच्या सार्वजनिक सुरुक्षिततेच्या द���ष्टीने अत्यंत विश्वसनीय अशी एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे. त्यामुळे वेळा लग्न होऊन गेलेले असणे ही जागा मिळवण्याच्या दृष्टीने उत्तम शिफारस होऊ शकते. फक्त वंशवेल वाढलेली नसावी. अर्थात लग्न झालेले असणे आणि जागा मिळवणे ह्याचा हमखास सांधा जुळेलच असे नाही. पुष्कळ वेळा जागा नाही म्हणून लग्न नाही आणि म्हणून जागा नाही असल्याही शृंगापत्तीला तोंड द्यावे लागते.\nयाशीवाय तुम्ही शाकाहारी की स्वाहाकारी, रात्री साडेआठ नंतर दिवा पेटता कामा नये, सकाळी दहानंतर बाथरूम मिळेल इथपासून तो तुमच्या राजकीय मतापर्यंत वाटेल त्या प्रश्नाला उत्तर द्यावी लागतात. एका होतकरू भाडेकरूला तो पगडी देण्यास तयार असूनसुद्धा, सायन आणि निरयन पद्धतींतला फरक न सांगता आल्यामुळे जागेला मुकावे लागले. एका वाड्य़ाच्या मालकाने तर आपली ओसरी फक्त शांडिल्यगोपत्रोत्पन्नांनाच भाड्याने मिळेल अशी जाहिरात दिली होती. बाकी ज्याने ज्याने म्हणून हल्लीच्या काही वर्षात जाग भाड्य़ाने मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा माणूसकी, सभ्यपणा, सचोटी, चांगुलपणा, प्रामाणिकपणा या इतिहासजमा गुणांवरचा विश्वास पुर्णपणे नष्ट झाला आहे. भाकरीचाकरीचे प्रश्न चुटकी सरसे सुटतात, पण जागेचा प्रश्न एकदा उभा राहिला की काजी केल्या तो बसायलाच तयार नसतो. माणसाची तो फिरवून टाकतो.\nपरावाची गोष्ट, आमच्या गावचे पोष्टमास्तर बदलून दुसऱ्या गावाला जाणार होते. तर जातांना, ते विलायतेला निघाल्यासारखा समारंभ घडवून आणला. पोष्टमास्तरांच्या गूणवर्णनाची इतकी भाषणे सुरू झाली की पोष्टमास्तरांना आपण पोष्टमास्तर आहोत की कोणी धर्मगूरु आहोत असा भ्रम झाला. एका गृहस्थाने तर बोलण्याचा भरात पोष्टमास्तरांची आमच्या गावाहून दुसऱ्या गावाला बदली केल्याची दाद यूनो परिषदेसमोर मांडावी असा ठराव सुद्धा आणला. एका कवीने \"जातो की मम टपाल गुरूजी आजच परगावाला\" अशी सुरूवात करून आपल्या हॄदयभेदक आवाजाने सभेला काकुळातीला आणले. तर गावच्या शाहिराने \"भले बुद्धीचे मास्तर आता असे नाही येणार\" अशी सुरुवात करून शेवटी \"पोष्टवाल्याचा पोवाडा पोष्टवाल्यानेच एकावा.\" असा दोन तासाने समारोप केला. पोष्टमास्तरही लोकांच्या आपल्यावरही अपरिमीत प्रेमाने गहिवरले. सभा संपली मंडळी जड अंत:करणाने निघाली. मास्तर घरी येतात तोच ती सभा पुन्हा त्यांच्या दारात जम���ेली दिसली. प्रत्येकाने हळूच मास्तरांच्या कानात सभेचा उद्देश सांगितला. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी दुसऱ्या गावी जाऊन आपल्या कामाचा चार्ज घेतला तेव्हा त्यांना डोक्याला बॅंडेज हाताला फॅक्चर चष्मा बेपत्ता आणि पायताण गहाळ अश्या अवस्थेत उभे रहावे लागले. मास्तरांनी आपली जागा नवीन येणाऱ्या पोष्टमास्तरला अगोदरच दिली होती हे गावकऱ्याक ठाऊक नसल्यामुळे त्यांनी हा मास्तरांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता आणि ही बातमी अत्यंत गुप्त ठेवण्यासाठी पोष्टमास्तरमजुकरांनी आपल्या पत्निला बदलीहुकुम मिळाल्या दिवशीच तिच्या माहेरी रवाना केली होती. बदललेल्या मास्तरांचा रिकामी जागा हाच सत्कारसमारंभामागे हेतू होता. तो ढासळलेल्या गावकऱ्यांनी चिडून मास्तरांचा पुन्हा सत्कार तर केलाच शिवाय गावातल्या पोष्टावर बहिष्कार घालून शेजारच्या गावातून कार्ड पाकिटे घेण्याचा निर्णय घेतला. ह्या पोष्टाचा धंदा बसावा म्हणून बाहेरगावच्या लोकांना इथल्या पत्त्यांवर सारख्या मनीऑर्डर पाठवायला लावून रक्कम संपवायचा ठराव त्याच बैठकीत केला. ही झाली साध्या बदलीची गोष्ट. ज्या वेळी आपली इहलोकातून परलोकात बदली होते ती घटना आजवर तरी दु:ख करण्यासाठी समजली जात होती. आज मात्र समर्थसुद्धा \"मरे एक ज्याचा दुजा शोक वाहे\" म्हणण्याऎवजी \"मरे एक ज्याचा दुजा ब्लॉक पाहे\"असेच म्हणाले असते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-two-girls-drown-water-parva-67293", "date_download": "2018-12-10T00:37:12Z", "digest": "sha1:DZUVCRZKARBIPZ3ASQRNBU5LWEOOKKJE", "length": 10711, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news two girls drown in water at parva परभणी: पारवा येथे दोन मुली गेल्या वाहून | eSakal", "raw_content": "\nपरभणी: पारवा येथे दोन मुली गेल्या वाहून\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nपुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात पडल्या. दरम्यान ही घटना प्रत्यक्षदर्शीने पाहिली. या बाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्यानंतर, ग्रामस्थांकडून त्यांचा शोध घेण्यात येत ��हे.\nपालम (जि. परभणी) : पारवा (ता.पालम) येथे रविवारी (ता.२०) मध्यरात्री बारापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत असून, पारवा येथे दोन मुली वाहून गेल्याची घटना घडली आहे.\nयामध्ये पारवा (ता.पालम) येथील आम्रपाली भगवान येवले (वय १२) आणि किर्ती भगवान येवले (वय १९) या दोन चुलत बहिनी सकाळी साडेसात वाजता पुलावरुन गेल्या.\nपुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात पडल्या. दरम्यान ही घटना प्रत्यक्षदर्शीने पाहिली. या बाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. परंतु त्यांचा शोध लागला नाही. शोधमोहीम अद्याप चालू आहे.\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nआठ ते अकरा (अविनाश हळबे)\nदुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-agriculture-fund-63164", "date_download": "2018-12-10T01:07:13Z", "digest": "sha1:4CDLJKITSX2SPKMVXLZ4CXT2MYNZ2G7O", "length": 14653, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news agriculture fund धुळे : फुलशेती, शेततळ्यांसह संरक्षित शेतीसाठी निधी | eSakal", "raw_content": "\nधुळे : फुलशेती, शेततळ्यांसह संरक्षित शेतीसाठी निधी\nशनिवार, 29 जुलै 2017\nफलोत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र भेटी,राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रयोग,तसेच राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केद्रांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे घेतले जात आहेत.\nधुळे (म्हसदी) : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत फुलशेतीसाठी 35.90लाख रुपयांचा निधी आवंटीत करण्यात आला आहे.तसेच सात सामुहिक शेततळ्यांकरीता 36.10लाख,संरक्षित शेतीसाठी 145.00लाख रुपयांचा निधी आवटंन करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.\nआज एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा अधिकारी डॉ.दिलीप पाढरपट्टे याच्या अध्यक्षेतेखाली सातपुडा सभागृहात आज झाली.2017-18पासून जिल्ह्यातील फलोत्पादन व भाजीपाला उत्पादक शेतक-यासांठी प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान उपलब्ध आहे.फळे व भाजीपाला क्षेत्रात मधुमक्षिका पालनाचे महत्त्व जाणून चालू वर्षी मधुमक्षिका पालनाकरीता प्रत्येक तालुक्यात किमान दोन मधुमक्षिका पालन वसाहत निर्माती करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.जिल्ह्यातील फलोत्पादन शेतक-यांना संरक्षित शेतीच्या प्रशिक्षणासाठी मनुष्य बळ विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी सहा लाख खर्चून 120 शेतकर-यांना प्रशिक्षण दिले जाईल.\nफलोत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र भेटी,राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रयोग,तसेच राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केद्रांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे घेतले जात आहेत.\nजिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्रात होणारी वाढ व कांदा चाळीची वाढती मागणी लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमातून 38 लाख रुपये निधी कांदा चाळी उभारणीसाठी निश्चित करण्यात आला आहे.सहाशे कांदा चाळींसाठी वाढीव निधीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्हास्तरीय अभियान समितीच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे.फलोत्पादन क्षेत्रावर यांत्रिकरण करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी वीस एचपी पर्यंतच्या लहान टॅक्टर,टॅक्टरचलीत अवजारे,फवारणी यंत्रासाठी35.45लाख निधी चारही तालुक्यात विभागून दिला आहे.24-20एचपी पर्यंतचे टॅक्टर व टॅक्टरचलीत अवजारेसांठी जिल्हास्तरीय अभियान समितीने मान्यता दिली आहे.शेडनेटगृह,प्लास्टिक आच्छादन व हरीतगृहासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत180 लाख रुपये निधी अवांटीत करण्यात आला असून यात जिल्ह्यात 75शेडनेटगृह उभारले जातील.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या योजंनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी यावेळी शेतक-यांना केले.यावेळी अग्रणी बॅकेचे पी.पी.गिळाणकर उपस्थित होते.\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्���िक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/galfugi-galgund-mumps-in-marathi/", "date_download": "2018-12-09T23:54:22Z", "digest": "sha1:EQOXNURBH2WWFGZ7WSQJ6YYXC7RYZJTB", "length": 15990, "nlines": 169, "source_domain": "healthmarathi.com", "title": "गालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Children's Health गालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nगालगुंड किंवा गालफुगी आजार म्हणजे काय..\nगालगुंड हा विषाणूंच्या संसर्गामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा रोग होत असला तरी 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या खालील भागात असलेल्या लाळग्रंथी सुजून खूप वेदना होतात. या आजारास गालफुगीचा आजार असेही म्हणतात. गालफुगी आजाराविषयी मराठीत माहिती, गालफुगी का होते, गालगुंड आजार लक्षणे, गालफुगी उपचार जसे औषधे, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, गालफुगी घरगुती उपाय, योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\n• गालाच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना लाळग्रंथी सुजतात त्यामुळे वेदना होत असतात.\n• ‎अन्न गिळताना वेदना होतात.\n• ‎ताप येतो, सर्दी होणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, अशक्तपणा आणि भूक न लागणे ही लक्षणे जाणवितात.\nही माहिती कॉपी पेस्ट करू नका :\nही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – हेल्थमराठी डॉट कॉम © कॉपीराईट सूचना.\nगालफुगी कारणे आणि प्रसार :\nगालगुंड झालेल्या व्यक्तीच्या लाळेत असलेल्या पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंद्वारे या रोगाचा प्रस���र होतो. बाधित व्यक्ती खोकल्यास अथवा शिंकल्यास हे विषाणू हवेत पसरतात आणि इतर व्यक्तीच्या श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतात.\nएकदा गालगुंड झाल्यानंतर शरीरात निर्माण झालेली प्रतिकार शक्ती कायम राहिल्याने पुन्हा कधीही गालगुंड होत नाही. तसेच हा आजार जर लहान वयात आला नाही तर तरुणपणी येण्याची शक्यता असते. तरुणपणी गालगुंडचा त्रास झाल्यास स्त्रियांमध्ये अंडाशय आणि पुरुषांमध्ये वृषणमध्ये हा आजार शिरून वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते. म्हणून तरुणपणी गालगुंड होणे हे धोकादायक असते.\nगालफुगी आणि एमएमआर लसीकरण :\nएमएमआर लसीद्वारे गालगुंडचा आजार टाळता येतो. बालकांना 15 व्या महिन्यात व पाचव्या वर्षी गोवर, गालगुंड आणि वारफोड्या यांची एकत्रित लस (एम्. एम्. आर्) दिली जाते.\nगालफुगी उपचार मराठीत माहिती :\n• दोन-तीन आठवडे या रोगाचा प्रभाव टिकून राहतो.\n• ‎लक्षणानुसार औषधोपचार केले जातील. डॉक्टर वेदना, सूज कमी करण्यासाठी औषधे देतील. डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमितपणे घ्यावीत.\n• ‎पूर्णपणे विश्रांती घ्यावी.\n• ‎हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना शाळेत न धाडणे श्रेयस्कर ठरते.\n• ‎अन्न गिळण्यास त्रास होत असल्यास पातळ अन्नपदार्थ खाण्यास द्यावेत.\n• ‎विषाणूमुळे होणा-या या आजारावर निश्चित असे उपचार नाहीत. पण त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एमएमआर ही लस मूल 15 महिन्यांचे झाल्यावर घेणे उत्तम.\nगालफुगीसंबंधित खालील आजारांची माहिती सुद्धा वाचा..\n• टॉन्सिल्स सुजणे या आजाराविषयी सुद्धा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\n• अपेंडीक्सला सूज आल्याने होणारी पोटदुखी\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nNext articleडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\n���े सुद्धा वाचा :\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nकॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nचिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T00:43:16Z", "digest": "sha1:PD4W3XYFI64E6X2QJOTMZ5QFRUQNSSHX", "length": 4888, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८० विंबल्डन स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\n< १९७९ १९८१ >\n१९८० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n१९८० विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ९४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९८० दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०���६ २०१७ २०१८\nइ.स. १९८० मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T00:55:33Z", "digest": "sha1:JXTIHJOTXGMVOUHYJI7XCOTFECVPPJ3A", "length": 8434, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघीरे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.71 टक्के | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाघीरे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.71 टक्के\nओतूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी (दि.30) ऑनलाईन जाहिर करण्यात आला.यामध्ये ओतूर (ता.जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि विज्ञान विभागाचा निकाल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य तानाजी साळवे यांनी जाहीर केला. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.71 टक्के लागला. यात प्रथम क्रमांक ऐश्वर्या संदीप पानसरे 89.54 टक्के, द्वितीय क्रमांक नेहा अनिल लेंडे 87.61 टक्के, तृतीय ऋतुजा संतोष शेरकर 84.92 टक्के. तर, वाणिज्य शाखेचा निकाल 96.42 टक्के तर, यात प्रथम क्रमांक धनश्री दत्तात्रय तांबे 85.08 टक्‍के, द्वितीय क्रमांक अल्फिया जावेद मोमीन 82.92 टक्‍के, तृतीय धनश्री बाबाजी डुंबरे 82.62 टक्के. याचबरोबर, कला शाखेचा निकाल 76.14 टक्के लागला. प्रथम क्रमांक श्रध्दा नंदकुमार मोढवे 82.95 टक्‍के, द्वितीय क्रमांक मयुर रासदास खंडागळे 79.54 टक्‍के, तृतीय आरती मधुकर भले 75.69 टक्के. व्यवसाय अभ्यासक्रम निकाल 91.76 टक्के लागला. यात प्रथम क्रमांक मयुरेश काशिनाथ काकडे 66.31 टक्‍के, द्वितीय क्रमांक पवन अर्जुन ढोबळे 64.62 टक्‍के, तृतीय क्रमांक रोहित सहदेव शिंगोटे 62.31 टक्के. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम तसेच अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे,उपप्राचार्य संजय बागडे, डॉ.जी.एम.डुंबरे, डॉ.एस.एफ.ढाकणे, शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्म���ारी यांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहरभजनने धोनीला दिला ‘हा’ खास संदेश\nNext article‘हा’ सिनेमा पाहण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-10T00:23:33Z", "digest": "sha1:7VUHN4HHFQKNMWEPTQJH6VXCRIIRQMG7", "length": 10037, "nlines": 145, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा - तुमची प्रगती रोखनारा माणूस - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home बोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस\nबोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस\nतुमची प्रगती रोखनारा माणूस\nएक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.\n“तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा. ”\nसुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.\nपण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण\nयासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.\nशवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शर��र स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.\nकारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.\nशवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,\n“या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः”\nकंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.\nतुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.\nते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.\nआयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.\nदुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल\nतुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.\nअश्या सुंदर लोकांचे सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद.\nतुमची प्रगती रोखनारा माणूस\nPrevious articleभारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ होमी भाभा\nNext articleकथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T00:59:22Z", "digest": "sha1:ZQ6CJ43JIYFD4ZU3QGWBZXJBB4XJU444", "length": 23807, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात, २४ दुचाक्या जप्त | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण न��र्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Banner News पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण...\nपिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात, २४ दुचाक्या जप्त\nपिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांबाहेर उभे राहून विद्यार्थीनींची छेडछाड करणे, तसेच बाहेरील विद्यार्थ्यांना दमदाटी करुन मारहाण करुन लुटमार करण्याच्या घटना समोर समोर आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या परिसरातील रोडरोमियोंवर कारवाईचा बडगा उगारला. महाविद्यालयाचे ओळखपत्र नसलेल्या ४२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन परिसरात अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या २४ दुचाक्या जप्त केल्या आहेत.\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी शाळा महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन नसून देखील महाविद्यालयाच्या परिसरात आणि गेटवर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणाहून ४२ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान पोलिसांना तेथे २४ दुचाक्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी त्या देखील जप्त केल्या आहेत. या वाहनांचे क्रमांक ��िंपरी पोलिस वाहतूक पोलिसांना पाठवणार असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर ज्याच्याकडे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांना ताकीद देण्यात येणार आहे. तसेच इतर जणांवर मुंबई कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने शहर परिसरात महाविद्यालये, खाजगी शिक्षण संस्था आणि विद्यापीठे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक आणि बाहेरील राज्यासह देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. यामुळे येथे हॉस्टेलाईट विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे.\nस्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण आणि जहागिरदार या शिक्षणसंस्थांमध्ये राजरोसपणे फिरतात. तेथे मुलींची छेडछाड, हॉस्टेलाईट विद्यार्थ्यांना शिवीगाळ करुन त्यांची लुटमार करतात, तसेच शिक्षकांनाही दमदाटी करुन मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात असुरक्षितता जाणवू लागली आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये अॅडमिशन नसताना देखील बाहेरील टवाळखोर शिक्षण संस्थेंच्या आवारात हुल्लडबाजी करताना दिसतात. शिक्षण संस्थेने त्यावर आळा घालण्यास प्रयत्न केल्यास त्यांना देखील दमदाटी आणि मारहाण केली जाते. त्यामुळे ते बऱ्याचदा स्थानिकांच्या नादीच लागायला नको म्हणून बऱ्याच प्रकरणातून काढता पाय घेतात. काही शिक्षण संस्थेमध्ये स्थानिकांचे वर्चस्व आहे. यामुळे राजकीय हस्तक्षेप करुन प्रकरण मिटवली जातात.\nअनेक विद्यार्थी अन्यायाविरोधात लढा देऊन पोलिसांकडे जातात. मात्र, मूळ स्थानिक असल्यास राजकीय हस्तक्षेप आणि पैशांच्या जोरावर प्रकरण दाबली जातात. तसेच त्या विद्यार्थ्याला टारगेट करुन मारहाण केली जाते. यामुळे शेवटी त्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते.\nअलीकडच्या काळात शहरातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक गोष्टींवर कमी आणि राजकारण जास्त पहायला मिळते. तेथे असलेल्या विविध विद्यार्थी संघटना या वेस्टन क्लचर पासून प्रभावीत होऊन डेज या संकल्पनेखाली फेब्रुवारी महिन्यात (चॉक्लेट डे, किस डे, साडी डे आणि वेलंटाईन डे) असे दिवस साजरे करतात. यामुळे महाविद्यालयामध्ये संघटनात्मक वाद होतात. त्यातून भांडणे, गुन्हेगारी आणि व्य���नाकडे विद्यार्थी वळतात. यामुळे बरेच विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडून टवाळखोर बनतात. यातूनच शिक्षण संस्थेच्या आवारात गुन्हेगारी बळावते. यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रोडरोमियोंवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.\n२४ दुचाक्या जप्त पिंपरी\nरोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात\nPrevious articleसुंदर दिसणाऱ्या शिक्षिका पत्नीकडे कोणी पाहू नये, म्हणून पतीने केला तिचा चेहरा विद्रूप\nNext articleपिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात, २४ दुचाक्या जप्त\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या चर्चांना उधाण\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन” – अजितदादा पवार\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nपिंपळेनिलखमधील साई कवडे या लहानग्या गिर्यारोहकाला धनंजय ढोरे, अमित पसरनीकरांकडून तीन लाखांची आर्थिक मदत\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या...\nमराठा आरक्षण मंजूर केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन\nसाईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ५० कोटी रुपये मिळणार\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nच���ंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाला दणका; गरीब रुग्णाला बिलासाठी डांबून ठेवल्याप्रकरणी सीईओ...\nपिंपरी महापालिका स्थायी समितीत भाजपच्या लांडगे, बारणे, बोईनवाड, डोळस, तर अपक्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-petrol-pump-56807", "date_download": "2018-12-10T00:17:28Z", "digest": "sha1:44JI4OQ4AF6ALQ56EAUO6265KNWBGARU", "length": 16868, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news petrol pump सावनेर, जरीपटक्‍यातील पेट्रोल पंपांवर छापे | eSakal", "raw_content": "\nसावनेर, जरीपटक्‍यातील पेट्रोल पंपांवर छापे\nरविवार, 2 जुलै 2017\nनागपूर - पेट्रोल पंपामध्ये पल्सर नावाची मायक्रोचिप लावून ‘मापात पाप’ करणाऱ्या जरीपटक्‍यातील श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंप आणि सावनेरमधील भाजपचे नेते दादाराव मंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यादरम्यान पेट्रोल पंपावरील दोन मशीनमध्ये ‘कंची’ मारण्याची व्यवस्था पंपमालकाने केली होती. त्यामुळे दोन मशीनला सील करण्यात आले.\nनागपूर - पेट्रोल पंपामध्ये पल्सर नावाची मायक्रोचिप लावून ‘मापात पाप’ करणाऱ्या जरीपटक्‍यातील श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंप आणि सावनेरमधील भाजपचे नेते दादाराव मंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यादरम्यान पेट्रोल पंपावरील दोन मशीनमध्ये ‘कंची’ मारण्याची व्यवस्था पंपमालकाने केली होती. त्यामुळे दोन मशीनला सील करण्यात आले.\nजरीपटक्‍यात विनोद आरमरकर याच्या मालकीचा श्री समर्थ योगीराज पेट्रोलपंप आहे. येथे चार पेटोल वेंडिंग मशीन आहे. ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने दुपारी छापा घातला. मशीनची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन मशीनमधून पाच लिटर पेट्रोल झिरो सेट केल्यानंतर काढण्यात आले. एका मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर ते केवळ ४ लिटर ६०० मिलि पेट्रोल बाहेर पडले. त्यामुळे दोन्ही पेट्रोल वेंडिंग मशीनमधून १० लिटर पेट्रोलवर ८०० मिलि पेट्रोल कमी भरले. पेट्रोल वेंडिंग मशिनची तपासणी केली असता मशीनमधून पल्सर नावाची विशिष्ट मायक्रोचिप बसवलेली आढळली. दोन्ही मशीनवर सीलबंदची कारवाई करण्यात आली. कारवाई अविराज कुराडे, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्टी, आनंदा भीलारे, जाधव, अबुतालिब शेख, कांबळे, गायकवाड, संजय दळवी यांनी केली.\nम्हण���नच बॉटलमध्ये पेट्रोल नाही\nपंपचालकांचे पाप उघडकीस येऊ नये म्हणून ग्राहकांना पेट्रोल बाटलीमध्ये देण्यात येत नाही. ग्राहकांची गाडी बंद पडल्यानंतर कितीही विनवण्या केल्या तरी पेट्रोल बॉटलमध्ये देण्यास पंप कर्मचारी टाळाटाळ करतात. बॉटलमध्ये लिटरने पेट्रोल न देता रुपयांमध्ये पेट्रोल घेण्याचा आग्रह कर्मचारी करतात.\nसावनेरमधील भाजपचे मोठे नेते दादाराव मंगले यांचा नागपूर-सावनेर महामार्गावर धनश्री ऑटो सर्व्हिसेस नावाने पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी एक वाजता ठाणे क्राइम ब्रॅंचने छापा घातला. पोलिसांनी तीन मशनमधून पल्सर चिप आणि कंट्रोल पॅनल जप्त केले. यापूर्वी नागपूरमधील नवनीतसिंग तुली यांच्याही मानकापुरातील पेट्रोलपंपावर कारवाई करण्यात आली.\nअशी केली पंपचालकांची कोंडी\nराज्यातील जवळपास ९५ टक्‍के पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरी करण्यासाठी पल्सर चिप लावण्यात आलेली आहे. याचा मास्टरमाइंड विवेक शेट्ये असून, त्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्याने दिलेल्या यादीत राज्यभरातील ४००० पेट्रोल पंपांचा समावेश आहे. या चिपद्वारे प्रत्येक लिटरला ४० ते ८० एमएल पेट्रोल चोरी करता येते. पेट्रोल मशीनला सील असते. ते सील तोडणे गुन्हा आहे आणि वैधमापन विभागाने नव्याने सील देणे बंद केले आहे. त्यामुळे पल्सर चिप काढण्याची मनाची तयारी असूनही काढू शकत नाही. त्यामुळे अशा प्रत्येक पंपचालकांवर गुन्हे दाखल होणे निश्‍चित असल्याचे पीआय ठाकरे म्हणाले.\nराज्यभरात ठाणे गुन्हे शाखेतर्फे पेट्रोल चोरी करणाऱ्या पंपांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. एकूण १२ पथके पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. यापैकी ६ पथके विदर्भामध्ये कारवाई करीत आहेत. यामध्ये २५ पोलिस अधिकारी आणि १०० कर्मचारी आहेत. अजून तीन ते चार दिवस शहरात ठाणे पथक राहणार असून आणखी काही पेट्रोल पंपांवर छापे पडण्याची शक्‍यता आहे.\nमहिनाभरात पेट्रोल, डिझेल दहा रुपयांनी स्वस्त\nजळगाव : ऑक्‍टोबरच्या सुरवातीला राज्यातील अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केलेल्या पेट्रोलच्या व ऐंशीच्या घराजवळ पोहोचलेल्या डिझेलच्या दरात महिना-दीड...\nदुसऱ्याच्या पत्नीसोबत पळून गेल्याने त्याला जाळले जीवंत\nपटना- बिहारमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या...\nतेलदरांतील घटीचे अर्थव्यवस्थेला वंगण\nखनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत...\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः...\nपेट्रोल पंपांची खिरापत व्यावसायिकांच्या मुळावर\nनाशिक - देशात ७० ते ८० टक्के पेट्रोल-डिझेल पंप तोट्यात चालले असताना निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल पंप परवान्यांच्या खिरापतीचे धोरण स्वीकारण्यात आले....\nबेघरांना मिळेना स्वप्नातील घर\nउद्दिष्ट 4.23 लाखांचे - अर्ज 10.57 लाख सोलापूर - राज्यात 2016 पासून आतापर्यंत अडीच लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95/?date=2018-7-19&t=day", "date_download": "2018-12-10T00:15:13Z", "digest": "sha1:P3OBQKS2YYE6SD5MD2GLG3WPZWKYEWIY", "length": 12424, "nlines": 150, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "दिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18 | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nदिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18\nदिव्यांग उन्न��ी अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा बाबत.\nदि. 26 जून 2018 इ. रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत “ दिव्यांग उन्नती अभियान “ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली. सदर योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दि. 30 जून 2018 इ. रोजी राजर्षि शाहू छत्रपती सभागृह, जि.प.कोल्हापूर येथे मा.सौ.शौमिका अमल महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.\nसदर प्रसंगी मा.सौ.शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांनी सदरचे अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर असेल आणि सदरचे अभियान सर्व पदाधिकारी यांना सोबत घेवून पूर्ण करण्यात येईल असे सांगून मनोगत व्यक्त केले.\nमा.श्री.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अभियानातील अपंगत्वाचे 21 प्रकार ओळखण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या.\nमा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती अर्थ व शिक्षण समिती यांनी सदर अभियानासाठी सर्व पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग असेल असे सांगितले.\nमा.श्री.रविकांत आडसुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी सदर अभियानाचे सादरिकरन करुन संपूर्ण अभियानाचे उद्दिष्ठ व उद्देश याची सविस्तर माहिती सांगितली.\nश्री.चंद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी यांनी अभियानाचे प्रस्तावीक केले.\nयाप्रसंगी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष जि.प.कोल्हापूर, मा.श्री.राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी\nअधिकारी (ग्रा.पं.), मा.श्री. सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व सन्मा.जि.प.सदस्य उपस्थित होते.\nसदर कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी (सर्व), तालुका आरोग्य अधिकारी (सर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी (सर्व) विस्तार अधिकारी पंचायत (प्रत्येक तालुक्यातून एक) विस्तार अधिकारी आरोग्य (प्रत्येक तालुक्यातून एक) ASSK ब्लॉक मॅनेजर (सर्व) मोठया संख्येने उपस्थित होते.\nयापुढील टप्पा खालीलप्रमाणे –\nजिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळ www.divyangunnatizpkolhapur.com वर online उपलब्ध करणे.\nअ.क्र. बाब/मुद्दा कालमर्यादा/ दिनांक जबाबदारी\n१ जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 30/06/2018 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)\n२ तालुकास्तरीय कार्यशाळा दि. 02/07/2018 किंवा दि. 03/07/2018 गटविकास अधिकारी, विस्तार अधि���ारी (पं) विस्तार अधिकारी (आरोग्य)\n३ ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा. दि. 05/07/2018 किंवा दि. 06/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक/ आरोग्य सेवक/ सेविका, प्रभाग सचिव\n४ प्रत्यक्ष सर्व्हेचा दिवस दिव्यांग व्यक्तींचे फॉर्म भरणे/ नोंदणी करणे. दि. 07/07/2018 ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, आशा/ अंगणवाडी सेविका\n५ भरलेले फॉर्म online करणे. दि. 08/07/2018 ते 15/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक, ASSK केंद्रचालक, प्रभाग सचिव.\nOne Response to दिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18\nखूप छान अभियान काही मदत हवी असेल तर प्रहार संघटना सहकार्य करण्यसाठी तयार आहे\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmersbuldhana-maharashtra-9323", "date_download": "2018-12-10T00:43:42Z", "digest": "sha1:BF25PYIMEHL7TZR63H5U33ODEOFPD6RH", "length": 15150, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmers,buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरीप्रश्नी खामगावमध्ये तहसीलदारांना ‘घेराव’\nशेतकरीप्रश्नी खामगावमध्ये तहसीलदारांना ‘घेराव’\nशनिवार, 16 जून 2018\nबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असून, तातडीने प्रशासकीय यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.१५) प्रशासनाकडे केली. तत्पूर्वी याप्रश्नी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.\nबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असून, तातडीने प्रशासकीय यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.१५) प्रशासनाकडे केली. तत्पूर्वी याप्रश्नी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.\nसंघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय हे महसूल विभागाशी संबंधित असतात. तहसील, कृषी, पणन व बँक हे विभाग शेतकऱ्यांना शासनाच्या अादेशाप्रमाणे कुठलीही माहिती व्यवस्थित देत नाहीत. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर अालेले असताना शेतकरी बँकेत गेले असता, त्यांच्याकडे अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. बँकांनी अाधी असलेली गावे बदलून दिल्याने जुन्या बँका कर्ज देत नाहीत. नवीन बँक कर्जाची फाइल घेण्यास बँक तयार नाहीत.\nतालुक्यातील लाखनवाडा या गावात स्टेट बँकेने अाठ दिवसांपासून व्यवहार बंद केले अाहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत माहिती दिली जात नाही. पीकविमा नुकसानभरपाई चुकीची माहिती दिल्याने अत्यंत कमी मिळत अाहे. कृषी विभागात एकाच तारखेत दिलेल्या कांदाचाळीच्या फायलींपैकी काही फाइल्स गहाळ होतात; तर काही जिल्हा कार्यालयात पोचतात. २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना भाव फरक म्हणून दिलेली २०० रुपये प्रतिक्विंटलची रक्कम प्रशासनाकडे पडून अाहे. शासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदी व अाॅनलाइन नोंदी; तसेच मोजमाप झालेली क्रमवारी व धनादेश वाटपाच्या क्रमवारीत तफावत अाहे.\nजिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला असून, तालुक्यात दुष्काळी नियमाप्रमाणे एकही योजना राबविली जात नाही. त्यामुळे कामकाजात तातडीने सुधारणा केली जावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, गिरधर देशमुख, मासूम शहा, श्रीकृष्ण काकडे अादींनी केली.\nप्रशासन महसूल विभाग कर्जमाफी कृषी विभाग कांदा सोयाबीन तूर दुष्काळ मका बुलडाणा\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rohit-sharma-statement-about-shikar-dhawan/", "date_download": "2018-12-10T00:04:02Z", "digest": "sha1:XHZPLSLOQ6B43KLO44JK5HSS5RFVCGBO", "length": 14813, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\nचेन्नई – भारताने नुकतीच वेस्ट इंडीज विरुद्धची टी-20 मालिका 3-0 अश्‍या फरकाने जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचा हंगामी कर्नधार रोहित शर्मायाने सलामीवीर शिखर धवनची स्तुती करताना सांगितले की, आजच्या सामन्यात शिखरने 92 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला विजय तर मिळवून दिलाच. मात्र, त्याच्या या खेळीतून तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पुर्णपणे तयार झाला असल्याचे त्याने दाखवून दिले असून त्याचे फॉर्मात येणे हे भारतीय संघाच्या दृष्टीने फायद्याचे आहे असेही त्याने यावेळी नमूद केले.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील शेवटच्या टी- 20 सामन्यात शिखर धवनने 92 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. भारतीय संघ 182 धावांचा पाठलाग करताना भारताने 45 धावांमध्ये 2 गडी गमावले होते. त्यानंतर धवनने नवोदित यष्तीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यासह 80 चेंडूत 130 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने सामान्यासह टी- 20 मालिका 3-0 अशी एकतर्फी आपल्या नावे केली. याचा फायदा शिखरला आपल्या टी-20 क्रमवारीत देखिल झाली असून त्याने त्यात 16वे स्थान पटकावले आहे.\nसामन्यानंतर झालेल्या झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, एकदिवसीय मालिकेतही शिखर चांगला खेळ करत होता. परंतु तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. शेवटच्या सामन्यात त्याने मोठी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला, ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी त्याचे लईत येणे संघासाठी खूप फायद्याचे ठरेल. यावेळी त्याने ऋषभ पंतचे देखील कौतुक करताना सांगितले, तो ऋषभाला देखील स्वतःला सिद्ध करायचे होते. या सामन्यात आम्ही लवकर दोन फलंदाज गमावल्याने त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. दबावात त्यांनी चांगली भागीदारी रचली त्यामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो.\nभारतीय संघ 21 नोव्हेंबला टी- 20 सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवात करनार असून पहिला सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. याबाबत बोलताना रोहितने ���ांगितले की, ऑस्ट्रेलियाचा दौरा हा नेहमीच खडतर असतो. तेथील कामगिरीच्या जोरावर तुमच्यातील खेळाडूची पारख होत असते. परंतु, तुम्ही एखादी मालिका जिंकून जर परदेश दौऱ्यावर जात असाल तर त्या विजयाने तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो.\nत्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी खूप चांगली गेली. या मालिकेत आमच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीत सातत्याचा आभाव दिसला. परंतु, क्षेत्ररक्षणात आम्ही चांगले प्रदर्शन केले. ज्याचा आम्हा सर्वांना गर्व आहे. त्याच दृष्टीने आम्ही गोलंदाजीत कुठे कमी पडलो ते आम्हाला समजले त्या दृष्टीने आम्ही आगामी दौऱ्यात आमच्या कामगिरीत सुधारणा करु शकतो.\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघासह तिन्ही प्रकारच्या संघात निवडला गेला असल्यासाबाबत विचारले असता रोहित म्हणाला, भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाल्याने मी आनंदी आहे. परंतु, मी खूप लांबचा विचार करत नाही. विंडीज विरुद्धची मालिका संपल्यामुळे मी सध्या आराम करणार आहे. कसोटी सामन्याच्या अगोदर टी- 20 मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यावर सुरुवातीला मी टी-20 आणि सराव सामन्यांवरच लक्ष केंद्रित करणार आहे.\nविराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे टी-20 मालिकेमध्ये रोहितकडे कर्णधारपदाची जवाबदारी दिली गेली होती. ती त्याने यशस्वीपणे पार पडली. याबाबत त्याने सांगितली की, प्रत्येक सामना हा वेगळा असतो. परंतु, तुम्ही जर सर्व गोष्टी साध्या आणि सहज ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकते. तसाच प्रयत्न मी केला.\nधोनी आणि टी- 20 मालिकेसह पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्या विषयी बोलताना त्याने सांगितले की, कृणाल हा खूप हुशार खेळाडू आहे. तो सामन्यात नवीन प्रयोग करण्यात घाबरत नाही. त्याचा भाऊ हार्दिक प्रमाणेच त्याच्यात देखील खूप आत्मविश्वास आहे. भारताला अशा खेळाडूंची गरज आहे. त्याचे वय पाहता त्याची अंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप मोठी ठरेल. टी-20 मालिका आणि कसोटीमध्ये महेंद्रसिंग धोनीचे संघात नसणे हा संघाचा तोटाच असतो. तो संघात असेल तर त्याचा अनुभव संघातील खेळाडूंसाठी मोलाचा ठरतो. त्यामुळे अनेक खेळाडूंचा खेळ बहरतो. नवोदित खेळाडूंसह मला देखील त्याच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा झाला असून तो संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचेही त्याने यावेळी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय\nNext articleराज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\nभारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्थेत\nशहापूर साडोलीने दिला सतेजला पराभवाचा धक्का\nस्टेला मरिस संघाचा 5-0 असा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/gondavale/word", "date_download": "2018-12-10T00:03:24Z", "digest": "sha1:SAKFB4ZFBDOTBNYLFJPNDKNCIPT2VTMN", "length": 10533, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - gondavale", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - कौटुंबिक स्थिती\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पहिले वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - दुसरे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तिसरे व चौथे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पाचवे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सहावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सहावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - आठवे वर्ष व नववे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जग��ला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - दहावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अकरावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बारावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेरावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौदावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पंधरावे व सोळावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सतरावे व अठरावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकोणिसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - विसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकविसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बाविसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nLaw शपथपूर्वक त्याग करणे\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80-4/?date=2018-1-14&t=week", "date_download": "2018-12-10T00:19:08Z", "digest": "sha1:R6Z3VG5AVKBJHX7KZNWPQLEKLO3F7JIQ", "length": 7596, "nlines": 148, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) खरेदी करण्यात येणार आहेत.\nआपले कमीत कमी दराचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर December 4, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात November 30, 2018\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका November 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-charge-fear-agri-department-maharashtra-7366", "date_download": "2018-12-10T00:45:03Z", "digest": "sha1:X2TG6NIHXXZCO3W55WYTIQFN5TZCDHWZ", "length": 19182, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, charge fear at agri department , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी कार्यालयात ‘चार्ज’ची भीती\nकृषी कार्यालयात ‘चार्ज’ची भीती\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nअकोला ः मोठ्या पदाचा चार्ज मिळावा म्हणून जिवाचे रान करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी पाहायला मिळतात. थेट मंत्र्यांपासून फिल्डिंग लावली जाते. परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी कार्यालय सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घ्यायची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.\nअकोला ः मोठ्या पदाचा चार्ज मिळावा म्हणून जिवाचे रान करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी पाहायला मिळतात. थेट मंत्र्यांपासून फिल्डिंग लावली जाते. परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी कार्यालय सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घ्यायची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.\nया ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यापासून रिक्त झालेल्या पदांवर जायला कुणीही तयार नाही. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पदभार घेण्यासाठी एका मागोमाग पत्रे काढावी लागत आहेत. अशा कारभारामुळे कृषी विभागातील (कथित) नियम व शिस्तीची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत.\nकाही दिवसांपूर्वी या ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी जलयुक्तचे देयक काढण्यासाठी लाच घेताना अडकला. आधीच मार्च महिना हा शासकीय विभागांसाठी आर्थिक खर्चाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र याच काळात लाचखोरी झाली व अकोट तालुका कृषी कार्यालयाच्या मागे शुक्‍लकाष्ट सुरू झाले. तालुका कृषी अधिकारी व एक कर्मचारी अडकल्यापासून या ठिकाणी असलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये एका अनामिक भीतीचे वातावरण पसरले आहे.\nशेतकऱ्यांच्या दृृष्टीने अकोट हा जिल्ह्यातील एक चांगला तालुका आहे. येथील केळी विदेशात निर्यात होत आहे. या तालुक्‍यातील शेती सुपीक असून, सिंचनही बऱ्यापैकी आहे. शेतकरी फळबागांकडे वळाले आहेत. परंतु येथील कृषी विभागाची घडी मोठ्या प्रमाणात विस्कटली आहे. आता तालुका क���षी कार्यालयात केवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी दिसून येतात. आधीच मंडळ अधिकारी, पर्यवेक्षकांची पदे रिक्त होती. तर आता या ठिकाणी कार्यरत असलेल्यांपैकी अनेक जण आजारी सुटीवर गेले आहेत.\nसुरवातीला पर्यवेक्षकांना पदभार स्वीकारण्याच्या आर्डर निघाल्या. एक एक करीत हा अतिरिक्त पदभार न घेणारे वाढल्याने आता हे रिक्त पद सांभाळण्यासाठी चक्क कृषी सहायकाच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना ऑर्डर काढण्याची वेळ आली आहे. यापूर्वी ज्या पर्यवेक्षकाकडे पदभार दिला होता त्यांनी आजारी रजा घेतल्याने हा पदभार कृषी सहायकाने स्वीकारावा, असे आदेश १० एप्रिलला काढलेल्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. हे पत्र राज्यातील कृषी विभागाच्या विविध ग्रुपवर सध्या धुमाकूळ घालत असून, खात्याची लक्तरे मांडत फिरते आहे.\nकृषीच्या ‘आरोग्या’चीच तपासणी हवी\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अकोट तालुका कृषी खात्यात सुरू असलेला सावळागोंधळ थांबता थांबेना अशा स्थितीत पोचला आहे. अनेक जण आजारी रजेवर गेले आहेत. जे कार्यरत आहेत त्यांना हा चार्ज नको आहे. एकूणच कृषी विभागाच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’ची तज्ज्ञांकडून तपासणीची गरज व्यक्त होत आहे.\nकर्मचाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार न स्वीकारणे, आजारी रजेवर जाणे याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील त्रासामुळे कुणी पदभार घ्यायला तयार नसल्याचे सांगितले. कुणी अतिरिक्त चार्ज घेत नसल्याने कृषी सहायकाच्या नावे ऑर्डर काढली. टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.\nकृषी विभागातील अशा अनागोंदीमुळे अकोट तालुक्‍यातील कृषी विभागाचे कामकाज ठप्प झालेले आहे. मार्चअखेर विविध योजनांचा निधी खर्च झालेला नाही. योजनांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अकोला जिल्ह्यात सध्या चार तालुक्‍यांना पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नाहीत. काही ठिकाणी मंडळ अधिकारी वर्षानुवर्षे पदभार सांभाळत आहेत. नवीन अधिकारी न देण्याचे कारण गुलदस्तात आहे.\nअकोला कृषी कृषी विभाग फळबाग आरोग्य\nएकत्र या, निर्यात वाढेल\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल निर्यातीत घट तर आयातीत वाढ होत आहे.\nवृक्ष होऊन जगू या\nमागील आठवड्यात असाच एक मु��ाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...\nरोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...\nदेशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...\nसंत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...\nहोय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nविदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...\nगाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nजिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशानगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...\nभातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...\n'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...\nबोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...\nशेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...\nदुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...\nकर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...\nसोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/monsoon-whats-your-medicine-box-2105", "date_download": "2018-12-09T23:28:38Z", "digest": "sha1:SX2XVOVZF6AK2IUFZ2RZPI7A7HON7EAR", "length": 8509, "nlines": 58, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पावसाळ्याच्या दिवसात काय असावं घरातल्या औषधपेटीत !!", "raw_content": "\nपावसाळ्याच्या दिवसात काय असावं घरातल्या औषधपेटीत \nपावसाळ्यात पहिल्या चार सरी येऊन गेल्यावर हवेत जंतूंचे आणि विषाणूचे प्रमाण वाढत जाते. सोबतच पाण्यातूनही जंतू संसर्ग वाढत जातो. साहजिकच अनेक साथीचे रोग फैलावत जातात. अशा वेळी प्राथमिक उपचारासाठी आपल्या घरातील औषधाच्या साठ्यात काय असावे ते आज बघूया \n१. सर्वप्रथम घरातील सर्व जुनी औषधे जर वापरण्याच्या तारखेपलीकडे गेली असतील तर ती काढून कचर्‍याच्या पेटीत टाका.\n२. घरातील वृध्द माणसांची नियमित लागणारी औषधे :\nऔषधांचा कमीतकमी १ आठवड्याचा आगाऊ साठा तयार ठेवा. वृध्द माणसे पावसात बाहेर जाऊन औषधे आणण्याचे टाळतात. वृध्दांची मेडिकल हिस्टरी लक्षात घेऊन काही आणखी तयारी करावी. उदाहरणार्थ, अस्थमा रुग्णांचा दमा या दरम्यान कधीही उफाळून येऊ शकतो. अशावेळी अस्थमा पंप हाताशी असलेला सोयीचा पडतो.\n३. घरात लहान बाळ असेल तर :\nघरी लहान बाळ असेल तर ताप, सर्दी, खोकला यावरची त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेगळी आणून ठेवा. उदाहरणार्थ, मोठ्या माणसांचे आणि बाळाचे तापाचे औषध जरी एकसारखेच असले तरी लहान बाळाला देण्याचे डोस वेगळे असतात. त्यांना बहुतेक औषधे लिक्वीड ड्रॉप्सच्या स्वरुपात दिली जातात. झालंच तर रांगणार्‍या बाळाच्या घरात लाद्या जंतूनाशकाने दिवसातून कमीतकमी दोनदा पुसुन घ्याव्यात.\n४. पावसाळा आणि पोटाचे विकार :\nया काळात पोट बिघडणे, उलट्या होणे, अतिसार (हगवण ) असे त्रास बहुतेकांना होतात. Domstal, Avomine or Perinorm यांसारखी औषधे आणून ठेवा..Perinorm ची अ‍ॅलर्जी असेल तर पर्यायी औषध विचारून घ्या. अतिसारामुळे थकवा येतो. शरीरातील सोडीयम पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण कमी होते म्हणून इलेक्ट्रालची चार पाकीटे घरात हवीच. याखेरीज गॅसचा त्रास असेल तर इनोचे चार पाच पाउच असलेले बरे \n५. पावसात भिजून घरी आल्यावर सर्दी पडसे अचानक जोर धरते. अशा वेळी वाफारा घेण्यासाठी मेन्थॉल असलेली लिक्वीड, इनहेलर, Cetirizine किंवा Allegra या गोळ्यांची एखादी स्ट्रीप घरी असावी.\n६. पावसाळ्यात होणाऱ्या जखमांसाठी :\nसतत पावासात फिरल्यावर पायाच्या बोटांच्या मध्ये चिखल्या वगैरे होतात, अशा वेळी त्यासाठी एखादे मलम आणून ठेवावे. पाय घसरून पडणे, खरचटणे, असे प्रसंग कधीतरी उदभवू शकतात. डेटॉल -सॅवलॉन यासारख्या जखमा स्वच्छ करणार्‍या जंतूनाशकांची एखादी छोटी बाटली कामास येते. बिटाडाइन, सिल्व्हरेक्स, निओस्पोरीन, सोफ्रामायसीन अशी मलमे आपल्या पेटीत अत्यंत आवश्यक आहेत. या खेरीज एक छोटे बँडेज, स्ट्रेच बँडेज ऐन वेळी कामास येते.\n७. नोकरी धंद्यानिमित्त बाहेर फिरणार्‍यांनी या काळात सॅनीटायझर्स आपल्या बॅगेत ठेवणे जरूरीचे आहे.\n८. या सर्व औषधांची गरज तत्कालीक आणि ताबडतोब करायचे उपाय यासाठी असते. म्हणून ही औषधाची यादी एकदा फॅमीली डॉक्टरला दाखवून घेणे गरजेचे आहे.\n९. कोणतेही अँटीबायोटीक स्वतःच्या मनाला वाटले म्हणून घेऊ नये.\n१०. ही यादी फक्त डॉक्टरला भेट देईपर्यंतची पर्यायी यादी आहे. जर कोणतेही लक्षणे २४ तासापेक्षा जास्त टिकली तर डॉक्टरकडे जाणे टाळू नये.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-rajya-sabha-news-65602", "date_download": "2018-12-10T00:52:16Z", "digest": "sha1:QB3KOM7XHDOGABTIDOLFI6L7MY35UZVW", "length": 15367, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news rajya sabha news भविष्याच्या उजेडवाटांवर चालूया | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\n\"भारत छोडो'च्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची भावना\n\"भारत छोडो'च्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची भावना\nनवी दिल्ली: \"भारत छोडो' चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना धर्मनिरपेक्ष गणराज्य मजबूत करणे आणि भूतकाळाच्या अंधाराकडे नेणाऱ्या प्रतिगामी शक्तींचा बिमोड करून उज्जवल भविष्याच्या उजेडवाटांवर मार्गक्रमण करणे हे भारतीय प्रजासत्ताकाचे उद्दिष्ट व संकल्पही असावा, अशी भावना राज्यसभेत आज बहुपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. यानिमित्ताने वाढती बेरोजगारी, श्रीमंत-गरीब यांच्यात गेल्या तीन वर्षांत झपाट्याने रुंदावलेली दरी, भ्रष्टाचार, हिंदू व अल्पसंख्याकांमध्ये तेढ निर्माण करून एकाच देशात दोन भारत बनविण्याचे कारस्थान रचणाऱ्या शक्ती, जातीयवाद आदी शत्रूंना \"भारत छोडो' म्हणण्याची इच्छाशक्ती प्रबळ व्हावी, असेही वक्‍त्यांनी नमूद केले.\nस्वातंत्र्य चळवळीची मूल्ये जपण्याचा व एक सशक्त, विकसित, धर्मनिरपेक्ष व लोकशाही देश म्हणून भारताला घडविण्याचा निर्धार यानिमित्त मांडलेल्या ठरावातही करण्यात आला.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला \"भारत छोडो'चा निर्णायक इशारा हिंदुस्थानने दिला, त्या घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार आज संसदेत विशेष चर्चा झाली. नवनीत कृष्णन, सुखेंदूशखेर रॉय, रामगोपाल व शरद यादव, हुसेन दलवाई, रजनी पाटील, संजय राऊत, रामदास आठवले, डी. राजा, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले ए. व्ही. स्वामी आदींची भाषणे झाली.\nसभागृह नेते अरुण जेटली यांनी चर्चेला सुरवात करताना भारत हा मजबूत, आर्थिक प्रगतिशील, न्यायसंगत देश म्हणून उदयाला येण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केवळ गटारी व गल्ल्या स्वच्छ करण्याची घोषणा करून स्वच्छता होणार नाही, तर आम्हाला आमचे मन, बुद्धी व नियत हेही स्वच्छ करावे लागेल, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येचुरी यांनी संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचा ठराव हा कम्युनिस्ट नेत्यांनी 1921 मध्ये मांडल्याचे स्मरण करून दिले. ते म्हणाले, की क्रांतीसिंह नाना पाटील, कॅप्टन लक्ष्मी सेहगल हे कम्युनिस्ट नेते नंतर संसदेतही आले होते. अंदमानच्या कारागृहातील स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांत 80 टक्के चित्रे ही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nखासदार संख्या व वेळेची मर्यादा पाहून छोट्या पक्षांना प्रत्येकी दोन-तीन मिनिटे भाषणासाठी मिळाली. राऊत यांनी यावर आक्षेप घेताना, इतका महत्त्वाचा विषय आहे, स्वातंत्र्यलढ्यात इतके लोक हुता��्मा झाले व त्यावर केवळ तीन मिनिटे कशी, अर्धा तास तरी द्यायला हवा, असे ते म्हणाले. त्यावर कुरियन यांनी तुम्ही असे करा, बाहेर जाऊन या विषयावर अर्धा तास बोला, असा टोला त्यांना लगावताच हास्यकल्लोळ उसळला.\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/dengue/", "date_download": "2018-12-09T23:28:59Z", "digest": "sha1:FIG6GYGBHS3RRBMMP7X2JFPTJJKCHP2E", "length": 21804, "nlines": 197, "source_domain": "healthmarathi.com", "title": "डेंग्‍यू आजाराची मराठीत माहिती (Dengue Fever in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nडेंग्‍यू आजाराची मराठीत माहिती (Dengue Fever in Marathi)\nडेंग्‍यू ताप माहिती व त्याचे प्रकार :\nडेंग्‍यू हा डासापासून पसरणारा एक गंभीर असा विषाणूजन्‍य आजार आहे. हा आजार ‘एडीस इजिप्ती’ ह्या नावाच्या या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंग्यूचे विषाणु चार प्रकारचे आहेत 1, 2, 3 व 4 यापैकी कौणत्याही विषाणु ने डेंग्यू होवु शकतो. लक्षणांनुसार डेंग्‍यूचे तीन प्रकार करता येतील जसे, सौम्य डेंग्यू ताप (DF), रक्तस्त्रावी डेंग्यू ताप (DHF) व शॉकसह रक्तस्त्रावी डेंग्यू ताप. डेंग्‍यू हा आजार कोणाही व्‍यक्तिला होऊ शकतो, मात्र प्रामुख्‍याने लहान मुलांना डेंग्‍यू संसर्गाचा धोका अधिक असतो.\nडेंग्यू तापाची कारणे, लक्षणे, निदान, उपचार माहिती मराठीत..\nडेंगू माहिती मराठी, डेंगू कसा होतो, डेंग्यू तापाची कारणे, डेंगू ची लक्षणे मराठी, डेंग्यूची लागण कशी होते, डेंग्यूच्या डासांचे प्रकार, डासांमुळे होणारे आजार, डेंगू उपचार, घरगुती उपाय, डेंगूपासून बचाव कसा करावा, डेंग्यू आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.\nडेंग्यू तापाची (DF) लक्षणे :\n• अचानक जोराचा ताप येणे.\n• ‎तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना.\n• ‎स्नायू आणि सांधेदुखी.\n• ‎ताप आल्यानंतर 3-4 दिवसांनी त्वचेवर लाल चट्टे येणे सुरवातीला पायावर आणि छातीवर व संपुर्ण शरीरावर लाल चट्टे पसरणे.\n• ‎मळमळ, उलट्या आणि भूक कमी होणे.\n• ‎जठराची सूज, ओटीपोटात दुखणे.\nही माहिती कॉपी पेस्ट करू नका :\nही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – हेल्थमराठी डॉट कॉम © कॉपीराईट सूचना.\nडेंग्यू हेमोरेजिक तापाचे लक्षण (DHF) :\nरक्‍तस्‍त्रावित (हेमोरेजिक) डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था असून याची सुरुवात तीव्र तापाने होते. डेंग्यू ताप वाढला, तर तो डेंग्यू हेमोरेजिकमध्ये रुपांतरित होऊ शकतो.\n• अशा रुग्णांमध्ये नाक, तोंड आणि हिरड्याद्वारे रक्तस्त्राव होतो.\n• ‎खुप थकवा येणे हे शरीरात रक्तस्त्राव झाल्याचे लक्षण असू शकते.\n• ‎रक्तदाब कमी होउन डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊ शकतो.\n• ‎डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणेही असतात.\nहेमोररहाजिक (रक्‍तस्‍त्रावित) डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर म्हणजे हातपाय, चेहरा व मान यावर आलेल्‍या पुरळांवरुन केली जाते. डेंग्यू हेमोररहाजिक ताप मुख्यतः मुले आणि तरुण वयोगटातील 5% लोकांमध्ये जीवघेणा ठरु शकतो.\nडेंग्यूची कारणे व डेंग्यू कसा पसरतो..\nस्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा ‘एडीस इजिप्ती’ हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. या डासांची उत्‍पत्‍ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्‍या व टाकाऊ वस्‍तू यात साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णास डास चावून तो डास दुसऱ्या एका व्यक्तीस चावल्यास त्यालाही डेंग्यूची लागण होते.\nडॉक्टरांना रुग्णाच्या लक्षणांवरून याचे निदान होते शिवाय डेंग्यूच्या निदानासाठी रक्त तपासणी, रॅपिड ऍन्टीबोडी रॅपिड ऍन्टीजन टेस्ट, इलायझा टेस्ट, पीसीआर टेस्टही केली जाईल. डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेटची संख्या आणि पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते तर हेमॅटोक्रिट आणि सीरम अमायनोट्रान्सपरेजमध्ये वाढ होते.\nडेंग्यूमध्ये रॅपिड ऍन्टीबोडी रॅपिड ऍन्टीजन टेस्ट, इलायझा टेस्ट, पीसीआर टेस्ट ह्या पॉझिटिव येतात.\nडेंग्‍यू उपचार माहिती मराठीत :\nडेंग्‍यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, रुग्णांना लक्षणानुसार उपचार दिले जातात.\n• वरील लक्षणे दिसून आल्यास, डॉक्टरांकडे जाऊन रोगाचे निदान आणि उपचार करून घ्यावेत.\n• डेंग्‍यू रुग्‍णांना ताप आलाय म्हणून अॅस्प्रिन आणि झटके प्रतिबंधक औषधे देऊ नयेत. डेंग्यू रुग्णात शरीरामध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो म्हणून अॅस्प्रिन सारखे वेदनाशामक औषध दिली जात नाहीत.\n• ‎खुप ताप येणे, उलट्या होणे, रक्तस्राव होणे किंवा रुग्णाची तब्येत अचानक गंभीर होणे. अशी लक्षणे आढळून आल्यास रुग्णास ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.\n• ‎आपले डॉक्टर ताप नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल हे औषध देतील.\n• ‎रुग्‍णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्‍ट) द्यावी.\n• ‎ज्‍या रुग्‍णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार, पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे.\n• ‎आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास रक्तदाब कमी होतो. रुग्णांना आयव्ही फ्लुइड (सलाइन) आणि प्लेटलेट्स द्याव्या लागतात.\n• ‎हेमोररहाजिक (रक्‍तस्‍त्रावित) डेंग्‍यू तापामध्ये वैद्यकीय आवश्‍यकता भासल्यास रुग्णास रक्‍त चढविले जाते.\n• ‎डॉक्टरांनी दिलेलीचं औषध घ्यावी.\nडेंग्यू होऊ नये म्हणून ह्या करा उपाययोजना..\n• आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.\n• ‎पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.\n• ‎फुलदाण्या, झाडांच्या कुंड्या, फिशटॅंक इ. यातील पाणी नियमित बदलावे.\n• ‎डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे यासाठी घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.\n• ‎घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकावू टायर, बाटल्या इ साहित्‍य ठेऊ नये.\n• ‎घरातील दारे आणि खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावाव्यात.\n• ‎डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना डास चावणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यावी. जेणेकरुन डेंग्यूच्या डासाद्वारे होणारा आणखीचा प्रसार रोखला जाईल.\nहे लेख सुद्धा वाचा..\n• मलेरिया-हिवताप मराठीत माहिती (Malaria in Marathi)\n• स्वाईन फ्लूची मराठीत माहिती (Swine flu in Marathi)\n• विविध साथीच्या आजारांची मराठीत माहिती वाचा (Infectious diseases in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleचिकुनगुन्‍या रोगाची मराठीत माहिती (Chikungunya in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nहार्ट अटॅक आल्यावर काय करावे मराठीत माहिती (Heart attack)\nआईचे दूध – बाळाचा पहिला आहार (Breastfeeding)\nज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या (Older Health)\nहृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार माहिती (Healthy Heart Diet)\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उप��ार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nगोवर आजाराची मराठीत माहिती (Measles in Marathi)\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-book-will-be-written-former-governor-rajan-68134", "date_download": "2018-12-10T00:59:08Z", "digest": "sha1:QPQVQL2HCWOCG7YM37P3QY2SAMFY5ZUB", "length": 12030, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news The book will be written by former governor Rajan माजी गव्हर्नर राजन लिहिणार पुस्तक | eSakal", "raw_content": "\nमाजी गव्हर्नर राजन लिहिणार पुस्तक\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन आता रिझर्व्ह बॅंकेच्या प्रमुखपदाच्या कालखंडावर पुस्तक लिहिणार आहेत. यामध्ये भारतीय सहिष्णुतेचा राजकीय स्वातंत्र्याशी संबंध आणि सुबत्ता आदी विषयांवर रघुराम राजन आपल्या पुस्तकातून प्रकाश टाकणार आहेत. या पुस्तकामध्ये रघुराम राजन यांच्या रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालातील निबंध आणि त्यांच्या भाषणांचा समावेश असणार आहे. ‘आय डू व्हाय आय डू’ असे राजन यांच्या पुस्तकाचे नाव आहे.\nनवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन आता रिझर्व्ह बॅंकेच्या प्रमुखपदाच्या कालखंडावर पुस्तक लिहिणार आहेत. यामध्ये भारतीय सहिष्णुतेचा राजकीय स्वातंत्र्याशी संबंध आणि सुबत्ता आदी विषयांवर रघुराम राजन आपल्या पुस्तकातून प्रकाश टाकणार आहेत. या पुस्तकामध्ये रघुराम राजन यांच्या रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालातील निबंध आणि त्यांच्या भाषणांचा समावेश असणार आहे. ‘आय डू व्हाय आय डू’ असे राजन यांच्या पुस्तकाचे नाव आहे.\nसप्टेंबर २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर महागाई उच्चांकावर होती. तसेच भारताची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर होती, तसेच परकी गंगाजळी घसरत चालली होती. या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होत होता. अशा वातावरणात राजन यांनी समस्यांचा आत्मविश्‍वासाने सामना करत आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाचा पाठपुरावा केला, असे प्रकाशक संस्था हार्पर कॉलिन्स यांचे म्हणने आहे. राजन यांचे पुस्तक ४ सप्टेंबर रोजी वाचकांना उपलब्ध होणार आहे.\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच...\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nपूर्वपरीक्षेची पहिली फेरी (अग्रलेख)\nलोकसभा निवडणुकीच्या पंचवार्षिक परीक्षेच्या आधी पाच राज्यांतील निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरची उत्तरे...\n\"जीएसटी'चा परिणाम अल्पकालीन - जेटली\nमुंबई - वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही ऐतिहासिक सुधारणा होती, या करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर केवळ दोन तिमाहींपुरताच...\nनोटाबंदी, 'जीएसटी'मुळे आर्थिक विकास खुंटला : रघुराम राजन\nवॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-national-bank-strike-67783", "date_download": "2018-12-10T01:11:32Z", "digest": "sha1:ZYEYMIBXOKB4VSHIAPM3ENKAB32N62H4", "length": 14681, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news national bank strike जळगाव जिल्ह्यातील साडेतीनशे कोटींचे व्यवहार ठप्प! | eSakal", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यातील साडेतीनशे कोटींचे व्यवहार ठप्प\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nकर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप; मुख्य शाखेबाहेर निदर्शने\nजळगावः अनेक वर्षांपासून न्याय व कायदेशीर मागण्यांच्या न्यायासाठी बॅंक कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. याबाबत लक्ष दिले जात नसल्याने राष्ट्रीयकृत बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारून काम बंद केले आहे. बॅंका बंद असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधून होणारे तिनशे ते साडेतीनशे कोटी रूपयांचे व्यवहार थांबले आहेत.\nकर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप; मुख्य शाखेबाहेर निदर्शने\nजळगावः अनेक वर्षांपासून न्याय व कायदेशीर मागण्यांच्या न्यायासाठी बॅंक कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. याबाबत लक्ष दिले जात नसल्याने राष्ट्रीयकृत बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारून काम बंद केले आहे. बॅंका बंद असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधून होणारे तिनशे ते साडेतीनशे कोटी रूपयांचे व्यवहार थांबले आहेत.\nसार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांनी एकसंघपणे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमार्फत सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्रित येवून संपाचे हत्या उपसले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॅंक कर्मचारी मागण्यांना न्याय मिळेल याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी आज (ता.22) एक दिवसीय संप पुकारला आहे. यात शहरातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबाहेर सकाळी साडेदहाला निदर्शने आंदोलन केले. यावेळी भालचंद्र कोतकर, श्‍याम पाटील, विजय सपकाळे, बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, मधु अहिरे, प्रसाद पाटील, संतोष कातकाडे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीयकृत बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, यात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकेत कार्यरत असलेले साडेचारशे कर्मचारी सहभागी झाले होते. परिणामी बॅंकांमधी�� संपुर्ण व्यवहार बंद असल्याने चेक क्‍लिअरन्स देखील झाले नाही. यामुळे दिवसभरात होणारे साधारण साडेतिनशे कोटी रूपयांचे व्यवहार थप्प झाले आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\n‘आई, तिला विचार तू का आलीस\nतुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड\nडोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री\nभाजप सुसाट; \"राष्ट्रवादी' सपाट\nराज ठाकरे आज पुण्यात\nभाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nतातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना\nस्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nबनावट विडी विक्री करणाऱ्यांवर छापे\nजळगाव ः येथील शेरा चौकात असलेल्या एका पानमसाला दुकानावर एलसीबीच्या पथकाच्या साहाय्याने आयपी इन्वेस्टीगेशन डिटेक्‍टिव्ह प्रा.लि. या कंपनीच्या पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च���या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/karun-nair-records/", "date_download": "2018-12-10T00:54:29Z", "digest": "sha1:UMAYKZLSYRWKN26DBGASJJH2VOQDTBQ3", "length": 10447, "nlines": 138, "source_domain": "marathimotivation.in", "title": "Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस् - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome नुज Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्\nKarun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्\nचैन्नई मध्ये इंग्लड सोबत चालू असलेले 5 व्या टेस्ट मध्ये 4 थ्या दिवशी karun nair च्या रूपाने वादळ च आले. काही दिवसा खाली चक्री वादळ अनुभवलेले चैन्नई करानी आणखी एक वादळ अनुभवला ‘करून नायर’ च्या रूपाने. हा वादळ भारतीयांना आवडला पण इंग्लडच्या प्लेयर्स ना कदाचीत आवडला नसेल.\n303 चा स्कोर करायला करून ने फक्त 381 बॉल्स खर्च केले, त्यात 4 षटकार आणि 32 चौकरांचा समावेश आहे. या त्याचा वादळी खेळी मुळे एम ए चिदम्बरम स्टेडियम मध्ये रेकॉर्डस् चा पाऊसच पडला चला बघू आज बनलेले आणि तुटलेले रेकॉर्डस्.\nरिकी पॉन्टिंग बद्दलचे काही इंट्रेस्टिंग फैक्ट्स\n2008 साली वीरेंद्र सेहवाग ने देखील येथेच त्रीशतक ठोकले होते.\nभारताचा टेस्ट मधला highest स्कोर हा 726/9 होता जो 2009 मध्ये श्रीलंका विरुद्ध बनवलेलं होत. आज हा रेकॉर्ड तुटला भारताने आज 759/7 एवढे बनवले आहेत.\nकरून हा पहिला भारतीय बनला ज्याने आपले पहिले international हा century ला 300 मध्ये कन्व्हर्ट करू शकला. या अगोदर विनोद कांबळी ने आपल्या पहिल्या शतकांत 224 धावा काढल्या होत्या.\nशेहवाग नंतर दुसरा भारतीय ज्याने त्री शतक केले.\nपाचव्या स्थानी येऊन सर्वात जास्ती रन कडण्याचं रेकॉर्ड त्याने तोडले. या अगोदर एम एस धोनी ने पाचव्या स्थानी येऊन 224 काढले होते.\nकरून ने ट्रिपल century करायला फक्त 3 innings घेतले. अगोदर इंग्लड चा महान खेळाडू लेन हटन याने हे करायला 9 innings घेतले होते.\n303 सोबत करून इंग्लड सोबतचा सर्वात जास्ती वयक्तिक रन करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या अगोदर विराट कोहली ने 235 केले होते.\nट्रिपल सेंच्युरी करणारा करून हा 25 वर्षे 13 दिवसाचा आहे. म्हणून तो असा करणारा 6 वा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत गॅरी सोबर्सनी असा विक्रम 21 वर्षाचे असताना केलं होतं.\nPrevious articleरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nNext articleभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T00:17:44Z", "digest": "sha1:XWXVMZD7PSBFVAAWF7BT732WBB2B3T7T", "length": 8232, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संतोष पोळला तुरुंगात मारहाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंतोष पोळला तुरुंगात मारहाण\nऍड. हुटगीकर यांचा आरोप\nसातारा – वाई येथील कथित डॉक्‍टर संतोष पोळ याने केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कळंबा कारागृह कोल्हापूर येथे बंदिस्त असताना त्याच्याकडून पिस्तुल व मोबाईल असलेली व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर संतोष पोळला पोलिसांकडून जबरी मारहाण करण्यात आली, असा आरोप त्याचे वकिल श्रीकांत हुटगीकर केला आहे.\nयाबाबत माहिती अशी की, वाई येथील डॉ. घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संतोष पोळ याने दागिने आणि पैशाच्या हव्यासापोटी पाच महिलांसह सहा जणांना इंजेक्‍शन देऊन खून केला. मंगला जेधे यांच्या खूनानंतर संतोष पोळ याने केलेली सर्व खुनप्रकरणे उघडकीस आली. त्यानंतर पोलिस���ंनी संतोष पोळला अटक करून सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेतले.\nयाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासाठी सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कोल्हापूर येथे बंदी असताना त्याच्या जवळ पिस्तुल, मोबाईल असलेली व्हिडिओ रेकॉर्ड प्रसिद्ध झाल्यामुळे जेल प्रशासन व पोलिसांकडून त्याला जबर मारहाण झाली, असा आरोप बचाव पक्षाचे वकील श्रीकांत हुटगीकर यांनी केला आहे.\nत्यांनी न्यायालयात अर्ज करून संतोष पोळच्या संपूर्ण शरीराचे एक्‍स-रे काढण्यात यावेत, तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संतोष पोळला कारागृहात मारहाण झाल्याचे सूत्रांकडून समजले असून त्याबाबत त्याचा कोर्टात जबाब घेण्यात यावा तसेच त्याच्या वैद्यकीय तपासणी करून तसा अहवाल त्वरित न्यायालयात सादर करण्याची मागणीही हुटगीकर यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबसस्थानकांतील प्रसाधनगृहांत महिलांची लूट\nNext articleदिवाळखोरीतील महापालिकेसाठी कोट्यावधींचा चुराडा\nकष्टातून सर्जेराव सस्तेनी फुलविली द्राक्षबाग\nशहरात सांडपाणी व्यवस्थापनाची तयारी सुरू\nसाताऱ्यात पेट्रोल 76, डिझेल 67 रूपयांवर\nबीग-बींचा यांचा आवाज जगणारे पंडित घोरपडे\nकोल्हापूर नाक्‍यावरचा आयलॅंड ठरतोय बिनकामाचा..\nपाचगणी फेस्टिव्हलचे दिमाखात उद्‌घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.know.cf/enciclopedia/mr/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2018-12-09T23:38:49Z", "digest": "sha1:A7ABJRII3T44JIXI3CZA767B4IMVWZFD", "length": 8085, "nlines": 85, "source_domain": "www.know.cf", "title": "वातावरणाचा दाब", "raw_content": "\nवातावरणाचा दाब म्हणजे मोजणी-बिंदूवरील असणारा वातावरणाचा दाब.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्���य्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-09T23:58:19Z", "digest": "sha1:KC3ITKS7XPDVIAYICMSHARNKCJWI5QNK", "length": 16139, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सरकारविरोधी मत मांडल्याने नव्हे तर माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाचही विचारवंतांवर कारवाई पोलिसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाक���साठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची ���ाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra सरकारविरोधी मत मांडल्याने नव्हे तर माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाचही विचारवंतांवर कारवाई पोलिसांचे...\nसरकारविरोधी मत मांडल्याने नव्हे तर माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाचही विचारवंतांवर कारवाई पोलिसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र\nदिल्ली, दि. ५ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने पाचही आरोपींच्या अटकेला स्थगिती देत त्यांना घरात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. आज (बुधवार) सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली.\nसुनावणी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सरकारविरोधीत मत मांडल्याने नव्हे तर सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nसरकारविरोधी मत मांडल्याने नव्हे तर माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाचही विचारवंतांवर कारवाई पोलिसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र\nPrevious articleरामाचे नाव लावणाऱ्या रावणांचे दहन कधी करणार \nNext articleराम कदमांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्या���नी धाडस दाखवावे – उध्दव ठाकरे\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nदूध भाववाढीच्या धमक्या देऊ नका; अशा इशाऱ्यांना घाबरत नाही- रामदास कदम\nपवना आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाकडे आमदार जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले;...\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nशरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुंख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा; विखे पाटलांची मागणी\nगांधी जयंतीनिमित्त भाजपाची पदयात्रा; मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?limit=6&start=72", "date_download": "2018-12-10T00:38:37Z", "digest": "sha1:EP6F2P2GPG36BYHVHASBAC7OKLCWKOOE", "length": 11248, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nजाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प\n\"गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो . आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आण�� नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही.\" - ऋता दुर्गुळे\n'जागतिक महिला दिवस' निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांचे मोलाचे सल्ले\nएक मुलगी हि घराची शोभा असते, स्त्री गुह्लक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील बाबी निपुण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते. अनेक बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. मग अश्या या स्त्रियांना जागतिक महिला दिवस निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले.\n'बबन' टीमने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'\nधुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.\nनव्या दमाचा नव्या युगाचा गीतकार - 'गणेश साबळे'\nतरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी मराठी निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. दुसरीकडे मराठीत येणाऱ्या गाण्यांमध्ये ग्लॅमर आणि तरुणाई हळूहळू प्रवेश करते आहे. अशा वेळी चित्रपटातील गीतांबरोबरच युट्युबवरील म्युझिक सिंगलची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या नव्या युगातील तरुणाईला पसंत पडतील अशीच काहीशी गाणी लिहीली जाणेही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच नव्या दमाचा गीतकार मिळण्यासाठी संगीतकार झटताना दिसत आहेत.\n'रेश्मा कारखानीस' यांच्या कवितांचा प्रवास .....‘मी शून्य’\nकविता ही वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असते. अनेकदा ही कविता फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्मा कारखानीस यांच्या मनातील अलवार भावनांना शब्दरूप लाभले आणि त्यातून साकार झाला ‘मी शून्य’ या शब्दांचा सुरेल प्रवास. त्यांच्या या कवितेचा प्रवास जाणून घेतल्यानंतर जीवनविषयक दृष्टीकोनाच सार त्यांनी आपल्यासमोर मांडला असल्याचे जाणवत राहते.\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\nकोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' ही म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन' सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला.\n‘मुळशी पॅटर्न’ साठी त्याने चक्क केली दिल्ली – पुणे विमानवारी\nमाधुरीच्या पूर्ण झालेल्या 'बकेट लिस्ट' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nसई ताम्हणकरला सहकलाकार रोहित कोकाटेचा वाटला हेवा\n'कॉमेडी-किंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' चा दमदार ट्रेलर लाँच\n‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत\nटाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/what-bombay-blood-group-1430", "date_download": "2018-12-09T23:53:38Z", "digest": "sha1:CIUFVWQ3XNNJW525SVDVE24BDXGBISE4", "length": 9893, "nlines": 48, "source_domain": "www.bobhata.com", "title": "'ओ' नाही, तर जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असणारा हा रक्तगट आहे युनिव्हर्सल डोनर!!", "raw_content": "\n'ओ' नाही, तर जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असणारा हा रक्तगट आहे युनिव्हर्सल डोनर\nतुम्हांला कोणकोणते रक्तगट असतात हे तर माहिती असेलच. ए, बी, एबी आणि ओ. यातले 'एबी' रक्तगट असणाऱ्यांना युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात कारण त्यांना कुणाचंही रक्त चालू शकतं. तर 'ओ' रक्तगट असणाऱ्यांना युनिव्हर्सल डोनर म्हणतात, कारण त्यांचं रक्त कुणालाही चालू शकतं. पण गंमत माहित आहे का, हा 'ओ' रक्तगट युनिव्हर्सल डोनर नाही. हा मान आहे बाँबे ब्लडग्रुपचा\nहो, या नावाचा एक रक्तगट आहे आणि जगात तो १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असतो.\nकसे ठरवतात हे रक्तगट\n१९००साली ऑस्ट्रियन संशोधक कार्ल लँडस्टाईनरने रक्तगटांचा शोध लावला. साधारणपणे आपल्या लाल रक्तपेशींत आढळणाऱ्या अँटीजेन्सच्या गुणधर्मांवरून हे ब्लड ग्रुप बनवले जातात. या अँटीजेन्सचे ढोबळमानाने दोन प्रकार मानले गेले आहेत. ए अँटीजेन्स आणि बी अँटीजेन्स. ज्यांच्या शरीरात ए अँटीजेन्स असतात, त्यांचा रक्तगट असतो 'ए', ज्यांच्या शरीरातल्या लाल रक्तपेशींत बी अँटीजेन्स सापडतात, त्यांचा रक्तगट 'बी' असतो. दोन्ही अँटीजेन्स असतील तर 'एबी' तर हे दोन्ही अँटीजेन्स नसतील तर तो असतो 'ओ'\nमग हा बाँबे रक्तगट आला कुठून\n१९५२साली मुंबईतल्या राजा एडवर्ड हॉस्पीटल म्हणजेच के. ई. एम. मध्ये डॉ. वाय. एम. भेंडेंना असं आढळून आलं की एका पेशंटचा रक्तगट या चारही गटांशी जुळत नाहीय. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांचं रक्त त्या रूग्णाच्या गटाशी जुळतं की नाही ते पाहायला सुरूवात केली. असं म्हणतात की १६० लोकांचे नमुने तपासल्यानंतर शेवटी कुठे तो गट जुळला. ज्या रक्तदात्याच्या रक्तगट जुळला, तो होता मुंबईचा.. म्हणजेच तेव्हाच्या बाँबेचा. म्हणून या वेगळ्या रक्तगटाला नांव पडलं बाँबे ब्लडग्रुप पण याचं खरं शास्त्रीय नांव \"एच/एच\" किंवा 'ओएच' रक्तगट आहे..\nबाँबे रक्तगटात वेगळं काय असतं\nसंशोधनाअंती डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की 'एच' प्रकाराचे पण अँटीजेन्स असतात आणि ते ए, बी आणि ओ रक्तगटाच्या लोकांच्या रक्तपेशींत असतात. जर हे 'एच' प्रकारचे अँटीजेन्स नसतील, तर ते वेगळे गुणधर्म दाखवतात. ज्या लोकांच्या शरीरात हे ए, बी आणि 'एच' अँटीजेन्स नसतात, ते बाँबे ब्लडग्रुपचे असतात.\nहा रक्तगट इतका दुर्मिळ असतो की त्यामुळं रक्ताअभावी लोकांचे प्राणही जाऊ शकतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एक बाँबे रक्तगटाचा दाता सोलापूरहून रक्तदान करण्यासाठी पुण्याला गेला. तिथून ते रक्त मुंबईला आणि मुंबईहून विमानाने विशाखापट्टणमला पाठवण्यात आलं. हे सगळं एका दिवसात घडून आलं. तातडीची निकड पण कमी उपलब्धतता या दोन गोष्टींमुळं हे करावंच लागतं.\n(बंगळुरूमध्ये या रक्तगटाच्या दात्यांच्या सभेत घेतलेला फोटो- स्रोत)\nदुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांनी काय करावं\nसतत रक्तदान करू नये. साधारणपणे रक्तदान शिबिरांचं आयोजन रक्तपेढ्यांकडून केलं जातं. त्या रक्तपेढ्यांकडून ते रक्त वापरलं गेलं असण्याची किंवा रूग्णास नक्की कोणत्या रक्तपेढीत ते उपलब्ध आहे याची माहिती असेलच हे ही प्रत्येकव���ळेस शक्य नसते. त्यामुळं नोंदणीकृत रक्तदात्याला संपर्क साधल्यास असं रक्त पटकन मिळू शकतं. तसंच या ब्लडग्रुपचं रक्त फार काळ साठवून ठेवता येत नाही.\nआजच्या घडीला भारतात फक्त ४०० नोंदणीकृत बाँबे ब्लडग्रुपचे दाते आहेत भारतात संकल्प फाऊंडेशन आणि थिंक इंडिया फाऊंडेशनकडे या रक्तगटाचे दाते आपलं नांव नोंदवतात.\n(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/chief-economic-advisor-arvind-subramanian-resign-124975", "date_download": "2018-12-10T00:46:03Z", "digest": "sha1:TMZCP4FY5N4SQAOQUXZWFIEX6DLASTXT", "length": 12447, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chief Economic Advisor Arvind Subramanian to resign देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम पायउतार | eSakal", "raw_content": "\nदेशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम पायउतार\nबुधवार, 20 जून 2018\nदेशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. परंतु, सरकारनं त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता.\nदेशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला हो���ा. परंतु, सरकारनं त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता.\nजेटली यांनी 'थँक यू अरविंद' या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या समोर पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी दिलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार देखील मानले आहेत. ऑक्टोबरमध्ये ते अमेरिकेत जाणार आहेत, असं त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. मूत्रपिंडाच्या ऑपेरेशनमुळे सुट्टीवर असलेले अरुण जेटली गेले काही दिवस फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक विषयांवर भाष्य करत आहेत.\nअरविंद सुब्रमण्यम हे दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर असून आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांनी डॉक्टरेट केली आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून काम पहिले आहे. त्यांचा भारतीय आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा गाढा अभ्यास आहे.\nयावर्षीचा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना नेहमीच रटाळपणा टाळून तो वाचकांसाठी आकर्षक करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वचनांचा आधार घेतला होता. त्याचे देशाने कौतुकही केले होते.\nनरेंद्र मोदींचा 'तो' निर्णय म्हणजे घोडचूकच: मोदींचे माजी सल्लागार\nनवी दिल्ली: 8 नोव्हेंबर 2016 देशावर लादलेला नोटबंदीचा निर्णय प्रचंड धक्कादायक आणि घोडचूकच असल्याचं स्पष्ट मत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद...\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यान धुमसणारा वाद आणि गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची कुजबूज यामुळे होणाऱ्या संभाव्य...\nएखादी गोष्ट वास्तवाच्या जवळ येणे हे हितावह असते. शेअर बाजारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये; पण सावध नक्कीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-uran-jnpt-road-56316", "date_download": "2018-12-10T00:39:49Z", "digest": "sha1:FSLYMH6O66SFDOOEGIDDOFIKOOFNRI6A", "length": 12701, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Uran-JNPT road उरण-जेएनपीटी रस्त्याची दुरवस्था | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nउरण - जेएनपीटी आणि उरणला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-५४ (सध्याचा एनएच-३४८ए) वर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना बोट चालवत असल्याचा अनुभव येत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने विनासायासपणे जात असली तरी लहान वाहने आणि दुचाकीस्वारांना येथून जाताना कसरत करावी लागते.\nउरण - जेएनपीटी आणि उरणला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-५४ (सध्याचा एनएच-३४८ए) वर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना बोट चालवत असल्याचा अनुभव येत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने विनासायासपणे जात असली तरी लहान वाहने आणि दुचाकीस्वारांना येथून जाताना कसरत करावी लागते.\nरस्त्याच्या दुतर्फा अनेक कंटेनर यार्ड आणि सीएफएससाठी भराव झाल्यामुळे रस्त्याच्या कडेचा भाग हा उंच झाला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोल झाला आहे. त्यामुळे या भरावातील सगळे पाणी या रस्त्यावर येते. रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी गटार नाही. त्यामुळे पाणी रस्त्याच्या सखल भागात साचते. तीन-चार दिवसांत उरण तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाल्याने या रस्त्याची अवस्था नदीसारखी झाली होती. जासई शंकर मंदिर आणि जे कुमार कंपनीजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. जवळपास एक किलोमीटर लांब पाणी वाहत असते. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे.\nहा रस्ता जेएनपीटीला जोडला असल्यामुळे येथून रोज हजारो अवजड वाहने धावतात. त्यातच हा रस्ता म्हणजे अपघातांचे केंद्रबिंदू ठरला आहे. सध्या जेएनपीटीला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.\nपाणी तुंबते त्या भागात रस्ता रुंदीकरणासाठीच्या जमिनीचे अधिग्रहण झालेले नाही. जासई भागातील शेतकऱ्यांचा या रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे. त्यामुळे एनएचएआय तेथे काम करू शकत नाही. तरीही लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याचे अन्य उपाय योजण्यात येतील.\n- प्रशांत फेगडे, व्यवस्थापक, एनएचएआय, पनवेल.\nद्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन\nनवी दिल्ली : देशा���ील सर्वाधिक गजबजलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असून, तब्बल 65 टक्के मोटार आणि जीपचालक...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nभरधाव टेम्पो उलटल्याने तीन दुचाकींचे नुकसान\nपुणे : भरधाव वेगातील टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाही....\nलोहार माळ दरोडा; सात जणांना सक्तमजुरी\nमहाड : गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावात 25 नोव्हेंबर 2015 रोजी एका घरावर टाकलेल्या सशस्त्र...\nलोअर दुधना धरण क्षेत्रात उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प\nसेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर...\nयोग्य भाव न मिळाल्याने रस्त्यावर ओतले कांदे\nयेवला : उन्हाळ कांद्याची दरातील घसरण सुरुच येथील बाजार समितीत आज विक्रीला आणलेल्या कांद्याला १८२ रुपये क्विंटलला भाव मिळाल्याने वैभव खिल्लारे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zampya.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-09T23:51:32Z", "digest": "sha1:RZCZT3I4Q2T4JB7N4T2SZ7SQRUN7JTUU", "length": 12517, "nlines": 123, "source_domain": "zampya.wordpress.com", "title": "अक्कल | झम्प्या झपाटलेला!", "raw_content": "\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nआपले सण समजून घ्या.\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nनुकतेच प्रकाशित झालेले झम्पोस्टस\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या\nसर्वात जास्त आवडलेले झ्म्पोस्ट्स\nआपले सण समजून घ्या (16)\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग (7)\nब्लॉग आणी ब्लॉगर्स (6)\nशिकलेच पाहिजे असे काही\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nआपले सण समजून घ्या इंटरनेट झम्प्याचे उद्योग व उद्योजग झम्प्या झपाटलेला फोटोशॉप सर्वांसाठी ब्लॉग आणी ब्लॉगर्स शिकलेच पाहिजे असे काही\nलेबल्स ( टॅग )\nAarti download God Gods and Goddesses Hindu Hinduism India Maharashtra Marathi language rapidsahre Religion and Spirituality Remove Windows Genuine Notification Shiva surrender The paradox of our time WORDS APTLY SPOKEN zampya अक्कल अष्टमी आपले सण समजून घ्या आपल्या काळातील विरोधाभास इंटरनेट ऑर्कुट कविता कशी व का कॅमेरा क्लिक गूगल चांदनी चौक टू चायना चिकाटी जॉर्ज कार्लिन ज्ञानेश्वर झम्प्या झम्प्याचा फंडा झम्प्या झपाटलेला ट्विटर डाउनलोड तास नटरंग नागपंचमी नियम निर्धार पंचमी पॅशनेट प्रोडक्ट फेसबुक फोटोशॉप बाप बासरी बिल गेट्स ब्लॉग ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय भारत भारतीय संस्कृती मन मास्टर मी मूरहेड यशस्वी ब्लॉगर रॅपिड्शेअर लक्ष विडीओ विन्डोज जेन्युअन नोटीफिकेशन शिकवणी शैक्षणिक संयम सचिन सप्तमी सर्वांसाठी साहस हरिशचंन्द्राची फॅक्टरी हिंदू १०००० ८ मिनीटात\nतुमचा इमेल पत्ता येथे लिहा.व खाली क्लिक करा.\nब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का\nPosted: ऑगस्ट 4, 2010 in ब्लॉग आणी ब्लॉगर्स\nटॅगस्अक्कल, ज्ञानेश्वर, ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का\nब्लॉगिंग संदर्भात माझा अभ्यास चालू असताना एका फोरममध्ये एक इंटरेस्टींग प्रश्न माझ्या वाचनात आला. तो म्हणजे ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का\nतसे मी बरेच ब्लॉग्स रोज फॉलो करतो,वाचतो. त्यातील काही तर चक्क १२-१५ वर्षे वयाच्या मुलांचेपण आहेत. तेदेखील मी जेंव्हा त्यातल्या एक���च्या about me या पेजवर गेल्यावर मला समजले तोपर्यंत मला तो ब्लॉग एखाद्या एक्स्पर्टने लिहिलाय असेच वाटायचे. नंतर मी about me हे पेज नेहमी चेक करायला लागलो हे विशेष.. तर मुद्दा असा की त्या ब्लॉगरचे वय समजल्यावर माझ्या दृष्टीकोनात काही फरक पडला का तर उत्तर आहे…होयपण आणी नाहीपण.. आहे की नाही गंम्मत…होय यासाठी की मला आश्चर्य वाटले एवढया लहान वयात पण मुले इतके व्यवस्थीत व नियमित लिखाण करू शकतात. हे पचवायला थोडे अवघड गेले….आणी नाही यासाठी की वयाचा व अकलेचा तसा फार काही संबध असतो असेही मला वाटत नाही. (यांसाठी ज्ञानेश्वरांचे उदाहरण पुष्कळ आहे.)\nवय समजल्यावर तर त्यां ब्लॉगरबद्दलचा माझा आदर दुणावला. असो पण अशी उदाहरणे फार नाहीत. पण काही ब्लॉग्सबाबतीत वयाचा फरक नक्की पडत असावा असे मला वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीत वयाला फार महत्व आहे.(त्याच्या खोलात शिरायची इथे गरज नाही.) आपल्याकडे वय जास्त म्हणजे अनुभव जास्त म्हणजे ज्ञान जास्त….असाही एक समज आहे. त्यामुळेही काही फरक पडत असेल…मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल…मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल मांडू शकता तुम्ही काही वेगळे मुद्दे\nबाय द् वे….माझे वय काय असेल तुमच्या अंदाजे\nआपले सण समजून घ्या.\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nत्रुटी: ट्विटर प्रतिसाद देत नाहिये. कृपया काही वेळ थांबा आणि हे पृष्ठ परत दाखल (रीफ्रेश) करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-09T23:45:51Z", "digest": "sha1:LS2N2HLHI5YKWMEXDQ3PG74W72QRPJGX", "length": 8317, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खंडणीची रक्कम उकळल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखंडणीची रक्कम उकळल्याप्रकरणी दोन पोलीस क���्मचारी निलंबीत\nपुणे – खंडणीच्या पैशातील 2 लाख 40 हजाराची रक्कम गस्तीवर असताना घेऊन गेल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी सोमवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.\nअशोक जकाप्पा मसाळ व सुरेश सोमलिंग बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी राहूल मनोहर कटमवार या अभियंत्याचे वानवडी येथून चार अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्याला गाडीतून पुणे स्टेशन, नाना पेटे, सेव्हन लव्हज चौक आणि कात्रज येथे पिस्तुलाचा धाक दाखवून फिरवले होते. यानंतर त्याच्याकडून 14 लाख 30 हजाराची रक्कम घेऊन अपहरणकर्त्यांनी पळ काढला होता. दरम्यान गस्तीवर असणाऱ्या मसाळ व बनसोडे यांना आरोपी कात्रज येथे कार घेऊन थांबलेले दिसले. त्यांनी अपहरणकर्त्यांना याची विचारणा करताच त्यांनी जमिनीच्या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी थांबलो असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मसाळ व बनसोडे यांना खंडणीच्या रकमेतील 2 लाख 40 हजार रुपये दिले. यासंदर्भात फिर्यादीने सह आयुक्तांना भेटुन याची माहिती दिली होती. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. दरम्यान आरापी सापडले नसले तरी खंडणीच्या रकमेतील पैसे घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध सुरू झाला. त्या दिवशी गस्तीवर असणाऱ्या मसाळ व बनसोडे यांनी पैसे घेतल्याचे कबूल करून ते कात्रज येथील लॉकरमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यांचे लॉकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) चव्हाण यांनी पंचासमक्ष उघडले असता त्यामध्ये रोकड सापडली. बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजीएसटीत आणखी सुधारणा होणार\nNext articleपुणे : लोहमार्ग पोलिसांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\nशासन अनुदान योजनेतून राज्यातील दूध संघ बाहेर \nजाहिरात फलकांची उंची “जमिनीवर’\n“लिज्जत’ने महिलांना स्वावलंबी बनविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.rdhsir.com/2012/11/blog-15.html", "date_download": "2018-12-10T00:15:03Z", "digest": "sha1:4UFEZ5DPES3OJASG2NBW74XJDUWEZAN2", "length": 16515, "nlines": 180, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: Blog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...!", "raw_content": "\nBlog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...\nनुकतीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली... भरपूर मतप्रचारानंतर व लक्षवेधी चढाओढीनंतर अमेरिका राष्ट्रध्यक्ष निवडणूकीवर अवघ्या जगाचे लक्ष लागले असताना निवडणूकीचा निकाल लागला-- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती Barack Obama यांनी 303 मते घेत 206 मते घेणा-या रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार Mitt Romney यांचा 97 मतांनी दणदणीत पराभव केला... आणि यासोबतच सलग 2 वेळा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिँकणा-या Hillary Clinton, George Bush या दोन माजी राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीत अमेरीकन जनतेने Barack Obamaयांनाही बसवले.\nया निवडणूकीनंतर एक बाब माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत विजयानंतर Barack Obama यांचे Mitt Romney यांनी हस्तांदोलन करत व आलिँगन देत अभिनंदन केले व रोम्नी यांनी ओबामांना शुभेच्छा दिल्या; शिवाय कामकाजात रोम्नीँची मदत घेणार असल्याचे बोलून ओबामांनीही मनाचा मोठेपणा दाखवला...\nअमेरिकेत घडत असलेला हा विलक्षण क्षण पाहून माझं मन थोडं भूतकाळात डोकावलं आणि अमेरिकेच्या निवडणूकीची काही महिन्यांपूर्वीच भारतात झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीशी तुलना केली असता माझा मलाच प्रश्न पडला कि- आम्ही जागतीक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारे भारतवासी पण आमच्या देशात काय चाललंय\nबहूपक्षांच्या समर्थनाने निवडून येणारे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती म्हणून निवडून येतात व मोजक्या पक्षांच्या समर्थनाने रिँगणात उभे होत निश्चित पराभवाची कल्पना असून देखील चमत्काराची आशा बाळगणारे आणि शेवटी भरपूर मतांनी पराभूत होणारे मुख्यत्वे भाजपा समर्थित उमेदवार मा.श्री पी.ए.संगम्मा स्वत:चा पराभव स्विकारल्यानंतरही देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान महामहिम राष्ट्रपतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला टाकतात... यावरून काय अर्थ काढावे मला तरी उमगत नाही...\nजर निवडणूकीत काही गैरप्रकार घडला तर निकालापूर्वीच हा मुद्दा उठवावयास हवा होता... मला इथे एकच प्रश्न पडतो कि जी शंका मा.श्री संगम्मा व्यक्त करताहेत ती सत्य असो वा नसो, कारण मला निश्चित माहिती नसल्याने यासंदर्भी स्वत:चे मत ��्यक्त करणे टाळणेच मी पसंत करीन; परंतु जर का तो गैरप्रकार घडल्याची शंका असूनदेखील समजा राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल वेगळा लागला असता आणि जर का मा.श्री पी.ए.संगम्मा विजयी झाले असते तर काय त्यांनी मा.श्री मुखर्जी यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली असती तर निकालापूर्वीच हा मुद्दा उठवावयास हवा होता... मला इथे एकच प्रश्न पडतो कि जी शंका मा.श्री संगम्मा व्यक्त करताहेत ती सत्य असो वा नसो, कारण मला निश्चित माहिती नसल्याने यासंदर्भी स्वत:चे मत व्यक्त करणे टाळणेच मी पसंत करीन; परंतु जर का तो गैरप्रकार घडल्याची शंका असूनदेखील समजा राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल वेगळा लागला असता आणि जर का मा.श्री पी.ए.संगम्मा विजयी झाले असते तर काय त्यांनी मा.श्री मुखर्जी यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली असती कदाचित नाहीच.. आणि जर नाही... तर असे उमेदवार जे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवत असतील ज्यांना स्वत:च्या विजयानंतर विरोधी उमेदवारांनी केलेला भ्रष्टाचारही चालतो, मात्र स्वत:च्या पराभवानंतर निवडणूकीत प्रचंड फरकाने विजेत्या व राष्ट्रपती या सर्वोच्च पद व मानाच्या व्यक्तीची... अहो व्यक्तीची जाऊ द्या... पण राष्ट्रपती या सर्वोच्च पदाची सुद्धा गरीमा लक्षात घेत नसतील, अशा उमेदवारांना त्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाची स्वप्ने पाहणेही एकीकडे जागतीक महासत्ता होऊ पाहणा-या देशाच्या भविष्यकालीन राजकीय वाटचालीच्या दृष्टीने चिँताजनक नाही का आणि जर का भारताचा राजकीय इतिहास असाच चालत राहिला तर... सर्वाधिक तरुणांच्या व जगात दुस-या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या भारत देशाला 2020-25 पर्यँत 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून समोर आलेल्या पाहण्याचे भारताचे माजी महामहिम राष्ट्रपती 'भारतरत्न' Dr.A.P.J.Abdul Kalam यांनी पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहून जाऊ नये...\nसाध्या ग्रामपंचायत निवडणूकीत जरासे काही घडले की मोठ-मोठे लेख छापून येतात पण भारताच्या सर्वोच्च पदासंदर्भात अशी घटना घडली तरी कूणाच्याही लेखनीतून हा विषय मांडला न गेल्याने मलाच आश्चर्य वाटले... इतरांप्रमाणेच \"लिहितील न दिग्गज मंडळी... आपल्याला काय आवश्यकता...\" या विचारात प्रतीक्षा करूनही आजवर कुणाच्याही लिखाणात सदर विषय आढळला नाही... आणि आता अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकितील वि���ेत्या व पराभूत उमेदवारांनी संपूर्ण जगासमोर घालून दिलेल्या उदाहरणानंतर मीच भारतात राष्ट्रपती या सर्वोच्च पदासंबंधी घडलेल्या सदर विषयावर लिहिण्याचं धाडस केलं...\nमी कुण्या पक्षाचा समर्थक वा विरोधक नाही वा कुण्या वृत्तपत्राचा संपादक वा पत्रकारही नाही; ना मी कूणी खुप मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे... खरं सांगायचं तर मी एक भारताचा तरूण नागरीक आहे. कदाचित माझे विचार कित्येकांना पटणार नाहीत पण माझ्या तरूण वाचक मित्रांना काय सत्य व योग्य आहे ते पटेल आणि आजच्या तरूण लेखकांची लेखनीच एक दिवस क्रांती घडवून आणेल यात शंका नाही.\nसरतेशेवटी यानंतर तरी सध्याच्या एकमेव 'जागतिक महासत्ता' असलेल्या अमेरीकेच्या राज्यकर्त्याँकडून भारताचे राजकीय नेते काहीतरी सकारात्मक धडा घेत भारताला 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टीने यशोशिखरावर नेण्यासाठी राजकिय फायद्याचा विचार न करता आवश्यक ते यथोचित राजकीय पाऊल उचलून भारताला विकासाच्या दिशेने नेत रहावे की जेणेकरून अवघ्या जगाचे भारत नेत्र दिपून घेईल...\n•अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न) आसाराम\nBlog17: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा\nBlog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/cataract-information-in-marathi/", "date_download": "2018-12-09T23:27:35Z", "digest": "sha1:5Y24PYRSXA3PIG2E7QRQPSQH2GNQAAOQ", "length": 19919, "nlines": 190, "source_domain": "healthmarathi.com", "title": "मोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Diseases Info मोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nमोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते.\nमोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो.\nआज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक प्रमुख कारण ठरत आहे. मोतीबिंदू या डोळ्यांच्या आजाराविषयी मराठीत माहिती, मोतीबिंदू म्हणजे काय, मोतीबिंदू कशामुळे होतो त्याची कारणे, मोतीबिंदूची लक्षणे, मोतीबिंदू उपचार जसे औषधे (medicine), शस्त्रक्रिया (Operation), शस्त्रक्रिया खर्च, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थमा घरगुती उपाय माहिती, मोतीबिंदू काळजी या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\nमोतीबिंदू होण्याची कारणे :\n• मोतीबिंदू हा विकार प्रामुख्याने उतारवयात जास्त प्रमाणात आढळतो. तर मधुमेहामुळे मोतीबिंदू हा तरुणपणी ही होऊ शकतो. काही बालकांमध्ये जन्मतःच मोतीबिंदूही असतो.\n• ‎सतत प्रखर प्रकाशात, सतत उन्हात काम करण्यामुळे,\n• ‎मधुमेह, हाय ब्लडप्रेशर सारख्या विकारामुळे,\n• ‎स्टिरॉईड, अँटी-बोयोटिक्स यासारख्या औषधांच्या दीर्घकालीन दुष्परिणामामुळे,\n• ‎धुम्रपान, दारू यांच्या व्यसनांमुळे,\n• ‎तसेच स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टीव्ही यांच्या अतिवापरामुळे अकाली मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले आहे.\n• मोतीबिंदूमध्ये नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. सर्व काही अस्पष्ठ दिसते.\n• ‎रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे, रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वर्तुळे दिसतात.\n• ‎प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश सहन होत नाही.\n• ‎वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double Vision).\n• ‎चष्म्याचा नंबर सारखा सारखा बदलत असतो.\nमोतीबिंदू होऊ नये म्हणून हे करा..\n• डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.\n• ‎डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.\n• ‎डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.\n• ‎उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.\n• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.\n• ‎टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डो���े मिटून शांत बसा.\n• ‎कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.\nऔषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही. मोतीबिंदूमध्ये डोळ्यांतील भिंग अपारदर्शक झाल्यामुळे नजर कमी होते. यावर उपाय म्हणून शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम भिंगरोपण करणे आवश्यक आहे.\nपूर्वी मोतीबिंदू काढून जाड भिंगाचा दिला जात होता. आता डोळ्यातील मोतीबिंदू काढल्यानंतर त्या जागेवर कृत्रिम भिंगरोपण केली जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.\nसाधी टाक्याची पध्दत –\nयात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी आता नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके जखम भरायला थोडे दिवस लागतात. ही पध्दत सरकारी रुग्णालयात जास्त प्रमाणात वापरली जाते.\nबिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया (surgery) –\nफेकोम्युलसिफिकेशन या आधुनिक उपचार पद्धतीने डोळ्याला भूल देऊन अथवा भूलेचे इंजेक्शन न देतासुद्धा ही शस्त्रक्रिया केली जाते.\nयामध्ये छेद फक्त 3-5 मि.मी.चा असतो. या आधुनिक तंत्राने मोतीबिंदू लहान छेदातून काढतात व त्या ठिकाणी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते.\nह्या पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.\n• दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत शस्त्रक्रिया पूर्ण होते.\n• ‎या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत.\n• ‎यात सूक्ष्म छेद असल्यामुळे आणि टाके नसल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता कमी असते. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. तसेच शस्त्रक्रियेनंतर डोळा लाल होणं, डोळ्यातून पाणी येण्याचं प्रमाण खूप कमी असते.\n• ‎शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला लगेच घरी जाता येते. या शस्त्रक्रियेनंतर दूरच्या नंबरचा चष्मा लागण्याचे प्रमाण ही ‌अतिशय कमी आहे.\n• ‎शस्त्रक्रियेनंतर सुमारे 98% लोकांना पूर्णपणे दृष्टीलाभ होतो. त्यामुळे ही पद्धत जास्त प्रमाणात आज अनेक हॉस्पिटलमध्ये वापरली जाते.\nखालील डोळ्यांच्या आजारांविषयीही माहिती जाणून घ्या..\n• काचबिंदू ह्या कायमची दृष्टी जाणाऱ्या गंभीर आजाराची मराठीत माहिती\n• डोळे लाल होण्याची कारणे\n• मधुमेह आणि डोळ्यांची काळजी\n• डोळ्यांची काळजी कशी घ्यावी\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nNext articleऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nडोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nयकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहार (Healthy Liver)\nरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nनिपाह रोगाची मराठीत माहिती (Nipah virus in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-thousands-quintal-tur-remaining-8195", "date_download": "2018-12-10T00:34:23Z", "digest": "sha1:P4DXBAIZNXJZCHGQH2WU7UTWWH4CSXAM", "length": 19071, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Thousands of quintal tur is remaining | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाडेअकरा हजारांवर शेतकऱ्यांची तूर पडून\nसाडेअकरा हजारांवर शेतकऱ्यांची तूर पडून\nसोमवार, 14 मे 2018\nचिखली, जि. बुलडाणा ः शासनाने आता तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंत मुदत दिलेली आहे. तालुक्‍यात तूर विक्रीसाठी जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आजवर या यादीतील केवळ ३ हजार ३०० शेतकऱ्यांचे मोजमाप झाल्याचे कळते. आता उर्वरित साडेअकरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुरीचे करायचे काय हा मोठा प्रश्‍न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने या खरेदी केंद्रांना गतीमान करून आणि मुदतवाढ देऊन सर्व शेतकऱ्यांची तूर मोजून घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.\nचिखली, जि. बुलडाणा ः शासनाने आता तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंत मुदत दिलेली आहे. तालुक्‍यात तूर विक्रीसाठी जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आजवर या यादीतील केवळ ३ हजार ३०० शेतकऱ्यांचे मोजमाप झाल्याचे कळते. आता उर्वरित साडेअकरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुरीचे करायचे काय हा मोठा प्रश्‍न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने या खरेदी केंद्रांना गतीमान करून आणि मुदतवाढ देऊन सर्व शेतकऱ्यांची तूर मोजून घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.\nकेंद्र सरकारच्या तूर आयात करण्याच्या निर्णयाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टांनी पिकविलेल्या तुरीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने राज्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून शासकीय तूर खरेदी केंद्र नाफेडमार्फत सुरू केल्याचा गवगवा केला आहे. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांचे होत असलेले हाल पाहण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नसल्याचे दिसून येत आहे. कधी बारदाना नसल्याचे कारणाने, तर कधी माल साठविण्यासाठी गोडाऊनला जागा नसल्याच्या कारणाने खरेदी बऱ्याच काळासाठी बंदच राहते.\nगेल्या तीन-चार वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत गेल्यानंतर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर केंद्र शासनाने विदेशातून मोठ्या प्रमाणात तूर डाळ आयात केली. या आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनानुसार मोठ्या प्रमाणात डाळवाणाची लागवड करून उत्पन्नही चांगलेच घेतले. मात्र गेल्या दोन वर्षापासून तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले आणि शेतकऱ्यांनी वर्षभर राब-राब राबून पिकविलेल्या तुरीचा खर्चही भरून निघेनासा झाला.\nशेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर शासनाने गेल्या वर्षांपासून नाफेडमार्फत हमीभावाने (बोनससह) शासकीय तूर खरेदी केंद्रे मोठा गाजावाजा करून सुरू केली. मात्र या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे.\nगेल्या दोन दिवसांपूर्वी चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी प्रकल्पावरील शासकीय तूर खरेदी केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला होता. आता शनिवार (ता. १२) पासून गोडाऊन उपलब्ध नसल्याच्या कारणाने खरेदी बंद राहणार असल्याची सूचना या केंद्रावर शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेली आहे.\nसोबतच या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासारखी मुलभूत सुविधादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावरील या केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शासनाने तूर खरेदीसाठी येत्या १५ मे पर्यंतचीच मुदत दिलेली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरामध्ये तूर तशीच पडून असल्याने या तुरीचे करायचे काय हा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने एकतर आता या तूर खरेदीची मुदत वाढवून देऊन सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी बारदाना, गोडाऊन आणि पुरेसे मनुष्यबळ याची व्यवस्था करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे.\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...\nमराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच...\nकमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...\nहमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...\nपुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...\nहजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...\nपाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...\nबोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nनांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...\nकृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...\nखानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-slump-poultry-expected-stay-till-diwali-11936?tid=121", "date_download": "2018-12-10T00:33:56Z", "digest": "sha1:EXBBX3FNI3EZC4CT3CGOCKMAQUNSTL7W", "length": 16758, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The slump of poultry is expected to stay till Diwali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोल्ट्रीतील मंदीचे सावट दिवाळीपर्यंत राहण्याचा अंदाज\nपोल्ट्रीतील मंदीचे सावट दिवाळीपर्यंत राहण्याचा अंदाज\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nनागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर कोंबडी आणि अंडी मार्केटमध्ये मंदीचे सावट असून, दिवाळीपर्यंत ही मंदी कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्‍त केला जात आहे. सध्या स्थानिक मागणी घटल्याने देशांतर्गत उपलब्ध बाजारपेठांवर पोल्ट्री व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित केले आहे.\nनागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर कोंबडी आणि अंडी मार्केटमध्ये मंदीचे सावट असून, दिवाळीपर्यंत ही मंदी कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्‍त केला जात आहे. सध्या स्थानिक मागणी घटल्याने देशांतर्गत उपलब्ध बाजारपेठांवर पोल्ट्री व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित केले आहे.\nश्रावण त्यानंतर गणपती, दुर्गा, दिवाळी असे हिंदूचे सण येतात. या कालावधीत बहुतांश कुटुंबीय मांसाहार वर्ज्य करतात. त्याचा परिणम ब्रॉयलर आणि अंडी बाजारावर थेट होतो. सध्या किरकोळ बाजारात चिकन १४० रुपये किलो आहे. बकरीच्या मटनाचे दर मात्र ४५० रुपये किलोवर स्थिर असल्याचे मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांनी सांगितले. ब्रॉयलरला राज्यात ३० टक्क्यांनी मागणी घटली आहे. सण उत्वसवांपूर्वी सरासरी ६८ ते ६९ रुपये सरासरीचा दर असलेल्या ब्रॉयलरचे दर ६५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीचे दर वेगवेगळे असतात. राज्याच्या ��ागणीचा ट्रेंड ठरलेला आहे. महाराष्ट्रात ब्रॉयलरला इतरवेळीदेखील मागणी कमीच राहते. परंतू सण-उत्सवाच्या काळात ती अधिकच घटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रॉयलरला सध्या मध्य प्रदेशातून वाढती मागणी असल्याने त्या ठिकाणी राज्यातून सप्लाय केला जात आहे.\nअंड्यांच्या दरात मोठी घसरण\nराज्यात अंड्यांनादेखील मागणी घटली आहे. अंड्याचे दर सद्यस्थितीत ३१५ ते ३२० रुपये शेकडा प्रमाणे आहेत. याउलट शेकडा ३३० रुपये उत्पादन खर्च आहे. परिणामी यातून फारसे उत्पन्न आजच्या घडीला होत नसल्याचे रवींद्र मेटकर सांगतात.\nबहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांकडे स्वतःची फिडमील असल्याने त्यावरील खर्चाच्या बचतीमधून तोटा कमी करणे शक्‍य होते. सण- उत्सवापूर्वी ४५० रुपये शेकड्यापर्यंत अंड्याचे दर पोचल्याची माहिती मेटकर यांनी दिली. सध्या अंड्यांना देशाची राजधानी दिल्लीतून जास्त मागणी असून झाशी, भोपाल, इंदूर या भागातही पुरवठा वाढल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती पोल्ट्री व्यवसायाचे मोठे हब असून या ठिकाणी ८ लाख कोंबड्यापांसून रोज अंड्यांचे उत्पादन होते. सरासरी ९० टक्‍के अंडी मिळतात.\nधार्मिक दिवाळी चिकन महाराष्ट्र maharashtra मध्य प्रदेश madhya pradesh उत्पन्न तोटा दिल्ली अमरावती व्यवसाय profession\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nवायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोया��ीन, हळद, साखर व गवार बी यांचे...\nवाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार...\nसाखरेचा कल घसरताया सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद, साखर व गवार बी...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/sport4/", "date_download": "2018-12-10T00:54:58Z", "digest": "sha1:WGGAUQ34LAJP7BCYAMN65BSY5VCIIXX4", "length": 6276, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "sport4 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\nनवजात बाळाची काळजी कशी घ्यावी मराठीत माहिती (Baby care in Marathi)\nहिपॅटायटीस आजाराची मराठीत माहिती (Hepatitis in Marathi)\nगरोदरपणातील स्मार्ट टिप्स मराठीत माहिती (Pregnancy care tips in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ganesh-festival-2017-mumbai-ganesh-festival-68372", "date_download": "2018-12-10T00:40:30Z", "digest": "sha1:KS3ZOP5TN34SVTVI3NXV62BYOQZFHMTY", "length": 11613, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 mumbai ganesh festival ....आणि बाल गणेशाचे आगमन मुंबईत होतेय लोकल ट्रेनने | eSakal", "raw_content": "\n....आणि बाल गणेशाचे आगमन मुंबईत होतेय लोकल ट्रेनने\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nगणरायाचे 'झुकझुक' आगीनगाडीतून आगमन\nमुंबादेवी : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला काल (गुरुवारी) रात्रीच गणरायाच्या आगमनासाठी सर्वच मुंबईकर सज्ज झाले. सर्वच भक्त बाप्पांना घरी आणण्यासाठी आपापल्या इच्छेने कोणी ट्रक - टेम्पो, तर कोणी रथातून आगमनाची तयारी करतात. अनेकांनी लोकल ट्रेनने बाप्पांना घरी आणले.\nचतुर्थीला श्री गणेशाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा. गणपती बाप्पांना आपल्या घरी लवकरात लवकर न्यायच्या एका अनामिक आणि आनंददायी ओढीने उमरखाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या यांचा बाल गणेशा प्रतिवर्षीप्रमाणे य���ही वर्षी गुरू तेगबहादूर (GTB) नगर येथील गणेश चित्र शाळेतून लोकल ट्रेनचा प्रवास करीत कृष्णकाली यांच्या घरी आगमनस्थ होत विराजमान झाला. गणेशभक्त आपला जास्वंद फुलावर आसनस्थ बाल गणेशा लोकल ट्रेनने घरी नेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nपोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे\nउत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक\nशिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी\nखासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)\nध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ��रू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/why-earth-slowing-down-what-are-reasons-2264", "date_download": "2018-12-09T23:22:01Z", "digest": "sha1:GMTSUKQLWVQNT4XOQ3FZF7A4F6JTJZQM", "length": 8208, "nlines": 46, "source_domain": "www.bobhata.com", "title": "सावधान, पृथ्वीची गती कमी होतेय!! याचे परिणाम काय होतील जाणून घ्या!", "raw_content": "\nसावधान, पृथ्वीची गती कमी होतेय याचे परिणाम काय होतील जाणून घ्या\nराव, पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यानुसार दिवस उगवतो आणि रात्र होते. दिवसाची वेळ आणि रात्रीची वेळ ही ठरलेली असते हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे. पण समजा जर पृथ्वीची गती कमी झाली, तर काय होईल दिवस मोठा होईल ना राव. आणि सध्या तेच होतंय. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती हळू हळू कमी होत आहे. याचं कारण काय दिवस मोठा होईल ना राव. आणि सध्या तेच होतंय. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती हळू हळू कमी होत आहे. याचं कारण काय की फक्त ही पोकळ माहिती आहे की फक्त ही पोकळ माहिती आहे \nमंडळी, वैज्ञानिकांना पृथ्वीची गती कमी होत असल्याबद्दल फार पूर्वीच समजलं होतं. पूर्वी याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे याबद्दल सखोल माहिती मिळाली आहे.\nतर त्याचं असं, शास्त्रज्ञांनी इतिहासात होऊन गेलेल्या ग्राहणांचा अभ्यास केला. ग्रहणाची वेळ आणि त्याची जागा व दिवसाचे एकूण तास मोजण्यात आले. त्यानुसार अशी माहिती मिळाली की पृथ्वीची गती फार पूर्वीपासून कमी-जास्त होत आलेली आहे. पण हे बदल एवढ्या सूक्ष्मपणे घडतात की याचा अंदाज आपल्याला येत नाही.\nतुम्हाला तर माहितीच असेल पृथ्वी अनेक थरांनी बनली आहे. त्यातलाच एक थर आहे ‘आउटर कोर’. हा थर लोह आणि निकेलने बनलेला आहे. या भागात होणाऱ्या हालचालीत अडथळा आला की पृथ्वीच्या गतीवर परिणाम होतो. याला सगळ्यात जास्त जबाबदार आहे आपल्या अनेकांचा लाडका ‘चंद्र’.\nचंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा चांगलाच फटका पृथ्वीला बसतो. चंद्रामुळे भरती आहोटी येतात हे तर आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात शिकवलेलं आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन चंद्र हा पृथ्वीच्या गतीवर परिणाम करत असतो. पृथ्वीचा जो भाग चंद्राला सामोरा जातो त्या भागावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम जास्त होती. पृथ्वीचा हा भाग अतिसूक्ष्म स्तरावर खेचला जातो. याला “टायडल ब्लजेस” म्हणतात. चंद्राचा आकार आणि गती पृथ्वीपेक्षा खूप कमी (पृथ्वीव���चे ६५५.७२ तास म्हणजे चंद्रावरचा एक दिवस) असल्यामुळे त्याचा फार परिणाम होत नाही. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर जो दबाव निर्माण होतो त्यामुळे पृथ्वीची गती कमी होत आहे असं संशोधन सांगतं.\nचंद्राला संपूर्णपणे दोष देणं चुकीचं आहे राव. कारण आपल्या सौर मंडळात असे अनेक घटक आहेत ज्यांचा पृथ्वीच्या कक्षेवर परिणाम होतो. शास्त्रज्ञ विविध साधनं आणि भौगोलिक विश्लेशणांच्या आधारे पृथ्वीची गती मागील शेकडो वर्षात किती कमी होत गेली आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होईल याचा शोध घेत आहेत.\nखरं तर घाबरण्याचं कारण नाही. पृथ्वीची गती कमी होऊन फरक जाणवण्या इतके दिवसाचे तास वाढायला अजून फार वर्ष आहेत. तो पर्यंत आपल्या अनेक पिढ्या गेलेल्या असतील.\nसूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ \nजगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल \nकाय असते हे लॅंड आर्ट - अर्थ आर्ट \nशनिवार स्पेशल : पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का \nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_4871.html", "date_download": "2018-12-10T00:15:29Z", "digest": "sha1:QHZMTWLJLVIBZ7455ZI73MCK45RZWV6X", "length": 3458, "nlines": 37, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): मिठाई फुकट, वाटतं? - किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n - किस्से आणि कोट्या\nएकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का \n‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ’ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा म्हणजे मिठाई फुकट , वाटतं म्हणजे मिठाई फुकट , वाटतं \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-marathi-website-farmers-strike-agriculture-maharashtra-59456", "date_download": "2018-12-10T00:53:38Z", "digest": "sha1:JU4NOUOB45EWX7VFHVAEM5VK4VSVIF5L", "length": 20650, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Farmers strike Agriculture in Maharashtra तारुण्याचे निखारे (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nशेतीत काही नीट पिकत नाही, पिकले तर विकले जात नाही, विकले तर भाव मिळत नाही, भाव मिळाला तरी त्यात संसाराचा गाडा ओढण्याइतके उत्पन्न मिळत नाही, हे बहुतांश शेतकरी कुटुंबांतील वास्तव आहे.\nशेतीत काही नीट पिकत नाही, पिकले तर विकले जात नाही, विकले तर भाव मिळत नाही, भाव मिळाला तरी त्यात संसाराचा गाडा ओढण्याइतके उत्पन्न मिळत नाही, हे बहुतांश शेतकरी कुटुंबांतील वास्तव आहे.\nभारत हा आता तरुणाईचा देश असल्याचा गौरव विविध व्यासपीठांवरून केला जातो. हा डंका पिटण्याचा कोण अभिमान आपल्या धोरणकर्त्यांना वाटतो. 2011 च्या पाहणीनुसार 35 वर्षांखालील तरुणांचे लोकसंख्येतील प्रमाण तब्बल 66 टक्के असून त्यापैकी 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षांखालील आहे. सन 2020 पर्यंत भारत जगातील सर्वांत तरुण देश बनलेला असेल आणि तेव्हा भारतीयांचे सरासरी वय असेल 29 वर्षे. महाराष्ट्रातही असेच चित्र आहे. राज्यात काम करण्यायोग्य (पात्र की अपात्र हा वेगळा विषय) 20 ते 50 वयोगटातील तरुणांची संख्या 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. भारत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र असा तारुण्यात येत असताना अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांचा गुंता वाढतो आहे आणि त्याकडे सगळ्याच पातळ्यांवर कानाडोळा केला जातो आहे. तरुणाईच्या या शस्त्राची दुसऱ्या बाजूची धार आजमावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नाही. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणारे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र���तील सधन मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात केलेले सर्वेक्षण महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आणि वाळूत माना खूपसून बसलेल्या साऱ्या शहामृगांना गदगदा हलविणारे ठरावे. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न किती गंभीर बनला आहे, याचे भयावह चित्र या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. हा प्रश्‍न गेली काही वर्षे चर्चिला जातो आहे, मात्र त्याला आकडेवारीचा आधार नव्हता. सामाजिक, आर्थिक वास्तव तपासून पाहणाऱ्या राष्ट्रीय नमुना पाहणीतही (एनएसएस) याकडे कधी लक्ष वेधले गेले नाही. कुलकर्णी यांनी या गंभीर विषयाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल.\nशेतीत काही नीट पिकत नाही, पिकले तर विकले जात नाही, विकले तर भाव मिळत नाही, भाव मिळाला तरी त्यात संसाराचा गाडा ओढण्याइतके उत्पन्न मिळत नाही हे बहुतांश शेतकरी कुटुंबांतील वास्तव आहे. अशा कुटुंबांतील मुलांचे शिक्षण आणि नोकरी, व्यवसायासाठी आवश्‍यक असलेले कौशल्य याची गेल्या दोनेक दशकांत प्रचंड हेळसांड झाली आहे. महानगरे, शहरे झपाट्याने बदलत असताना ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा झपाट्याने घसरत गेला. मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्‍यक असलेले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्‍वास देण्यात हे शिक्षण पार कूचकामी ठरले. त्यामुळे कर्जाच्या बळावर इंजिनिअरिंग करून शहराच्या आसऱ्याला आलेल्या बहुतांश तरुणांना 10-12 हजार पगारावर राबावे लागते आहे. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहती बंद पडल्यात जमा आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिककडे धाव घेणे एवढाच पर्याय शिल्लक उरतो. ग्रामीण भागातील लोंढ्यामुळे ही शहरे सुजली. जे गावात मागे राहिले त्यांची अक्षरशः दुर्गती झाली. शेतातून काही मिळत नाही, त्यामुळे शेतात काम करायची इच्छा नाही. दुसरीकडे टीव्ही, मोबाईलमधून आलेल्या झगमगीत विश्‍वाची लागलेली आस अस्वस्थ करते आहे. रोजगाराअभावी लग्नाचे वय उलटून चालले तरी कोणी जोडीदार मिळत नाही. कर्जबाजारी झालेला बाप पोराची अवस्था पाहून हवालदिल होतो आहे. शेतकऱ्याच्या मुलीही शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायला तयार नाहीत. त्यांनी शेतीवर अवलंबून असलेल्या बापाचे हाल आणि त्यातून झालेली स्वतःची परवड सोसलेली असते. त्यामुळे त्यांना या खातेऱ्यातून बाहेर पडावेसे वा���ले, तर त्यात चुकीचे काही नाही. असे सारे अस्वस्थतेचे दशावतार ग्रामीण महाराष्ट्राला वेढून बसले आहेत आणि त्याची मगरमिठी दिवसेंदिवस अधिकच आवळत चालली आहे.\nमहाष्ट्रातील मराठा मोर्चे, गुजरातमधले पाटीदार समाजाचे आंदोलन, हरियानातील जाटांचा उद्रेक आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रापासून सुरू झालेला शेतकरी आंदोलनांचा एल्गार हा 'नाही रे' वर्गाच्या नाकारलेपणातून आलेल्या प्रचंड अस्वस्थतेचा हुंकार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे नव्या आर्थिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शेतकरी नवशूद्र ठरला आहे. हाताला काम आणि घरात मायेचा, प्रेमाचा ओलावा नसलेली ग्रामीण महाराष्ट्रातील ही तरुणांची फौज काय करू शकेल, याचा अंदाज बांधणे कठीण नाही. त्यासाठी जाणत्यांना, धोरणकर्त्यांना आपल्या डोळ्यावर आलेली कातडी थोडी मागे ओढावी लागेल. शेतीमालाला उचित भाव देण्याच्या व्यवस्थेची उभारणी; गाव, तालुका स्तरावर कृषिपूरक आणि प्रक्रिया उद्योगांना चालना; त्यासाठी कौशल्य विकास, भांडवल पुरवठ्याकडे लक्ष द्यायला हवे. शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणे हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरावा. त्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांत पैसा आला पाहिजे. हातांना काम आणि खिशात चार पैसे आल्याशिवाय ग्रामीण तरुणांची आयुष्ये सुस्थिर होणार नाहीत. हे झाले दीर्घकालीन उपाय. गावपातळीवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन या समस्येवर तात्कालिक तोडगे काढले पाहिजेत. असे झाले नाही तर येत्या दशकभरात हे तारुण्याचे निखारे साऱ्या देशालाच चटके देतील, हे नक्की\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86.php", "date_download": "2018-12-10T00:06:40Z", "digest": "sha1:UM5ZCFWYKAJHZWZCJ46RSO4WKGDOG4IH", "length": 88152, "nlines": 1207, "source_domain": "tarunbharat.org", "title": "पर्यावरणाचा र्‍हास आणि आपली जबाबदारी… | Tarun Bharat", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश\nदेश हा एका संवैधानिक प्रक्रियेने चालत असतो. अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण कार्य हा कोट्यवधी देशवासीयांच्या...\nकपिल मिश्रा, आपचा बंडखोर आमदार\nअरविंद केजरीवाल यांच्यावर तिखट फेकणार्‍या आरोपीने न्यायालयात बयाण दिले आहे की, त्याला आपच्या नेत्यांनीच असे...\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nमानवी जीवनाची किंमत : इंग्लिस इष्टाईल\n‘मन’ : पुलं नावाचं\nविचलित होण्यासाठीच आहे आपला जन्म\nकागदी नोटांचे महत्त्व ज्यांनी (न) जाणले\nAll ��र्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nदिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली\nराष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nराहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे ‘पेडन्यूज’\nवर्षभरात २३२ अतिरेक्यांचा खातमा\nप्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम\nपुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज\nनितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत\nपाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यात कपात होणार\nमिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज\nएक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार\nकाँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये\n९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस\nराममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nभूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र\nसर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस\nसीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nराहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही\nधर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख\nसी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७��� व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nज���जुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन\nअमेरिकेने गोठवला पाकचा ३०० कोटी डॉलर्सचा निधी\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n‘ओपेक’मधून बाहेर पडणार कतार\nकरतारपूर कॉरिडॉरचा पाकमध्येही शिलान्यास\nकरतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\nअंदाज निवडणुकांचे- एक आयटेम\nकाँग्रेसची अडचण वाढवणारा मिशेल\nब्राह्मण आणि इतर समाज\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\n►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\n►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…\nघुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\n►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…\nतेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला\n►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…\nभारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो\n►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे\n►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…\nभाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’\n►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालां��्या…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51\nHome » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » पर्यावरणाचा र्‍हास आणि आपली जबाबदारी…\nपर्यावरणाचा र्‍हास आणि आपली जबाबदारी…\n॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |\nगेल्या शंभर वर्षांत पडला नव्हता एवढा पाऊस पडल्याने, अर्थात आभाळ फाटल्याने केरळात जलप्रलयच झाला होता. कलियुगाचा अस्तच जलप्रलयाने होणार आहे असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे टिंगलटवाळी करत. पण, जलप्रलय काय असतो, याची झलक श्रीनगर, मुंबई, चेन्नई आणि केरळने पाहिली आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्गाशी खेळ करणे थांबवावे अन् स्वत:चे आयुष्य सुरक्षित करवून घ्यावे, हे आपल्याच हाती आहे\nआधी मुंबई, मग श्रीनगर आणि चेन्नईत, नुकताच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणात पाण्याने हाहाकार माजला होता. केरळमध्ये जे काही घडले ते तर गेल्या शंभर वर्षांत घडले नव्हते केरळवरून जर आम्ही धडा घेतला नाही, तर ईश्‍वरही आम्हाला माफ करणार नाही. केरळात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मनुष्यहानी तर कधीच भरून निघणार नाही, हे शाश्‍वत सत्य आहे. पण, वित्तहानी भरून काढण्यासाठी आणि केरळला पूर्वपदावर आणण्यासाठी आम्हाला पुढली अनेक वर्षे प्रयत्न करावे लागणार आहेत.\nयंदा तर नागपुरातही एकाच पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. आधी घडलेल्या घटनांवरून काहीच धडा न घेतल्याने आणि स्वत:च्या स्वार्थासाठी आपण निसर्गाशीही खेळ करीत असल्याने स्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. निसर्गाशी चालविलेला खेळ किती महा���ात पडू शकतो, याची चुणूक निसर्गाने दाखवून दिली आहे. नैसर्गिक आपदा का येतात, याचा अभ्यास झाला, कारणं शोधली गेली, उपाययोजनाही तयार करण्यात आल्या. परंतु, अंमलबजावणीत स्वार्थी लोकांनी नेहमीच खोडा घातला आहे. समुद्राच्या काठी भराव घालून तिथे टोलेजंग इमारती उभारून भरपूर पैसा कमावणार्‍यांना कसलीच चिंता असल्याचे दिसत नाही. एक दिवस आपणही या पुरात वाहून जाऊ, याचा तरी या लोकांनी विचार करायला हवा की नको चेन्नई आणि संपूर्ण तामिळनाडूत, केरळात ज्या प्रकारे पाऊस पडला होता आणि पाणी साचून जी प्राण आणि वित्तहानी झाली होती, त्याला आम्ही आणि आमचा स्वार्थीपणा व बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे.\nअजूनही वेळ गेलेली नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम्) यांसारख्या महानगरांमध्ये आता नव्या वस्त्या होऊ नयेत, सरकारनेही परवानगी देऊ नये. या शहरांमध्ये नवे उद्योग आणणेही थांबवावे. अन्य शहरांमधून आणि अन्य राज्यांमधून लोकांचे जे लोंढे येतात तेही रोखायला हवे. असे केले नाही तर भविष्यात ही शहरं पाण्यात बुडतील आणि मोठा अनर्थ होईल.\nगेल्या शंभर वर्षांत पडला नव्हता, एवढा पाऊस पडल्याने, अर्थात आभाळ फाटल्याने केरळात जलप्रलयच झाला होता. कलियुगाचा अस्तच जलप्रलयाने होणार आहे असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे टिंगलटवाळी करत. पण, जलप्रलय काय असतो, याची झलक श्रीनगर, मुंबई, चेन्नई आणि केरळने पाहिली आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्गाशी खेळ करणे थांबवावे अन् स्वत:चे आयुष्य सुरक्षित करवून घ्यावे, हे आपल्याच हाती आहे\nकेरळातील जनजीवन जलप्रलयाने संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. घराघरांत पाणी घुसले होते. रस्ते जलमय झाले होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक तास लोक एकाच ठिकाणी कैद झाले होते जणू. शेकडो लोक मरण पावले होते. चेन्नईतही काही वर्षांपूर्वी असेच घडले होते. एरवी वेगवान पळणार्‍या या महानगरातील जनजीवन ठप्प झाले होते. ‘हाहाकार’ असेच त्या परिस्थितीचे वर्णन करावे लागेल. शंभर वर्षांत पडला नव्हता एवढा जबरदस्त पाऊस आणि शंभर वर्षांत कधीही नव्हते एवढे ढिले प्रशासन या कोंडीत चेन्नईतील जनजीवन सापडले होते. हवामान खात्याने आधीच सरकारला संभाव्य अतिवृष्टीबाबत सावध केले होते. अठरा दिवसांपूर्वी एका मोठ्या पावसाने आपली च��णूक दाखवून सुमारे ८० लोकांचे प्राण घेतले होते. मात्र, ‘बेफिकिरी तुझे नाव जयललिता सरकार’ अशी तामिळनाडू सरकारची त्यावेळची अवस्था होती. चेन्नईच कशाला, आजवर अलीकडे देशात अतिवृष्टीमुळे जी संकटे मुंबई, उत्तराखंडमध्ये केदारनाथ आणि केरळ इथे आली त्या सर्व प्रसंगांत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गलथान कारभारच कारणीभूत होता. उत्तराखंडमधील तत्कालीन काँग्रेस सरकारला कल्पना असून आणि हवामान खात्याने आधी सूचना देऊनही त्यांनी काहीच केले नव्हते. तोच कित्ता जयललिता सरकारने गिरविला होता यंदाच्या मोसमात केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही प्रचंड पाऊस झाला, गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आणि तेथील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला. याला जबाबदार कोण यंदाच्या मोसमात केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही प्रचंड पाऊस झाला, गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आणि तेथील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला. याला जबाबदार कोण आपणच की प्रत्येक वेळी शासन-प्रशासनाला जबाबदार धरून कसे चालेल आपणही काही उपाय करायला नकोत का आपणही काही उपाय करायला नकोत का काही शिस्त पाळायला नको का\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या पक्षाच्या नेतृत्वाने विकासाचे पाश्‍चात्त्यांचे मॉडेल जसेच्या तसे नक्कल करून स्वीकारले. भारतीय जनजीवन आणि परिस्थितीचा संदर्भ घेऊन विकासाची दिशा ठेवली असती, तर कदाचित अशा प्रकारचे मरणाचे संकट आणणारे प्रसंग वारंवार आले नसते. शेती हा केंद्रबिंदू आणि ग्रामीण जनजीवनाचा विकास हे धोरण भारतात प्रारंभापासून ठेवले गेलेच नाही. पाश्‍चात्त्यांची नक्कल करत उद्योगप्रवण चकचकीत विकासाला महत्त्व दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून खेड्यातून मोठ्या संख्येने मंडळी शहराकडे रोजगारासाठी निघाली. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या महानगरांचे स्वरूप वरचेवर बकाल, अनिर्बंध होत गेले आहे. माणसे वाढली की व्यवसाय वाढतात. गती वाढते. मात्र, या गतीला जर नीतीची जोड नसेल तर ही गती अपघात घडविल्याशिवाय राहात नाही आकाशाकडे वाढणारी प्रचंड बांधकामे, सगळे नियम तोडून वाढणार्‍या वसाहती हे या सर्व महानगरांचे चित्र आहे. या वाढीमध्ये सगळा विवेक गुंडाळून ठेवून शॉर्टकटने प्रचंड पैसा कमावणारी एक साखळी सर्व ठिकाणी तयार झाली आहे. रियल इस्टेटमध्ये गुंडगिरीच्या आधारे प्रचंड काळा पैसा कमावणारे भूमाफिया, सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकामे करणारे बिल्डर्स, अतिक्रमणे करणारे धनदांडगे, निकृष्ट काम करणारे कंत्राटदार या सगळ्या राक्षसांना बाळगून, गोंजारून आपले राजकारण पुढे नेणारे राजकारणी यांनी ही सगळी महानगरे विनाशाच्या टोकावर नेवून ठेवली आहेत.\nशहरात जसजशी लोकसंख्या वाढू लागली आणि राहण्यासाठी घरांची गरज पडू लागली तेव्हा शहरात इंच न् इंच लढवत नाले, नद्या, मोकळ्या जागा, जेथे शक्य असेल तेथे दांडगाईने बांधकामे करण्याचा सपाटा लावला गेला. पाणी वाहून जाण्याची नैसर्गिक वाट सर्रास अडवून त्यावर टोलेजंग गगनचुंबी इमारती उभ्या करण्यात आल्या. बांधकामातला कचरा, मलबा नद्यांमध्ये बेमुर्वतखोरपणे आणून टाकणे सर्रास सुरू झाले. नेहमीपेक्षा थोडा जरी पाऊस जास्त झाला, तरी शहरांच्या नाकातोंडात पाणी जाईल याची जणू व्यवस्थाच या लोकांनी करून ठेवली. महानगरपालिकांसारख्या संस्था या लोकोपयोगी कामे करण्यापेक्षा अव्यवस्था निर्माण करून काही लोकांनी निर्माण केलेल्या अनियमितता नियमित करण्यासाठीच्या व्यवस्था बनल्या आहेत की काय, असे वाटावे एवढी परिस्थिती हाताबाहेर गेल्याची भीती वाटते आहे. केरळातील महाप्रलयाला जेवढी अतिवृष्टी कारणीभूत होती, त्यापेक्षा जास्त या अव्यवस्था आणि गैरव्यवहार कारणीभूत होता. दहा वर्षांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारचा महाप्रलय अनुभवला होता. त्यानंतर डॉ. माधवराव चितळे समिती नेमून सत्यशोधन करण्यात आले होते. माधवराव चितळे समितीने आपल्या अहवालात, मुंबईसारख्या शहरांचा विचार करताना केवळ पूर्वी असलेले बेटवजा शहर इतकाच विचार न करता वाढत गेलेले, विस्तारलेले शहर असा विचार केला पाहिजे, हे सांगत मुंबईत भविष्यात अशा प्रकारचे संकट पुन्हा येणार नाही यासाठी काय केले पाहिजे, याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कोणत्याही अनुभवाने शहाणे न होता वेड पांघरून पेडगावला जात आजचा दिवस उद्यावर ढकलण्याची सरकारी रीत अवलंबिल्यामुळे पुन्हा संकट येणारच नाही, याची शाश्‍वती देता येत नाही.\nआपात्कालीन व्यवस्थापनाचा विचार करताना भारतासारख्या देशात केवळ जिथे आपत्ती आली तेवढाच विचार करून चालत नसते. या खंडप्राय देशात तशाच प्रकारचे संकट आणखी काही ठिकाणी आ वासून तयारच असते. संधी निर्माण होताच या स���कटाचा डंख मानवतेला बसतो. प्रचंड जीवितहानी, वित्तहानी होते. पुन्हा चौकशांचे फार्स होतात. आरोप-प्रत्यारोप होतच राहतात. त्यातून शिकत कुणीही नाही.\nमुंबईवर जलप्रलयाचे संकट आल्यानंतर दहा वर्षांत अन्य आणखी कुठे कुठे अशा प्रकारचे संकट येऊ शकते, ते येऊ नये आणि आले तर त्याला कसे तोंड द्यायचे, याचा विचार आपात्कालीन व्यवस्थापनासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेने करायला हवा होता. इतके मोठे संकट आल्यानंतरही चेन्नईतील राज्य सरकार लोकांच्या जीवनमरणापेक्षा राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या विषयात राजकीय फायदा कसा घ्यायचा, या विचारात गढले होतेे केरळमध्येही हेच घडले. पूर ओसरल्यानंतर राज्यातील सगळ्या व्यवस्था पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य देण्याऐवजी केरळचे मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेत निघून गेले होते.\nआपल्याकडे संकटात सापडलेल्यांना अडवून धंदा करणारे आपले उखळ पांढरे करून घेणार नाहीत, याची काळजी घेतली गेली पाहिजे होती, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. जनजीवन लवकरात लवकर कसे पूर्ववत् करता येईल, याचे नियोजन केले गेलेच नाही. पुन्हा केरळ वा चेन्नईतच नव्हे, तर देशातील मुख्य शहरात अशा प्रकारचे संकट न येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, याचा अभ्यास करून तशा उपाययोजना तातडीने केल्या गेल्या पाहिजेत.\nगेल्या आठवड्यात पुण्यात आणि नागपुरात कालवे फुटून हाहाकार माजला होता. याला जबाबदार तर आपली यंत्रणाच आहे. अशी कुचकामी यंत्रणा दुरुस्त करावी लागणार आहे. पाणी आले आणि वाहून गेले, आमच्या हाती फक्त नुकसानच लागले, असे होऊ नये. या अनुभवातून अनेक गोष्टी शिकून अशा प्रकारचे संकट पुन्हा देशात कुठेही येणार नाही, यासाठी आतापासूनच कृती-कार्यक्रम आखला गेला पाहिजे. गतकाळात घडलेल्या घटनांवरून बोध घेत पुढली वाटचाल केली तरच भवितव्य सुरक्षित आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही, हे ठणकावून सांगितले गेले तरच शहरांचे अन् देशाचेही भविष्य सुरक्षित राहील, हे लक्षात घेतले पाहिजे…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nFiled under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन…\n१० डिसेंबर १८ सोलापू�� आवृत्ती\n१० डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nपालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (281) आंतरराष्ट्रीय (428) अमेरिका (154) आफ्रिका (12) आशिया (227) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (33) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (200) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (65) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (70) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (430) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (705) आंध्र प्रदेश-तेलंगणा (20) ईशान्य भारत (44) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (92) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (54) राजस्थान (28) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,862) अर्थ (83) कृषी (27) नागरी (827) न्याय-गुन्हे (300) परराष्ट्र (84) राजकीय (239) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (36) संरक्षण (134) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (767) अग्रलेख (376) उपलेख (391) साहित्य (5) स्तंभलेखक (997) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (56) श्यामकांत जहागीरदार (56) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (57) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (51) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (162 of 1206 articles)\nतोरसेकर | नाचता येईना अंगण वाकडे, अशी उक्ती आहे आणि काँग्रेस पक्ष प्रत्येक बाबतीत तसेच राजकारण करायला निघालेला आहे. म्हणून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/vishwnathn-ananad-biography-in-marathi/", "date_download": "2018-12-10T00:32:20Z", "digest": "sha1:NB5P5X7TNQSN2COFWTBAK767JVWDOQHF", "length": 14532, "nlines": 157, "source_domain": "marathimotivation.in", "title": "विश्वनाथन आनंद यांचं प्रेरणा दाई चरित्र वाचा मराठीत-A-to-Z of marathi", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभा���तीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जीवन चरीत्र विश्वनाथन आनंद Biography in marathi\nहा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत तो निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता राहिला आहे.\nआनंद यांचं जन्म हा 11 डिसेंबर 1969 ला तमिळनाडू मध्ये मयीलादुठुरै येथे झाला. त्यांच जन्म झाला नंतर काही दिवसातच त्याचं कुटुंब चेन्नई ला गेले. जेथे आनंद मोठा झाला. त्यांचे वडील दक्षिणी रेल्वे चे सामान्य प्रबंधक होते. आनंद यांची आई सुशीला एक गृहिणी असून बुद्धिबळ खेळाची प्रशिक्षक पण होती. आनंद लहान पणा पासूनच बुद्धीबळा च प्रशिक्षण घेऊ लागला होता.\nआनंद चे शिक्षण डॉन बोस्को मैट्रीकुलेशन हायरसेकंडरी स्कुल, एग्मोरे येथे पूर्ण केलं. नंतर चेन्नई च्या लोयोला कॉलेज मधून वाणिज्य शाखेतुन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.\nआनंद यांच लग्न 9 एप्रिल 2011 ला अरुणा आनंद यांचा सोबत झाला. त्यांना एक मुलगा असून त्याच नाव अखिल आनंद असे आहे.\nजेव्हा जगज्जेतेपदाचे स्थान विभागले गेले तेव्हा आनंद २००० मध्ये फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकला. तो२००७मध्ये निर्विवाद बुद्धिबळातील जगज्जेता झाला. २००८ मध्ये व्लादिमिर क्रॅमनिकला हरवून त्याने आपली पदवी अबाधित राखली. २०१० मध्ये व्हेसिलिन टोपोलावला हरवून आणि २०१२मध्ये बोरिस गेल्फँडला हरवून त्याने पुन्हा दोनदा आपले विश्वविजेतेपद अबाधित राखले. २०१४ मध्ये मेग्नस कार्लसनयाच्यासोबत नोव्हेंबर २०१३ मध्ये चेन्नई येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.\nआनंदने २००० मध्ये फिडेचे जगज्जेतेपद नॉक-आऊट स्पर्धेमध्ये जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या अलेक्सी शिरोवला ३.५ – ०.५ अशी मात दिली.\nमेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.\n२००८ मधे आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला ६.५ – ४.५ असे हरवून जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले. क्रॅमनिक व आनंदहे आजपर्यंत ६४ सामने खेळले आहेत.\n२०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला बुल्गेरियामध्ये ६.५ – ५.५ असे हरवून पुन्हा एकदा जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले.\n२०१२ मध्ये आनंदने बोरिस गेल्फँड याला हरवून आपले जगज्जेतेपद कायम राखले.\nभारत सरकार ने आनंदला 1985 मध्ये अर्जुन अवॉर्ड, 1987 मध्ये पद्मश्री 2000 साली पद्मभूषण व 2007 साली पद्मविभूषण हे पुरस्कार दिले आहेत.भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार – राजीव गांधी खेळ रत्न (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिलाच खेळाडू आहे.\n25 एप्रिल 2001 साली स्पेन सरकार ने स्पेनचा सर्वोच्च पुरस्कार – Jameo de Oro देऊन आनंदचा गौरव केला. आनंदला आता परियनंत सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९) चेस ऑस्कर मिळाले आहे.\nआनंद च यश हे खूप प्रेरणा दाई आहे.आनंदला मद्रास टायगर पण म्हंटले जाते. आनंदनेच बुद्धिबळ या खेळा कडे फक्त खेळ म्हणून न बघता चांगला करिअर म्हणून बघायला लोकांना भाग पाडले.\nवरील माहिती आवडली असेल तर शेर करुन माला प्रोत्साहन द्या. आणि वरील लेखात काही बदल सुचवायचे असल्यास खाली कंमेन्ट करा. धन्यवाद.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-lenses/expensive-jjc+camera-lenses-price-list.html", "date_download": "2018-12-10T00:52:56Z", "digest": "sha1:PNFWGD7WA4OXXFMAN2DWP3KVLEBQ7J2U", "length": 12334, "nlines": 294, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग जजक कॅमेरा लेन्सेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive जजक कॅमेरा लेन्सेस Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive जजक कॅमेरा लेन्सेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,625 पर्यंत ह्या 10 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरा लेन्सेस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग जजक कॅमेरा लेन्स India मध्ये जजक ळ 87 लेन्स हूड Rs. 1,995 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी जजक कॅमेरा लेन्सेस < / strong>\n2 जजक कॅमेरा लेन्सेस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,575. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,625 येथे आपल्याला जजक ळ 86 W लेन्स हूड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nरस & 5000 अँड बेलॉव\nशीर्ष 10जजक कॅमेरा लेन्सेस\nजजक ळ 86 W लेन्स हूड\nजजक ळ 87 लेन्स हूड\nजजक ळ ड्व३७ब लेन्स हूड\nजजक लेन्स हूड फॉर निकॉन ळ 33\nजजक किवीफोटोस स्टेप up रिंग 77 82\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://srinagar.wedding.net/mr/venues/428925/", "date_download": "2018-12-10T00:37:07Z", "digest": "sha1:RR4FUX2FCJROJGYCMZH42AJPLBWQIDOW", "length": 5685, "nlines": 71, "source_domain": "srinagar.wedding.net", "title": "The Khyber Hymalayan Resort & Spa - लग्नाचे ठिकाण, श्रीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार भाड्याने तंबू केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 2,500 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 3,500 पासून\n1 अंतर्गत जागा 200 लोक\n3 अंतर्गत जागा 50, 200, 300 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल, शहराबाहेरील कॉम्प्लेक्स, करमणूक केंद्र, समर एरिया, गार्डन\nसाठी सुयोग्य लग्नाचा समारंभ, लग्नाचे रिसेप्शन, मेंदी पार्टी, संगीत, साखरपुडा, बर्थडे पार्टी, पार्टी, जाहिरात, मुलांची पार्टी, कॉकटेल डिनर, कॉर्पोरेट पार्टी, कॉन्फरन्स\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 14,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम, टेरेस\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 2,500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 3,500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 2,500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 3,500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 2,500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 3,500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 50 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 2,500/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 3,500/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,69,184 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://shailu010.blogspot.com/2009/02/blog-post_3850.html", "date_download": "2018-12-10T00:22:00Z", "digest": "sha1:ML6BDTBAP7S53D6DPJT77GHILR6E3RWX", "length": 18474, "nlines": 85, "source_domain": "shailu010.blogspot.com", "title": "जाणता राजा: गनिमी कावा म्हणजे काय?", "raw_content": "\nअधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे\nमृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nसंतती छत्रपती संभाजीराजे भोसले,\n'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\n१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.\nगनिमी कावा म्हणजे काय\nशिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण\nमराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही\nमराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतह��� या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.\n'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्‍या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.\n'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.\nकावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाशी संबंधित आहे पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट ���्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्‍या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.\n(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) - श्रीधर रंगनाथ कुलकर्णी\nगुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही\nहा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय\nका कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा\nहे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २\nहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर\nआमच्या या प्रयत्नाला मान्यवरांची दाद\nनम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार नाहित याची नोंद घ्यावी\nजगभरातुन वाचाकांनी दिलेल्या भेटी\nआम्हाला आवडलेले काहि ब्लॉग\nसिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी\nगनिमी कावा म्हणजे काय\nरायगडाला जेव्हा जाग येते....\nजगभरातुन मिळणारा प्रतिसाद पाहा\nटिप:या ब्लॉगची मुख्य भाषा मराठी असल्यामुळे अचूक शोध घेण्याकरिता मराठी फॉन्टचाच वापर करावा.\nमराठी फॉन्ट इथून डाऊनलोड करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/brestfeeding_imp/", "date_download": "2018-12-09T23:28:46Z", "digest": "sha1:RQRDHKIPGCKE23VRYHNJH32UKTCKZ6QV", "length": 6448, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "brestfeeding_imp - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nउडीद डाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Black gram nutrition)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nवयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या (Health Checkups)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nटायफॉईड : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Typhoid fever in Marathi)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nirav-modi-using-fake-passports-124345", "date_download": "2018-12-10T00:42:57Z", "digest": "sha1:LMEP774ZCBRWTANGFNAO3UM5TGGNCUAT", "length": 11773, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nirav Modi Using Fake Passports बनावट पासपोर्टप्रकरणी नीरव मोदीवर गुन्हा | eSakal", "raw_content": "\nबनावट पासपोर्टप्रकरणी नीरव मोदीवर गुन्हा\nसोमवार, 18 जून 2018\nनीरव मोदीकडे सहा पारपत्र असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यापैकी दोन पारपत्रांचा वापर तो करतो. त्यापैकी एका पारपत्रात मोदीचे पूर्ण नाव आहे, तर एकामध्ये केवळ पहिल्या नावाचा उल्लेख आहे. उर्वरित पारपत्रांचा वापर अनेक वर्षांपासून झालेला नाही. या प्रकरणीही मोदीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्याविरोधात बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मोदीकडे किमान सहा पासपोर्ट असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. त्यापैकी चार पासपोर्ट वापरात नाहीत. दोन पासपोर्ट सध्या नीरव मोदी वापरत असून यापैकी एका पासपोर्टवर त्याचे पूर्ण नाव असून, दुसऱ्या पासपोर्टवर केवळ सुरवातीचे नाव आहे. एका पासपोर्टवर 40 महिन्यांचा ब्रिटनचा व्हिसा इश्‍यू झाला असल्याचे तपासात उघड झाले आहे.\nनीरव मोदीकडे सहा पारपत्र असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यापैकी दोन पारपत्रांचा वापर तो करतो. त्यापैकी एका पारपत्रात मोदीचे पूर्ण नाव आहे, तर एकामध्ये केवळ पहिल्या नावाचा उल्लेख आहे. उर्वरित पारपत्रांचा वापर अनेक वर्षांपासून झालेला नाही. या प्रकरणीही मोदीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.\nकेंद्र सरकारच्या 'एम पासपोर्ट' योजनेला चांगला प्रतिसाद\nनांदेड : केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम- पासपोर्ट योजनेला नांदेडमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत...\nहायपरटेंशनचा त्रासानंतरही रनिंगची नशा थांबली नाही : किशोर धनकुडे\nजळगाव ः शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून शंभर मीटर, चारशे मीटर धावण्यात स्ट्रॉंग बेस राहिला होता. कालांतराने सायकलिंग करायला लागलो. यानंतर काही...\n'नीट'ला सामोरे जाताना.. प्रवेश अर्ज भरताय, ही काळजी घ्या\nनांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या...\nकष्टकऱ्यांचा सन्मान अद्यापही दूरवरच\nसातारा - इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नांसाठी तब्बल २३ वर्षांपूर्वी कायदा झाला. मात्र, अद्यापही कामगार विविध योजनांपासून कोसो दूर आहेत....\nसर्वच शहरात रॅफिड यंत्रणा : डॉ. संदीप पाटील\nबारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत...\n#PunePassport पासपोर्ट पडताळणी आठ दिवसांत\nपुणे - पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी (व्हेरिफिकेशन) नागरिकांना कित्येक महिने वाट पाहावी लागत होती. मात्र पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-elephant-58388", "date_download": "2018-12-10T00:06:24Z", "digest": "sha1:T6NDZQILXFPI75PMRMLML4M4NS3GKLEN", "length": 11431, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news elephant हत्ती डिगस भागातच | eSakal", "raw_content": "\nरविवार, 9 जुलै 2017\nराधानगरी - दाजीपूर अभयारण्यात शिरलेल्या हत्ती डिगस परिसरातील जंगलात तळ ठोकला आहे. अनेक ग्रामस्थ व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याने दर्शन दिले असून त्याच्याकडून कसलाही उपद्रव झालेला नाही.\nराधानगरी तल���वाच्या डाव्या तीरावर सरकलेल्या या हत्तीच्या मागावर आजही वन विभागाचे कर्मचारी होते. त्यांनी कारिवडे, डिगस परिसरातील नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर हत्तीचा शोध सुरू केला. काहींना त्याची पायसर आढळली, तर काहींना तो डिगस ते ठक्‍याचावाडा दरम्यानच्या जंगलात झोपलेला दिसून आला. दिवसभर येथेच तो रेंगाळत होता.\nराधानगरी - दाजीपूर अभयारण्यात शिरलेल्या हत्ती डिगस परिसरातील जंगलात तळ ठोकला आहे. अनेक ग्रामस्थ व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याने दर्शन दिले असून त्याच्याकडून कसलाही उपद्रव झालेला नाही.\nराधानगरी तलावाच्या डाव्या तीरावर सरकलेल्या या हत्तीच्या मागावर आजही वन विभागाचे कर्मचारी होते. त्यांनी कारिवडे, डिगस परिसरातील नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर हत्तीचा शोध सुरू केला. काहींना त्याची पायसर आढळली, तर काहींना तो डिगस ते ठक्‍याचावाडा दरम्यानच्या जंगलात झोपलेला दिसून आला. दिवसभर येथेच तो रेंगाळत होता.\nयेथून उत्तरेकडे सरकल्यास तो तुळशी-धामणी परिसरात जाऊ शकतो. तिकडे गेल्यास मात्र त्याच्या परतीची शक्‍यता कमी आहे.\nनॅशनल पार्कमध्ये वन मंत्र्यांसमोरच गोंगाट\nमुंबई - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला शुक्रवारी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था, वनविभागाच्या दलाने...\nपक्षी अध्ययन केंद्रास मिळणार गती\nकऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी...\nकाळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nशिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच\nकऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभा��ाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-municipal-corporation-building-inauguration-bjp-create-event-125184", "date_download": "2018-12-10T00:10:58Z", "digest": "sha1:T4CLAQANRC5JTYKZN2DQA6BQVUCDGRQH", "length": 16307, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Municipal Corporation building inauguration BJP create event व्यंकय्या नायडूंच्या कार्यक्रमाचा भाजपकडून 'इव्हेंट' | eSakal", "raw_content": "\nव्यंकय्या नायडूंच्या कार्यक्रमाचा भाजपकडून 'इव्हेंट'\nगुरुवार, 21 जून 2018\nभाजप उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील राजकीय हेतूने करीत असून, पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत मात्र विरोधकांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.\nनव्या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्या (ता.21) होणार आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. दोन्ही पत्रिकांवर महापालिकेचा लागो वापरण्यात आला आहे. मात्र, त्यातील उपस्थितांची नावे मात्र वेगवेगळी आहेत. एका पत्रिकेत विरोधी पक्षांची नावेच नसल्याचे दिसून आले आहे.\nपुणे : आधीच अर्धवट काम असताना इमारतीच्या उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप होत असताना भाजपने या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे झेंडे आणि फलकबाजी करून हा भाजपचा इव्हेंट असल्याचे दाखवून दिले आहे. कार्यक्रम सुरु होण्यास काही तास बाकी असताना इमारत आणि परिसरात तयारीची लगबग सुरु आहे. भाजपने देखावा करण्यासाठीच या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली आणि इमारतीची कामे अर्धवट असल्याचे म्हटले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या नव्या इमारतीच्या आज (गुरुवार) होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची \"इव��हेंट' करण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. या एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. महापालिकेच्या पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख आहे. तर, दुसऱ्या पत्रिकेवर मात्र आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांची नावे छापली आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा भंग होऊनही महापालिका अर्थात भाजप नेत्यांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे.\nभाजप उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील राजकीय हेतूने करीत असून, पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत मात्र विरोधकांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.\nनव्या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. दोन्ही पत्रिकांवर महापालिकेचा लागो वापरण्यात आला आहे. मात्र, त्यातील उपस्थितांची नावे मात्र वेगवेगळी आहेत. एका पत्रिकेत विरोधी पक्षांची नावेच नसल्याचे दिसून आले आहे.\nमुळात, इमारतीच्या बांधकामावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमाच्या पत्रिकेवरूनही गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात नाराजीचे सावट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात बोलताना महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, \"\" महापालिकेच्या कार्यक्रमातही भाजपा राजकारण करीत आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्याने काही संकेत पाळणे अपेक्षित होते. मात्र, भाजपा त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. विरोधकांना गृहीत धरले जात नाही. महापालिकेचे कार्यक्रमदेखील सत्ताधारी भाजपा मिरविण्यासाठी करतात.''\nगेल्या वर्षभरात महापालिका म्हणून कोणतेच ठोस काम दिसत नसताना अनावश्‍यक वाद मात्र सत्ताधारी भाजपाने वाढवले आहेत. आता पदाधिकारी बदलण्याची भाषा केली जात आहे. मात्र पदाधिकारी बदलून काय होणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून द�� देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nस्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्‍कर'\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nमराठा आरक्षण कोर्टात टिकणे कठीण : आठवले\nखोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय पाहता, संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/after-delivery-care-of-mother/", "date_download": "2018-12-10T00:23:29Z", "digest": "sha1:IGFWPADNI6ENN4SKW4Y2G7V3U3ODFOYG", "length": 21030, "nlines": 174, "source_domain": "healthmarathi.com", "title": "प्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nबाळंतपणानंतरची काळजी (डिलीवरीनंतर काळजी) :\nप्रेग्‍नेंसीनंतरही बाळंतणीची विशेष देखभाल करण्याची गरज असते. बाळंतपणानंतरही योग्य आहार घ्यावा तसेचं आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घेणे आणि डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे असते.\nबाळंतपणानंतर ताप येणे, पोट साफ न होणे, लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाने, पोटात दुखणे अशा समस्याही उदभवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. थोडयाशा उपचारांनी ह्या समस्या बऱ्या होतात.\nस्त्रि‍यांना गर्भावस्थेत जेवढा पोषक आहार महत्वाचा असतो तेवढाचं बाळंतपणानंतर ही पोषक आहार गरजेचा असतो. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटक मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूप महत्त्व असते.\n• अशावेळी विटामिन, प्रोटीन युक्त सकस व चौरस आहार सेवन करावा.\n• ‎दूध व दुग्धजन्य पदार्थ, लोणी, तुप इत्यादि पदार्थ खाणे आवश्यक त्यामुळे मातेमध्ये दुधाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन त्याचा लाभ बालकास होईल.\n• ‎दूध भरपूर येण्यासाठी हळीव, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस, खोबरे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.\n• ‎याशिवाय ताजी फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या व सूप आहारात अधिक घ्या.\n• ‎त्याचबरोबर पाणीसुद्धा भरपूर प्यावे.\n• ‎मांसाहार करत असल्यास अंडी व मांस आहारातून घ्या.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबाळंतपणानंतरही करावयाची तपासणी :\nबाळाला जन्म देणं स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा असा क्षण असतो. बाळंतपणानंतर गर्भाशय हे हळूहळू आपल्या पुर्वीच्या अवस्थेला येऊ लागते. ही प्रक्रिया बाळंतपणानंतर सहा आठवडयांपर्यंत (42 दिवस ) चालू राहते. सहा आठवड्यानंतर डॉक्टर तपासणी करून शरीर पूर्वावस्थेत आले आहे की नाही हे तपासतात.\nतपासणीच्या वेळेस डॉक्टर खालील बाबी तपासतील :\nआपले वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन, आणि आपल्या गर्भाशयाची तपासणी करतात.\nतसेच प्रसूतीनंतर घ्यावयाचा आहार, प्रसूतीनंतरचा व्यायाम, बाळाचे आरोग्य, स्तनपान, लसिकरण संबंधी माहितीही आपले डॉक्टर देतील. बाळंतपणानंतरही आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घ्या आणि आपल्या डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करा.\nबाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे सैल पडते. अशावेळी थोड्यास्या व्यायामाची गरज असते.\nयासाठी हातापायांची हालचाल करावी, चालण्याचा व्यायाम करावा, काही सोपी योगासने करावीत.\nआपण बाळंतपणानंतर हळूहळू चालण्यास सुरव���त करू शकता आणि चालताना आरामदायक चप्पल घालावे.\nआजकाल गर्भावस्थेनंतर अधिकतर महिला आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सुचनेशिवाय असा कोणताही व्यायाम करू नका की ज्यामुळे पुढे नविन समस्या निर्माण होईल. प्रेग्‍नेंसीमध्ये वाढलेले वजन कमी होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.\nनोकरी करणाऱ्या स्त्रियां बाळंतपणानंतर 4 ते 5 महिन्यानंतर पुन्हा ऑफिसला जाऊ शकतात.\nआत्ता ‘मॅटर्निटी बेनिफिट्स अ‍ॅक्ट’ नुसार बाळंतपणानंतर 26 आठवडयांची (साडेसहा महिने) मातृत्व रजा मिळते.\nप्रसूतीनंतर शारीरिक संबंध (सेक्स) कधी ठेऊ शकता..\nप्रसूतीनंतर साधारण चार ते सहा आठवड्याच्यानंतर लैंगिक संबंध चालू करू शकता. प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा जसे, बाळंतपण कोणत्या प्रकारचे झाले, नॉर्मल की सिझेरिअन, गुंतागुंतीची प्रसुती झाली का किंवा ऑपरेशनमध्ये किती टाके पडले या गोष्टींचाही विचार करावा लागतो. अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्लाही घेणे गरजेचे असते. विशेषतः सिझेरियन ऑपरेशननंतर सुरवातीला जास्त काळजी घ्यावी लागते कारण यात पोटाला आणि गर्भाशयाला छेद दिला जातो. त्यामुळे सिझेरियननंतर किमान सहा आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सिझेरियन झाल्यावर किमान दीड ते दोन महिने शारीरिक संबंध टाळावेत.\nतसेच स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी विचारात घेतली पाहिजे. सेक्स संबंध चालू करीत असताना लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणेसुद्धा गरजेचे आहे. स्त्रीच्या आरोग्याचा विचार करता दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणेही गरजेचे आहे. शिवाय नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीला आपल्या बरोबरच बाळाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवून लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणेसुद्धा गरजेचे आहे.\nप्रसूती नंतर मासिक पाळी कधी सुरू होते..\nबाळ जन्मल्यानंतर स्त्रीची मासिक पाळीचे चक्र हळूहळू पूर्वरत होऊ लागते. प्रसूतीनंतर मासिक पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येऊ शकते तर काही स्त्रियांना एक किंवा दोन वर्षं पाळीच येत नाही. मासिक पाळी सुरू होण्याची क्रिया ही स्त्रीच्या बाळास स्तनपान करण्याशी आणि ���ार्मोन्स या दोन्हीसंबंधित असते. जसजसे बाळ अंगावर दूध कमी पिऊ लागते तशी पाळीचे चक्र सुरू होण्यासाठीची प्रक्रिया सुरू होऊ लागते.\nसंबंधित खालील माहितीपूर्ण लेखही वाचा..\n• सिझेरियन डिलिव्हरी माहिती व काळजी\n• ‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..\n• नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी\n• बाळास स्तनपान कसे करावे\n• बाळाचा वरचा आहार कसा सुरू करावा\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nथायरॉइड टेस्ट मराठीत माहिती (Thyroid Test in Marathi)\nनपुसंकता – लिंग ताठ न होणे समस्या आणि उपाय (Impotence in...\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nआवळा खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Aamla health benefits in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/sangeet-natak-academy-awards-announced-1231028/", "date_download": "2018-12-10T00:07:34Z", "digest": "sha1:MM6PNWAZ2YP4UEKJM6HL6NEMY6NXGKYE", "length": 11857, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nहृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी\nहृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी\nसंगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर\nसंगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर\nकेंद्र शासनाचे २०१५ या वर्षांसाठीचे ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, लेखिका व समीक्षिका शांता गोखले, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान आणि लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर आदींचा समावेश आहे.\nसंगीत नाटक अकादमीच्या कार्यकारिणीच्या आगरतळा येथे झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. संगीत, नाटक, नृत्य आदी विविध विभागांसाठी हे पुरस्कार आणि शिष्यवृत्ती दिली जाते. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी १ लाख रुपये आणि ताम्रपट तर शिष्यवृत्तीचे स्वरूप प्रत्येकी तीन लाख रुपये असे आहे.\nपं. हृदयनाथ मंगेशकर (सुगम संगीत), प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), छाया-माया खुटेगावकर (लावणी नृत्य), शफाअत खान (नाटय़ लेखन), शांता गोखले (परफॉर्मिग आर्ट-नाटय़विषयक लेखन आणि समीक्षा यातील महत्त्वपूर्ण योगदान) यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.\nसंगीत नाटक अकादमीच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली याचा मनापासून आनंद आहे.\n–शांता गोखले, ज्येष्ठ लेखिका\nमराठी नाटककाराच्या लेखनाची दखल दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली, याचा खूप-खूप आनंद आहे. पुरस्कारामुळे आ��ा संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे जाईल असा विश्वास वाटतो.\n– शफाअत खान, ज्येष्ठ नाटककार\nनेपथ्यासाठी हा पुरस्कार मला मिळाला त्याचा आनंद आहे. या निमित्ताने बॅकस्टेज आर्टिस्टच्या कामाची व त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली असे वाटते आणि बॅकस्टेज आर्टिस्टसाठी ती महत्त्वाची बाब आहे.\n– प्रदीप मुळये, ज्येष्ठ नेपथ्यकार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n- पं. हृदयनाथ मंगेशकर\nपं. हृदयनाथ मंगेशकर यांना ‘आचार्य अत्रे मानचिन्ह’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची निर्माती प्रेरणा अरोराला अटक\nया मराठी अभिनेत्याने दिला 'बाहुबली'ला आवाज\nKedarnath Box Office Day 1 : जान्हवीच्या 'धडक'ला मागे टाकण्यात सारा अपयशी\nमाधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार नाही, फेटाळलं वृत्त\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1161/Vegetative-Filter-Strip", "date_download": "2018-12-09T23:53:24Z", "digest": "sha1:NFHPLDAEEQREA6GF4YN6ZV4XITWLQH3G", "length": 22204, "nlines": 207, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्र�� पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nवळण चराऐवजी जैविक पट्टे (व्हेजिटेटिव्ह फिल्टर स्टिप इन प्लेस ऑफ डायव्हर्शन ड्रेन) -\nपाणलोट क्षेत्रामध्ये वहितीखालील क्षेत्राचे वरचे बाजूस बिगर शेतीचे क्षेत्र असते. बिगर शेतीचे क्षेत्रामधून वहात येणारे पाणी शेतीचे क्षेत्रात येऊ नये म्हणून आतापर्यन्त डायव्हर्शन ड्रेन काढण्याची पध्दती होती. अशा डायव्हर्शन ड्रेनमुळे ब-याच ठिकाणी झाला असला तरी काही ठिकाणी घळी पडून मातीची धूप होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अशा घळयांची व्याप्तीसुध्दा वाढत जाते. सबब डायव्हर्शन ड्रेनचे काम पूर्णपणे निर्दोष नसल्याचे दिसून येते. म्हणून या कार्यक्रमांतर्गत सध्या डायव्हर्शन ड्रेनची कामे घेवू नयेत. त्याऐवजी त्या जागेवर 3 मीटर रुंदीच्या पट्टयांमध्ये गवताचे ठोंब, झुडुपे, झाडोरा इत्यादी वनस्पतींची दाट जाळी अथवा चाळण तयार करावयाची आहे की जेणे करुन वरील क्षेत्रातील पाणी सदर 3 मीटर रुंदीचे पट्टयामधील वनस्पतीचे जाळीमुळे अडविले जाऊन त्या जागेत मुरविले जाईल आणि वाहत येणारा गाळ सदर जाळीमुळे अडविला जाईल. तसेच वाहणा-या पाण्याच्या वेगावर काही प्रमाणात नियंत्रण येईल. हा तीन मीटरचा पट्टा वरील भागातून शेतात ज्या ठिकाणाहून पाणी येते त्या भागात करावयाचा आहे. सदर 3 मीटरचे पट्टयामध्ये खालीलप्रमाणे कामे करण्यात यावीत.\nप्रथम कामाचे नियोजन करुन उपचार नकाशा तयार करावा आणि अंदाजपत्रक तयार करुन सक्षम अधिका-याकडून मंजूर करुन घ्यावे.\nअसा पट्टा वहिती क्षेत्राचे वरचे बाजूस आणि वहिती क्षेत्रात लगत परंतु बिगर वहितीक्षेत्रामध्ये घ्यावा.\nप्रथमत: जागेवर प्रस्तावित पट्टयासाठी समतल रेषेवर आखणी करावी.\nकामाचे जवळपास असलेल्या क्षेत्रामध्ये सुट्टे दगड (सुमारे 20 सें.मी. रुंदीचे) उपलब्ध असतील तर 3 मीटर पट्टयाचे वहिती क्षेत्राकडील बाजूचे हद्दीवर अशा दगडांची एक ओळ तयार करावी. मात्र सुट्टे दगड उपलब्ध नसल्यास हे काम केले नाही तरी चालेल. कोणत्याही परिस्थितीत जमिनीमध्ये गाडलेले दगड उकरुन काढू नयेत. असे दगड उकरुन काढल्यास माती उघडी पडून ती धुपण्याची शक्यता वाढते.\nतीन मीटर रुंदीच्या पट्टयाची आखणी करताना काही ठिकाणी खाचखळग्याचे किंवा नाल्याखालील क्षेत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी दगडांच्या छोटया ताली प्रस्तावित कराव्या लागतील. अशा तालींची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त नसावी आणि ही ताल वहिती क्षेत्रालगत असावी. उरलेल्या सुमारे 2 मीटरचे पट्टयात अशा वनस्पतींचे फाटे लावावेत की, ज्यांना पालवी फुटू शकेल आणि ज्यांची वाढ होईल. यथावकाश या ठिकाणी खस गवताचे ठोंब आणि इतर झुडुपे आणि वृक्ष जातींची पेरणी करावी.\nसदर 3 मीटरचे पट्टयामध्ये समतल रेषेवर हलकी नांगरट अथवा टिकावाच्या सहाय्याने खोदकाम करावे. हे काम पावसाळा संपल्याबरोबर लगेच हाती घ्यावे. म्हणजे पुढील काळात मातीचे बिदरिंग होईल.\nएप्रिल आणि मे महिन्यामध्ये या पट्टयामधील ढेकळे फोडून घ्यावीत आणि माती एकसारखी करावी.\nपावसाळयाचे सुरुवातीला जनावरंकडून खाल्ली जात नाहीत अशा वनस्पतींची (झुडुपे आणि झाडे यांच्या जाती) बी पेरणी तीन ओळींमध्ये करावी. उदा. तरवड, चिल्लार, ��ुई, प्लेंटा, डिडोनिया, मोगली एरंड, निम,शिरस (काळा व पांढरा) चंदन, महारुख, काशिद, करंज, सेमल, शिसू ग्लिरिसिडीया, भेंडी, लिंबारा, विलायती चिंच, बाभूळ, मेंदी, पार्किन सोनिया, प्रोसोफिस (फक्त मुरुमी क्षेत्रात) पिट्टी खैर, सुबाळूळ, हादगा थायटी, सजाई, चारोळी, पळस, गरारी, टेंभुर्णी, मोहा, सौंदड, शिकेकाई, बिब्बा, सिताफळ, बोर याशिवाय स्थानिक जातीचे झुडुपे आणि वृक्ष यांचे बी सुध्दा पेरावे.\nपावसाळयामध्ये खस गवताचे ठोंब 3 ओळीमध्ये (एक मीटर रुंदीमध्ये) दर 10 सें.मी. वर एक खस स्लीप्स यापध्दतीने लागण करावी. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर काही तासामध्ये खस स्लीप्सची लागवड झाली पाहिजे. अन्यथा खस ठोंब वाहून जाण्याची शक्यता असते. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर अशा खस ठोंबाच्या मुळया ओल्या मातीमध्ये दाबून बसवून या सर्व खस ठोबाचे मुळयाकडील भागाभोवती ओले केलेले किलतान गुंडाळून पक्के बांधावे आणि त्याची वाहतूक त्वरेने करुन खस ठोंब उपटल्यापासून जास्तीत जास्त 6 तासांचे आत त्यांची लागवड पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. या कामात अजिबात हयगय होता कामा नये.\nवरील बी पेरणी आणि खस लागवड याशिवाय योग्य अशा वनस्पतींच्या फांद्या लावूनसुध्दा वनस्पतींची दाट जाळी तयार करता येईल. अशा फांद्या बी पेरलेल्या ओळी आणि खस स्लीप्सच्या ओळी यांच्यामधील भागात लावाव्यात. यासाठी पुढील जाती उपलब्ध आहेत पांगारा, शिसू, सलाई, भेंडी, लेंडी, एरंडाच्या जाती, विलायती चिंच, शेर, साबर वगैरे.\nयाशिवाय घायपात सर्कल तीन ते चार ओळीमध्ये स्टँगर्ड पध्दतीने लावावे. एकाच ओळीमधील दोन घायपात सर्कल मधील अंतर 0.50 मीटर इतके ठेवावे.\nयाशिवाय स्थानिक पातळीवरील गवताचे बियाणे पेरावे तसेच गवताचे ठोंब यांची दाट लागवड करावी.\nवरील वनस्पतीची लागवड अशा पध्दतीने करावी की, वरुन वाहत येणारे पाणी व माती अडविले जाईल. या संपूर्ण कामास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कामाची कार्यवाही करताना जमिन मालकांचे सक्रीय सहकार्य आणि सहभाग उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खोदाई, बी पेरणे, लागवड, संरक्षण शक्य असल्यास गरजेनुसार पाणी देणे वगैरे स्वरुपाची कामे जमिन मालकावर सोपवावीत आणि प्रत्येक काम समाधानकारक रितीने पूर्ण झाल्यावर जमीन मालकास त्या कामापोटी पेमेंट अदा करावे. काम चालू असताना त्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे.\nजैविक बांधासह समपातळी बांध\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.qjqdvalve.com/mr/products/", "date_download": "2018-12-10T00:43:50Z", "digest": "sha1:UC5QTRZSGHEMDJ5I5LBM5XQX42UQSFXN", "length": 5153, "nlines": 178, "source_domain": "www.qjqdvalve.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार | चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\nएस त्यासाठी कोन आसन झडप\nकान, टेलिफोनचा पातळ पडदा पाणी Solenoid झडपा\nSolenoid झडपा थेट अभिनय\n2-2way थेट अभिनय Solenoid झडपा\n2-3way थेट अभिनय Solenoid झडपा\nउच्च दाब Solenoid झडप\nहवेच्या दाबावर चालणारा शटल झडप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\nएस त्यासाठी कोन आसन झडप\nकान, टेलिफोनचा पातळ पडदा पाणी Solenoid झडपा\nSolenoid झडपा थेट अभिनय\n2-2way थेट अभिनय Solenoid झडपा\n2-3way थेट अभिनय Solenoid झडपा\nउच्च दाब Solenoid झडप\nहवेच्या दाबावर चालणारा शटल झडप\nप्रकार इ.स. 1273-थेट अभिनय 2 / 2way अविचाराने जुगार खेळणारा झडप\nप्रकार 2262-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2261-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2252-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\n523-Servo- टाइप करा उच्च सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये वापर झडप ...\nप्रकार 2004 2 / 2way हवेने फुगवलेला शटल झडप\nप्रकार MCF पल्स Solenoid झडप\nप्रकार इ.स. 1273-थेट अभिनय 2 / 2way अविचाराने जुगार खेळणारा झडप\n4V 2/5 मार्ग किंवा 3/5 मार्ग Solenoid झडप टाइप करा\nप्रकार 1761-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार इ.स. 1762-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2262-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2261-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2252-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\n523-Servo- टाइप करा सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये वापर झडप ...\n423-Servo- टाइप करा सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये वापर झडप\n2/2 मार्ग पंप इ मध्ये वापर झडप G3 / 8 \"~ G3\" -Stainless स्टील\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\n2/2-मार्ग पंप इ मध्ये वापर-ऑपरेट कोन-आसन झडप\nपत्ता: क्र .1 Shanshan रोड, Wangchun औद्योगिक पार्क, निँगबॉ, Zhejiang, चीन\nQUANJIA @ पीटीसी आशिया 2018\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/sachin-pilgaonkar-and-swwapnil-joshi-together-%E2%80%98ranangan%E2%80%99-1797", "date_download": "2018-12-10T00:57:14Z", "digest": "sha1:JVGM7OIBDV4OHEDWE7A6OAKBSLKDYBSM", "length": 4611, "nlines": 35, "source_domain": "www.bobhata.com", "title": "सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांचा नवीन कोरा सिनेमा...टीझर बघून घ्या राव.", "raw_content": "\nसचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांचा नवीन कोरा सिनेमा...टीझर बघून घ्या राव.\nआपले महागुरू सचिनजी पिळगावकर आणि त्यांचे मानस पुत्र उर्फ मराठीतला शारूक श्री स्वप्नील जोशी यांचा नवीन चित्रपट येतोय भाऊ. चित्रपटचं नाव आहे ‘रणांगण’. तुम्हाला आठवत असेल आपल्या बालपणी स्वप्नील जोशींनी 'श्री कृष्ण' मालिकेत ‘कृष्णाची’ भूमिका केली होती. त्या मालिकेत आणि या चित्रपटात एकच साधर्म्य आहे ते म्हणजे ‘बासरी’. या चित्रपटातही स्वप्नील जोशी बासरी वाजवताना दिसत आहे.\nचित्रपटाबद्दल बोलायला गेलं तर एकंदरीत या सिनेमात सचिनजी आणि स्वप्नील हे एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत आहेत. शेवटी स्वप्नीलच्या तोंडी वाक्यसुद्धा आहे, ‘आता युद्ध अटळ आहे’. कदाचित दोघांमधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. सिनेमात इतर कास्टिंगही तगडी दिसत आहे. आनंद इंगळे, सिद्धार्थ चांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर, प्रणाली घोगरे अशी इतर मंडळींनी सिनेमा भरला आहे.\nया पिता पुत्रांनी ‘आम्ही सातपुते’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पण आता १० वर्षानंतर दोघेही कलाकार चांगलेच चर्चेत असताना त्यांचा हा नवा कोरा चित्रपट हिट होईल का हे पाहण्यासारखं असेल.\nचला तर आता या सिनेमाचा टीझर बघून घ्या राव...\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-news-parking-traffic-61190", "date_download": "2018-12-10T00:58:03Z", "digest": "sha1:ZOKQDSTHJN3VA2X4GB55RDU7NE43LVLS", "length": 12870, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi news parking traffic बेशिस्त पार्किंगमुळे सावंतवाडीत कोंडी | eSakal", "raw_content": "\nबेशिस्त पार्किंगमुळे सावंतवाडीत कोंडी\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nसावंतवाडी - शहरातील शासकीय गोदामलाला धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकच्या बेशिस्त पार्किंगमुळे या मार्गावरील वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याकडे वेळोवेळी आवाज उठवून पोलिस तसेच पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नागरिकांतून होत आहे.\nसावंतवाडी - शहरातील शासकीय गोदाम��ाला धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकच्या बेशिस्त पार्किंगमुळे या मार्गावरील वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याकडे वेळोवेळी आवाज उठवून पोलिस तसेच पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नागरिकांतून होत आहे.\nशहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शासकीय गोदामामध्ये दररोज धान्य घेऊन ट्रक येतात. हे गोदोम रस्त्यालगतच असल्याने तेथे पार्किग करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध नाही. यातच काही ट्रक चालक गोडावून परिसरात बेशिस्त पद्धतीने ट्रक पार्किंग करतात. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात महाविद्यालय आणि शाळा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे नेहमीच याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. पोलिस प्रशासनाने बेशिस्त ट्रक चालकांना लगाम घालून सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे; मात्र पोलिस यंत्रणेकडून यावर कोणत्याचा ठोस उपाय राबविला जात नसल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.\nमुळात या परिसरात पार्किंग झोन नसतानाही दहा चाकी व सहा चाकी ट्रक कसेही उभे केलेले असतात; मात्र पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक तसेच वाहच चालकातून होत आहे. दुसरीकडे शहरात नो पार्किगमध्ये वाहन उभे केल्यास त्याला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो; मात्र याठिकाणी पार्किग नसतानाही पोलिस यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nपालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार\nपाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उल्लंघन...\nपुणे : कर्वे रस्त्यावर आजपासून चक्राकार वाहतूक\nकोथरूड(पुणे) : कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आजपासून शनिवारी...\nदेहूरोडमध्ये शिस्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू\nदेहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड...\nपिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमो��ील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या...\nकोकण भवनसमोर पार्किंगचा पेच\nनवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना...\nचक्राकार वाहतुकीला हवी नवीन सिग्नल यंत्रणेची जोड\nपिंपरी- हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नवीन सिग्नल व्यवस्था बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी आणि महापालिकेकडे दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/plasticban-milk-bags-policy-125988", "date_download": "2018-12-10T00:52:44Z", "digest": "sha1:QNUFP5KWSUQJDPK2PEM7JZLX6YEKHTAQ", "length": 13137, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "#plasticBan Milk bags Policy #plasticBan दूध पिशव्यांबाबतचे धोरण अधांतरीच! | eSakal", "raw_content": "\n#plasticBan दूध पिशव्यांबाबतचे धोरण अधांतरीच\nसोमवार, 25 जून 2018\nमुंबई - \"आरे'वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे.\nमुंबई - \"आरे'वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे.\nप्लॅस्टिकबंदीतून दुधाच्या पिशव्यांना वगळण्यात आले आहे; मात्र या पिशव्या ग्राहकांकडून परत घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील. सरकारच्या या आदेशाची सुरवात सरकारी द��ध वितरक कंपनी \"आरे'ने केली आहे. ग्राहकाकडून अतिरिक्त 50 पैसे वसूल करण्यात येणार आहेत. ग्राहकाने ही पिशवी परत केल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत, असा नियम \"आरे'ने केला आहे. त्यासाठी प्रत्येक पिशवीची नोंद ठेवण्यात येत आहे. इतर दूध पुरवठादारांनी या प्रक्रियेला अद्याप सुरवात केलेली नाही. दुधाचे वितरण पूर्वीसारखेच सुरू आहे. विक्रेत्यांनीही अतिरिक्त 50 पैसे अनामत घेतलेली नाही. ग्राहकाकडून 50 पैसे घेऊन ते नंतर परत करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असा दावा कृती समितीने केला आहे. त्यामुळे सरकारचे हे धोरणच अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.\nदुधासाठी वापरण्यात येणारी पिशवी 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाड आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर सरकारसोबत बैठक झाली होती. त्यानंतर कोणतेही लेखी आदेश मिळालेले नाहीत. तूर्तास दूध वितरणाची व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू आहे. 50 पैसे आकारून त्याचा परतावा देणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही.\n- विनायक पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदूध उत्पादकांची परवड न थांबवल्यास रस्त्यावर उतरू : खासदार शेट्टी\nपुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध...\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nदुधासाठी टेट्रापॅक कंटेनरचा वापर ठरेल पर्यावरणपुरक\nपुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर...\nवसुलीचा तगादा थांबवा, अन्यथा आत्महत्या\nमालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वा���ी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची, कुठं कामधंदापण मिळत नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=115", "date_download": "2018-12-10T00:07:43Z", "digest": "sha1:XLGHFFTNILDIXO3MSRF3RZJIJH3UIMJY", "length": 6041, "nlines": 151, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 116 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nप्रारब्ध- भाग ७ लेखनाचा धागा\nमनातलं काही .. लेखनाचा धागा\nApr 4 2013 - 1:52am वेडसह्याद्रीचे\nगुत्ते पे गुत्ता - २ लेखनाचा धागा\nमुंगूस....भाग १ लेखनाचा धागा\nअगदी आजचा अनुभव . .... लेखनाचा धागा\nअद्भुत भाग 8 लेखनाचा धागा\nप्रारब्ध (गोष्ट) - भाग २ लेखनाचा धागा\nप्रारब्ध- भाग ६ लेखनाचा धागा\nगुत्ते पे गुत्ता - ३ लेखनाचा धागा\nमुंगूस - भाग २ लेखनाचा धागा\nवेडा गणू लेखनाचा धागा\nघर पहावे बांधून .. - १ लेखनाचा धागा\nपंधराशे हॅरिसन- हाफ बेक्ड लेखनाचा धागा\nप्रारब्ध- भाग ३ लेखनाचा धागा\nदुष्काळ निधी लेखनाचा धागा\nअद्भुत (भाग 5 ) लेखनाचा धागा\nअद्भुत (भाग ३ ) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.rdhsir.com/2014/01/gandhi-jayanti-va-fatakemukta-diwali.html", "date_download": "2018-12-10T00:28:04Z", "digest": "sha1:2X46IJDJUBUITQJM7RX6REENZLNT4NQL", "length": 12329, "nlines": 175, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHsir.com: Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh", "raw_content": "\nटिप- हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआजही सगळीकडे दिवे, पणत्या लागल्यात.. अंधारावर प्रकाशाचा अर्थात दुष्टावर सत्य व देवाचा विजय म्हणून दिवे लावतात वाटते.. सर्वीकडे रोषणाईच रोषणाई असते.. दिवाळीला लहाणांपासून तर मोठ्यांपर्यंत फटाके फोडतात.. मस्त आतिषबाजी होते..\nरोहित शर्मानं तर परवाच फटाके फोडले बघ बॅटने विश्वविक्रमी 16 षटकार मारुन 209 धावा बनवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बंगळुरु मध्ये.. आणि भेट पण दिली आम्हा भारतीयांना सामना व मालिका विजयाची..\nआम्ही पण फटाके फोडायचो लहानपणी.. पण आतासारखे विचित्र प्रकरण नव्हते.. आता नवनवे वेगवेगळे फटाके आहेत.. दिवाळीला फटाके फोडायला माझा विरोध नाही.. या सणाला नाही तर केव्हा फोडणार फटाके.. पण मर्यादा पाहीजेच ना कुठेतरी.. माझे बाबुजी नेहमी म्हणतात.. \"प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. एखादी गोष्ट मर्यादेबाहेर गेली कि त्याला उपाय नसतो.. आणि परिणाम घातकच असतात नेहमी.\" आणि हल्ली फटाक्यांमुळे किती प्रकारचे प्रदूषण होते नाही.. ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषण.. काही संस्था व समाजसेवक पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी इकोफ्रेँडली सण साजरे करण्याचा सल्ला देतात.. पण आम्हा सनातनी हिँदूंना वाटतं असं आमच्याच सणाच्या वेळी का पण मर्यादा पाहीजेच ना कुठेतरी.. माझे बाबुजी नेहमी म्हणतात.. \"प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. एखादी गोष्ट मर्यादेबाहेर गेली कि त्याला उपाय नसतो.. आणि परिणाम घातकच असतात नेहमी.\" आणि हल्ली फटाक्यांमुळे किती प्रकारचे प्रदूषण होते नाही.. ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषण.. काही संस्था व समाजसेवक पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी इकोफ्रेँडली सण साजरे करण्याचा सल्ला देतात.. पण आम्हा सनातनी हिँदूंना वाटतं असं आमच्याच सणाच्या वेळी का मी विरोध होतानाचे बरीच उदाहरणे जवळून बघितलीत.. तर मला वाटतं कि आपण असा विचार करण्यापेक्षा आपल्यापासूनच का सुरुवात करु नये इकोफ्रेँडली सण साजरा करण्यास.. ते चुकीचं तर नाही ना.. पर्यावरण सुरक्षा तर चांगलीच बाब आहे.. मग का 'पहल' करु नये आपल्यापासूनच.. म्हणून मी स्वत:बद्दल सांगू ईच्छितो कि मी तीन वर्षाँपासून रंगपंचमीला रंग उधळत नाही व हे तिसरे वर्ष आहे दिवाळीला फटाके फोडत नाही.. मी जाणतो कि माझ्या एकट्यामुळे काहि पर्यावरणाचे खुप मो��े रक्षण होणार नाही.. पण माझ्यामुळे जे प्रदुषण होणार होते ते मात्र मी नक्कीच टाळू शकतो.. यामुळे खुप काही साध्य होणार नसले तरी त्यातून मिळणारा आत्मिक समाधान आहे तो मी वर्णन करु शकत नाही.. आणि माझ्यामुळे प्रेरीत होऊन वर्षाला एक जरी व्यक्ती माझे अनुकरण करु लागला तरी माझ्यासाठी खुप आहे.. तर काय कराल साजरी फक्त एक वर्ष फटाकेमुक्त दिवाळी..\"\n\"शेवटी दिपावली व नुतन वर्षाच्या आपण सर्वाँना हार्दीक शुभेच्छा..\nआणि हो साक्षात आज 8 जानेवारी 2014.. 2013 वर्षाच्या शेवटचा आठवड्यात 27 डिसेँबर जरा निराशाजनक गेला पण 29 डिसेँबर थोडा विशेष होता.. त्यादिवशी 'अनाथांची माई' म्हणून परिचित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिँधुताई सपकाळ यांच्याशी भेट जी झाली..\n2013 ची अखेर जरा बरी झाली.. नविन वर्ष 2013ची सुरुवातही छान झाली... कालच सासवड जि. पुणे येथे 3,4 व 5 जानेवारीला भरलेल्या '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2014' च्या निमित्ताने पुणे येथून परतलो.. त्यासंदर्भात सविस्तर लिहिनच म्हणा.. तर पाठव पत्र परवा मग मला तु पण.. चल भेटु पुन्हा.. बाय..\nडायरी लेखक- राजेश डी. हजारे (RDH)\nमुळ लेख- 03/10/2009, रामटेक\nप्रथम प्रसिद्धी- 04/11/2013, फेसबुक\nअद्ययावत लेखन- 03/01/2014 (शुक्रवार), MHADA/म्हाडा, सासवड जि. पुणे\nपुनर्प्रसिद्धी- 08/01/2014 (मंगळवार), आमगाव\n....तर खूप सुंदर वर्णन...मस्त विवेचन.. आणि समर्थन सुद्धा...\nप्रदुषण कसे होवु नये या विषयीचे मत आवडले सर\nआसुमल हरपलानी ते 'संत' (न) आसाराम\nमी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक ...\nमी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक ...\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य\nअल्प परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org) नाव: भीमराव रामजी आंबेडकर जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मस्थळ: महु (मध्यप्रद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/balsangopan/", "date_download": "2018-12-10T00:36:29Z", "digest": "sha1:W3QEPD5UEGMQXFUOMYBJNVRKGT2Q4A3F", "length": 6368, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "balsangopan - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nगरोदरपणात विशेष काळजी केव्हा घ्यावी लागते (High Risk Pregnancy)\nवायू प्रदूष��� मराठीत संपूर्ण माहिती (Air Pollution in Marathi)\nजल प्रदूषण मराठीत संपूर्ण माहिती (Water Pollution in Marathi)\nवंधत्व समस्या होऊ नये यासाठी पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी (Male infertility)\nफयटोस्टेरोल्स – आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पोषकतत्व (Phytosterol in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\nकिती प्रकारचा असतो मधुमेह (Diabetes types in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/bodhkatha-valvantatil-pani/", "date_download": "2018-12-10T00:30:29Z", "digest": "sha1:7D5VN5DLIS77D4D2A2IWTTEQIF4VNDP5", "length": 15169, "nlines": 149, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा वाळवंटातील पाणी - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home बोधकथा वाळवंटातील पाणी\nतो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.\nतेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.\nपाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.\nतिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.\nतेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.\nत्यावर लिहिले होते “हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका.”\nतो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं\nसमजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर, पंपाचा पाईप तुटला असेल तर, पंपाचा पाईप तुटला असेल तर, खालचं पाणी आटून गेलं असेल तर, खालचं पाणी आटून गेलं असेल तर पाणी वायाच जाईल… सगळा खेळ खल्लास…\nपण सुचना बरोबर असतील तर… तर भरपूर प��णी… पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.\nशेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.\nशांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.\nत्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली. आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.\n“विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच” आणि तो पुढे निघाला.\nही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी.\nकाही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.\nत्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते. आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.\nकाय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.\nPrevious articleश्रीमंत – पैसा आला की तो “पैसेवाला” नक्की होतो पण “श्रीमंत” होतोच असं नाहीये…\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhavti-astana-ashee-ghya-tvachechee-kalji", "date_download": "2018-12-10T01:01:33Z", "digest": "sha1:I2XKN3XAXOIIMICYWNWJPFW6RUJXKTUS", "length": 11935, "nlines": 218, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भवती असताना अशी घ्या त्वचेची काळजी - Tinystep", "raw_content": "\nगर्भवती असताना अशी घ्या त्वचेची काळजी\nप्रत्येक आईसाठी तिचा गर्भारपणातील काळ हा अत्यंत आशेचा आणि आनंदाचा असतो. पण आईच्या त्वचेसाठी हा काळ म्हणजे थोडा वेदनादायी ठरू शकतो. या दरम्यान ताणली जाणारी त्वचा ही खूप मर्यादेपेक्षा जास्त असते. या प्रक्रियेमुळे त्या स्त्रीची ही जबाबदारी असते की, गर्भवती असताना आपल्या त्वचेची नियमित काळजी घेणे. जशी आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी तयार असता तशीच काळजी स्वत:च्या त्वचेची घेणे गरजेचे असते. आज आपण त्वचेच्या आरोग्यासाठी काही टिप्स घेऊ :\n- झोपताना मेकअप काढावा : मेकअपसाठी वापरण्यात येणारी उत्पादने दिर्घकाळ आपल्या त्वचेवर राहिल्याने वाईट परिणाम होतात. हे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी सर्व मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुवणे आवाश्यक असते. रात्री झोपताना किमान त्वचेला ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा उदेश्य आहे.\nरात्री त्वचेचा श्वासोत्छवास चांगला होतो. मेकअप त्वचेवर तसाच असल्यास ही प्रक्रिया होत नाही.\n- दररोज आठ ते दहा तास झोपावे : झोपेमुळे शरीराला नवीन उर्जा निर्माण करण्यासाठी शक्ती मिळते. दुसèया दिवशी कामासाठी नवी उर्जा मिळण्याकरता दररोज आठ ते दहा तास झोप आवश्यक असते. कमी वेळ झोपल्याचे परिणाम जसे शरीरावर होतात तसेच ते त्वचेवर देखील होतात. तुमच्या त्वचेचर आलेली गडद काळी वर्तुळे तुम्हाला हेच सांगतात की,तुमची झोप अपूर्ण आहे.\n- समतोल आहार : तुमचा यावर विश्वास असो qकवा नसो जसा तुमचा आहार तसेच तुमचे आरोग्य राहते. त्यामुळे तुमचा आहार हा समतोल, चौरस आणि परिपूर्ण असणे आवश्यक असते. तुमच्या दैनंदिन आहारात पोषणमूल्य असलेले पदार्थ,जीवनसत्वे, खनिजांनीयुक्त असावा. चांगल्या त्वचेचे आरोग्य हे आहारावर अवलंबून असते. समतोल आहारानी त्वचेला उजळपणा येतो तसेच त्वचा सैल पडण्यासारख्या समस्या दूर होतात. गर्भवती महिलांनी विशेषत: त्वचेसाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते.\n- कठीण साबणाचा वापर टाळा : साबणातील रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते आणि ती कोरडी पडते. रसायनांनीयुक्त साबणाने मृत त्वचेचे प्रमाण वाढते. परिणामी त्वचेवर व्रण उठतात qकवा इतर समस्या उदभवतात. गर्भवती असताना शक्यतो सॉफ्ट qकवा कमी रसायने असलेला साबण,बॉडी वॉश वापरावा. यामुळे त्वचेची होणारी हानी तुम्ही रोखू शकता.\n- अनावश्यक ताण घेऊ नका : त्वचेचे आरोग्य राख���्यासाठी ताण-तणाव हे एक महत्वाचे कारण आहे.ताणामुळे तुमचा मेंदू जास्त प्रयत्न करेल काही गोष्टी सुधारतील मात्र काही गोष्टींसाठी लागणारे अधिक कार्य तो कमी वेळात करू शकणार नाही. या तणावाचा सर्वाधिक वेगाने पहिला परिणाम हा\nत्वचेवर होतो. यासाठी शक्यतो जास्ती ताण घेऊ नये. ही तणावाची परिस्थिती त्वचेवर परिणाम करणार नाही याची काळजी घ्या. ताण-तणावाचे नियोजन जर तुम्हाला जमले तरच तुमची त्वचा निर्धोकपणे श्वासोत्छवास करू शकेल आणि सुरकुत्या कमी पडतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-need-proper-temprature-groundnut-sowing-agrowon-maharashtra-4566?tid=203", "date_download": "2018-12-10T00:32:59Z", "digest": "sha1:76QCTPE5FBCWC4NRTTGKBULRHMH6PZVV", "length": 19517, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, need of proper temprature for groundnut sowing , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्या\nभुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्या\nभुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्या\nभुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्या\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nभुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख प्रकार आ���ेत. स्पॅनिश प्रकारच्या जातीचा पक्व काळ लवकर आणि व्हर्जिनिया प्रकारच्या जातीचा पक्व काळ उशिरा असतो. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.\nभुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख प्रकार आहेत. स्पॅनिश प्रकारच्या जातीचा पक्व काळ लवकर आणि व्हर्जिनिया प्रकारच्या जातीचा पक्व काळ उशिरा असतो. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.\nउन्हाळी भुईमुगाच्या लागवडीस जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर सुरवात करावी. गेल्या हंगामात भुईमुगाची लागवड झाल्यानंतर तापमानात अचानक वाढ झाली. याचा पुढे पीक वाढ, उत्पादन आणि दर्जावर परिणाम झाला. विशेषतः मशागतीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला. हे लक्षात घेऊन योग्य तापमान होताच लागवडीचे नियोजन करावे.\nभुईमूग उत्पादनासाठी जमीन, पाणी आणि हवामान हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रामुख्याने तापमान, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश यांचा पीक वाढ व उत्पादनावर प्रत्यक्ष परिणाम होतो. भुईमूग पिकाचे स्पॅनिश (फांद्यांची संख्या मध्यम) आणि व्हर्जिनिया (फांद्यांची संख्या अधिक) प्रमुख प्रकार आहेत.\nउगवण ः ८ ते १० दिवसांनी होते.\nफूलधारणा ः २५ ते ३५ दिवसांनी होते.\nआरी सुटणे ः ३० ते ४० दिवसांनी होते.\nशेंग धारणा ः ४५ ते ५५ दिवसांनी होते.\nशेंग पोषण ः ६० ते ७५ दिवसांनी होते.\nशेंग पक्वता ः ११५ ते १३५ दिवसांनी होते.\nपीक वाढीच्या अवस्थेत तापमानाचा परिणाम\nजमिनीतील तापमानाचा परिणाम बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीवर होतो. जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. यापेक्षा तापमान कमी असल्यास उगवण उशिरा व कमी होते. वातावरणातील तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास बियाणातील भ्रूण मरतो. उगवण होत नाही.\nवातावरणातील २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये रोपाची वाढ जलद गतीने होते.\nवातावरणातील तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअसमध्ये असल्यास फूलधारणा अधिक प्रमाणात होते. वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास फुलातील पराग क���ांच्या सजीव क्षमतेवर परिणाम होतो. फुलामध्ये वंध्यत्व (वांझपणा) येते. त्यामुळे शेंगधारणा होत नाही.\nजमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.\nभुईमूग पिकास भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. सूर्यप्रकाशाचा पानांचे प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छवासावर परिणाम होतो. दिवसा सूर्यप्रकाश कालावधी दहा तास असल्यास झाडाची वाढ जोमदार होते. अधिक तासाच्या दिवसामध्ये झाडांना फूलधारणा कमी होते. स्वच्छ व निरभ्र सूर्यप्रकाश असल्यास फूल व आऱ्यांच्या संख्येत वाढ होते. शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, दाणे आकर्षक होतात. उत्पादनात वाढ होते.\nगेल्या वर्षीतील तापमानाचा परिणाम\nगेल्या हंगामात भुईमूग लागवड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या आरंभापासून वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाली. पुढे तापमान वाढत गेले. याचा पीक वाढीवर परिणाम झाला. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.\nविदर्भ, मराठवाडा विभागात काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुईमूग झाडाची वाढ भरपूर झाली. परंतु शेंगा लागल्या नाहीत.\nकाही विभागामध्ये शेंगा थोड्या प्रमाणात लागल्या, परंतु शेंगांचे पोषण बरोबर झाले नाही. दाण्याचा दर्जा कमी झाला. उत्पादनात घट झाली.\nसंपर्क : डी. एम. काळे, ९९३०७५७२२५\n(लेखक भुईमूग शास्त्रज्ञ आहेत.)\nपूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू...\nकोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण\nकोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे.\nधुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी\nधुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य\nपरभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना\nपरभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत\nराज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर\nपुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेल\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...\nतंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत���र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nसोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...\nसोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...\nसोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nनारळ बागेत ठेवा स्वच्छतापहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या...\nमोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...\nउन्हाळी तीळ लागवडीमुळे योग्य पीक...उन्हाळी तीळ लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी...\nउन्हाळी सूर्यफुलासाठी संकरित जातींचा...उन्हाळी हंगामातील सूर्यफूल पिकावर कीड व रोगांचा...\nगादीवाफ्यावर करा उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास...\nतंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...\nउन्हाळी भुईमूग लागवडीसाठी निवडा योग्य...उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची...\nभुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्याभुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T00:10:21Z", "digest": "sha1:FUBKJMAK7S3R2JN4X7R2Y6D35YSYAYVR", "length": 6790, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रा. अर्जुन तुवर सेट परीक्षा उत्तीर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रा. अर्जुन तुवर सेट परीक्षा उत्तीर्ण\nसोनई – खेडले परमानंद (ता.नेवासा ) येथील प्रा. ज्ञानेश्वर अर्जुन तुवर यांनी जानेवारी 2018 ला झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परिक्षेत विशेष प्रविण्यासह सुयश मिळविले. ते सोनई येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागात कार्यरत आहेत. या यशाबद्दल त्यांना मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तुवर, डॉ. विठ्ठलराव दरंदले तसेच अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अभिजित कुलकर्णी यांसह प्राध्यापकवृंदांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्री विशाल गणेशाच्या दर्शनाने प्रसन्नता लाभली\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nचंद्रपुरमध्ये वीजेच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/black-pepper-nutritional-benefits-in-marathi/", "date_download": "2018-12-10T00:33:44Z", "digest": "sha1:YYAMQQO6FGLZJQGZOATZE7WO4KDD7BL2", "length": 11791, "nlines": 152, "source_domain": "healthmarathi.com", "title": "काळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nआपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिर्‍याचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत.\nमिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. पित्ताची तक्रार असलेल्यांनी मात्र मिरे जपून वापरावेत.\nकाळी मिरीचे फायदे :\n• मिरे कफ विलयनकर आहेत. सायनसमध्ये साठलेला कफ, दम्यात छातीत साठलेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.\n• मिरे हे दिपन आणि पाचन गुणांची आहेत त्यामुळे अन्न���चनासाठी त्याचा उपयोग होईल.\n• मिऱ्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ई’ ही जीवनसत्त्वे असतात व त्यांचा शरीराला अँटीऑक्सिडंट म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून हृदय, मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा अशा अवयवांचे रक्षण करण्यासाठी ते मदत करतात.\n• काळे मिरे हे कर्करोग प्रतिबंधक समजले जातात. आपल्या शरीरातल्या विविध पेशीवर आघात करणारे छोटे मोठे विकार काळ्या मिर्‍याच्या काढ्याने आटोक्यात येऊ शकतात.\n• मिऱ्यात सूजनाशक व जंतूनाशक गुणधर्म देखील आहेत.\n• काळे मिरे त्वचेसाठी चांगले समजले जातात. संधीवाताच्या काही प्रकारांमध्ये जेव्हा सांध्यांचा दाह होतो तेव्हा काळे मिरे हा दाह कमी करतात. विशेषतः गुडघ्यातील दाह काळ्या मिर्‍यांनी कमी होतो.\n• काळे मिरे अन्नपचनासही उपयुक्त आहेत.\nविविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleप्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nलसीकरण वेळापत्रक मराठीत माहिती (Immunization Chart in Marathi)\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मर���ठीत (Increase Breast Milk)\nअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nविविध रोगांची माहिती :\nहत्तीरोग आजाराची मराठीत माहिती (Filariasis in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/sequel", "date_download": "2018-12-10T01:10:11Z", "digest": "sha1:WKP4H5GIVIVARHKLLODIHYNOPALF3I4T", "length": 18981, "nlines": 278, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sequel Marathi News, sequel Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMatheran Mini Train: माथेरानची ट्रेन घसरली\n‘कमावत्या पत्नीलाही पोटगीचा हक्क’\nशिक्षण सेवक कार्यकाळ तीन वर्षेच\nगोदामाचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठार\n‘झाडांना श्वास घ्यायला जागा द्या’\nthermometer: थर्मामीटर, नेब्युलायजरही आता ‘औषधे’\nसरकारी वाहनखरेदीत स्वदेशीला प्राधान्य\nramchandra guha: रामचंद्र गुहांना धमक्या\nRam Mandir: राम मंदिरासाठी कायदा करा, RSSच...\n'कारगील घुसखोरीची अडवाणींना पूर्वकल्पना हो...\n'असा' जिंकला वेनेसानं 'मिस वर्ल्ड' किताब\nHassan Rouhani: 'अमेरिकेचे निर्बंध हा आर्थ...\nmiss world 2018: मेक्सिकोची वेनेसा पोन्स न...\nअटकेच्या आडून चीनवर हल्लाबोल\nपरग्रहवासी पृथ्वीवर येऊन गेले\nब्राझील: बँक लुटताना दरोडेखोरांचा गोळीबार,...\nनवे औद्योगिक धोरण मंत्रिमंडळासमोर\nकर्जमाफीचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांनाच\nकंपन्यांना फटका ५५ हजार कोटींचा\nसारस्वत बँकेतर्फे व्हॉटस्अॅप बँकिंग सेवा\nविदेशी चलन धाडण्यात भारतीयच अव्वल\nप्रभाकर महिला प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत\nमुंबई शेवटून दुसऱ्या क्रमांकावर\nInd Vs Aus: भारताला विजयासाठी हव्यात ६ विक...\nIndia Vs Australia: भारताची विजयाकडे वाटचा...\nटीका, खुलासे आणि खिल्ली\nजुनी शस्त्रे, नवी लढाई\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट चित्रपट\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nविराटचं 'ते' टि्वट ठरलं 'गोल्डन ट्विट ऑफ द...\nविक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागण...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nमुंबईतील मालाडच्या मालवणी भागात ग..\nसूरतः अल्पेश काठरियाच्या सुटकेचा ..\nमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची ..\nमहिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दे..\nहिजबुल हस्तक रियाझ अहमदला अटक\nतेलंगण भाजप सदस्य के. चंद्रशेखर र..\nउत्तराखंडः बागवाल उत्सवाची धूम\nख्रिसमसः जर्मन दूतावासात तयारी सुरू\nकार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असं सारा अली खाननं नुकतंच सांगितलं...\nमुलींच्या मैत्रीवर आधारित 'वीरेदी वेडिंग' हा सिनेमा चांगला चालला. या सिनेमाची खूप चर्चा झाली. त्याला मिळालेलं यश पाहून लगेचच त्याच्या सिक्वेलची तयारी सुरू झालीय. निर्माती एकता कपूर आणि रिया कपूर यांनी यावर विचार करायला सुरुवात केलीय म्हणे.\nभालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर आधारित कादंबरी लिहिण्याची स्पर्धा 'मॅजेस्टिक प्रकाशना'ने अलीकडेच जाहीर केली आहे. एका अर्थाने तो सिक्वेलच असेल. अशा प्रकारचे पूर्वी झालेले प्रयोग आणि त्यातून निर्माण झालेल्या, होऊ शकणाऱ्या कलाविषयक आणि इतर प्रश्नांची ही रोखठोक मीमांसा आणि चिकित्सा...\nपुन्हा एकदा 'चांदनी बार'\nदिग्दर्शक मधुर भांडारकर आपल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'चांदनी बार'चा दुसरा भाग म्हणजेच सिक्वेल बनविण्याच्या तयारीत आहेत. १७ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटात अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत होती. क्राइम-ड्रामा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंतीही मिळाली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती निर्माता शैलेष आर सिंह करत आहेत.\n'किक २'मध्ये सलमान खानसोबत जॅकलीन करणार काम\nनायक २ मधून अनिल कपूरला डच्चू\n'माहेरची साडी'च्या सिक्वेलमध्ये अमृता खानविलकर\nमराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला आणि आजही लोकप्रिय असलेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. निर्माते विजय कोंडके यांनी या सिक्वेलची घोषणा केली असून ते कलाकरांच्या शोधत आहेत. चित्रपटातील अलका कुबल यांची भूमिका कोण करणार याबद्दलही अनेक चर्चा सुरू आहेत. असं असताना 'अभिनेत्री अमृता खानविलकर या भूमिकेसाठी योग्य असून तिनं ही भूमिका करावी' अशी इच्छा खुद्द अलका कुबल आठल्ये यांनी व्यक्�� केली आहे.\n'जॉनी एलएलबी ३' मध्ये दिसणार अक्षय-अर्शदची जोडी\n'हॅपी भाग जायेगी'च्या सीक्वेलमध्ये दिसणार अपारशक्ति खुराना\nविवेकने शेअर केला बॉलिवूडमधील १५ वर्षाचा अनुभव\n'अंदाज अपना अपना'च्या सिक्वलमध्ये सलमान, आमीर खान नाहीत\n'स्टुडंट ऑफ द इयर-२' मध्ये दिसणार हा टेलिव्हिजन कलाकार\nजग्गा जासूसच्या सिक्वेलचे रणबीरकडून संकेत\nमि. इंडियाच्या रिमेकवर नवाझुद्दीन सिद्दीकी काय म्हणाला\nश्रीदेवी मिस्टर इंडियाच्या सिक्वेलमध्ये झळकणार\n'मि. इंडिया' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच\n'सन ऑफ सरदार' चा सिक्वेल येणार \nकिक-२ चे सलमानने केले शूटिंग सुरू\nवरूण लागला 'बदलापूर' सीक्वेलच्या तयारीला\n'साहेब, बिवी और गँगस्टर'च्या सिक्वेलमध्ये संजय दत्त निगेटीव्ह भूमिकेत\nनगर, धुळे महापालिकेत सत्ता कोणाची\nLive: भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी स्कोअरकार्ड\n‘कमावत्या पत्नीलाही पोटगी मागण्याचा हक्क’\n'उज्ज्वला' यश; १० पैकी ९ घरी पोहोचले सिलिंडर\nमराठा आरक्षणविरोधी याचिकेवर आज सुनावणी\nथर्मामीटर, नेब्युलायजरलाही आता औषधांचा दर्जा\nभारतीय खेळाडूंना हौस पाकिस्तानी मालिकांची\nकेबल महागणार; महिना ५०० ₹ मोजावे लागणार\nतूर, हरभरा, उडीद डाळींचे दर गाठणार शंभरी\n'आरक्षणाआडून जातींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न'\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T00:54:39Z", "digest": "sha1:TLLGKJD2V46T532Z7KJ7CG3VQCW5O2JQ", "length": 16363, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\n��िफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये डॉक्टरांकडून रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; आयुक्तांकडे चौकशीची मागणी\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nसांगवीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला\nथेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nदिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड…\nअश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nधायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव या���नी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh पत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nपत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nअलाहाबाद, दि. २१ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर तिन्ही मुलींना मारुन स्वत:ही गळफास घेऊन जीव दिला.\nमनोज कुशवाह असे या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी श्वेता, प्रिती (वय ८ वर्ष), श्रेया ( वय ३ वर्ष) आणि शिवानी (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पाच जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर घराबाहेर प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबादच्या धूमनगंज परिसरातील पीपल गावमध्ये मनोज कुशवाह आपली पत्नी श्वेतासह राहत होता. या धक्कादायक घटनेआधी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर पतीने पत्नी श्वेतासह सगळ्या मुलींना मारुन आत्महत्या केली. हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद झाला होता, तो वाद चौघींची हत्या आणि आत्महत्यापर्यंत पोहोचला, असे म्हटले जात आहे.\nदरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहे. तर परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर ही हत्या आणि आत्महत्या आहे की, बाहेरच्या कोणा व्यक्तीचा या घटनेत हात आहे, हे स्पष्ट होईल, अशी माहिती धूमनगंज पोलिसांनी दिली आहे.\nPrevious articleराफेल कराराबाबत काँग्रेसकडे चुकीची माहिती; अनिल अंबानींचे राहुल गांधींना पत्र\nNext articleकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\n२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ \nकाँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचे कुटुंब – केंद्रिय मंत्री मुफ्तार अब्बास नक्वी\nराहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nइशा – आनंदच्या विवाहापूर्वी अंबानी कुटुंबाची अन्नसेवा\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”...\nआलेख घसरल्याने माझे नांव घेतल्याने त्यांना बळ येत असावे; ओवेसींचा राज...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकन्हैय्या कुमार बिहारमधून लोकसभा लढवणार\nकर्नाटकातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; ३४ हजार कोटींची कर्जमाफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/alia-bhat-meeting-akshay-kumar-esakal-news-61895", "date_download": "2018-12-10T01:01:40Z", "digest": "sha1:LR3DZCMY3LFQMVBYKLHM7J46VDHOAT7Y", "length": 11678, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "alia bhat meeting akshay kumar esakal news अक्षयकुमार मध्यस्थ.. पण कोणासाठी? | eSakal", "raw_content": "\nअक्षयकुमार मध्यस्थ.. पण कोणासाठी\nसोमवार, 24 जुलै 2017\nआजकाल प्रत्येकाच्या तोंडी आलिया भटचे नाव आहे. दिसायला देखणी आणि अभिनयातही प्रतिभा असलेल्या या अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येजण उत्सुक आहे. यात जाॅली एलएलबी फेम सुभाष कपूरही अववाद नाही. अलियाला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी कपूर यांनी दाखवली आहे.\nमुंबई : आजकाल प्रत्येकाच्या तोंडी आलिया भटचे नाव आहे. दिसायला देखणी आणि अभिनयातही प्रतिभा असलेल्या या अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येजण उत्सुक आहे. यात जाॅली एलएलबी फेम सुभाष कपूरही अववाद नाही. अलियाला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी कपूर यांनी दाखवली आहे.\nसध्या आलिया चर्चेत आहे ती झोया अख्तरच्या नव्या चित्रपटामुळे. या सिनेमात तिची जोडी रणवीर सिंगसोबत जमणार आहे. त्याच्या बातम्या येत असतानाच सुभाष कपूर यांनीही सिनेमाची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांना आपल्या सिनेमात अलियाच हवी आहे. तिच्या तारखा आणि तिला विषय समजावून सांगता यावा म्हणून ते वारंवार तिची भेट मागतायत. पण अलिया कमालीची व्यग्र असल्यामुळे ही भेट होऊ शकलेली नाही. आता सुभाष कपूर यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला असून, त्यांनी आपली मिटिंग लाव असे साकडे असे अक्षयकुमारलाच सांगितले आहे. सध्या अक्षय लंडनमध्ये असून तो लवकरच परतेल. त्यानंतर मात्र अालिया भटसोबत मिटिंग होईल अशी खात्री सुभाष कपूर यांना वाटते.\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nपणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nऊर्मी असेल तर कोठेही काम करता येते\nप्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं....\nउपराजधानीतील तरुणांचा अनोखा उपक्रम\nनागपूर : \"सॅनिटरी नॅपकिन'विषयी घरात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या अक्षय कुमारच्या \"पॅडमॅन' चित्रपटामुळे महिलाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरि���ंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/teacher-was-stolen-complaint-crime-126548", "date_download": "2018-12-10T01:06:48Z", "digest": "sha1:SZECO2CTIP2EG6BKZA44WB7B7P6W2OUP", "length": 13066, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The teacher was stolen complaint crime शिक्षकच गेले चोरीला... गावकऱ्यांची अजब तक्रार | eSakal", "raw_content": "\nशिक्षकच गेले चोरीला... गावकऱ्यांची अजब तक्रार\nबुधवार, 27 जून 2018\nजत - आजपर्यंत पैसे, दागिने, रोख रक्कम वा किमती वस्तू यांची चोरी झाली. अशा अनेक तक्रारी ऐकल्या. विहिरी चोरीला गेल्याचे पाहिले; पण जत तालुक्‍यातील लोकांनी शिक्षक चोरीला गेल्याची अजब तक्रार दिली आहे. सिंदूर या गावातील लोकांनी ही तक्रार केली आहे. ती पोस्टाने पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयालाही पाठवली आहे.\nजत - आजपर्यंत पैसे, दागिने, रोख रक्कम वा किमती वस्तू यांची चोरी झाली. अशा अनेक तक्रारी ऐकल्या. विहिरी चोरीला गेल्याचे पाहिले; पण जत तालुक्‍यातील लोकांनी शिक्षक चोरीला गेल्याची अजब तक्रार दिली आहे. सिंदूर या गावातील लोकांनी ही तक्रार केली आहे. ती पोस्टाने पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयालाही पाठवली आहे.\nसिंदूर गाव जतपासून दक्षिणेला २६ किलोमीटरवर कर्नाटक सीमेवर आहे. कन्नड व मराठी या द्विभाषिक गावात जिल्हा परिषदेच्या कन्नड व मराठी शाळा आहेत; पण १८ महिन्यांपासून तिथे शिक्षकच नाहीत. एकाची नेमणूक करण्यात आली. अर्जुन रुपेशराव काटे हे ते शिक्षक. ते अठरा महिने शाळेत येत नाहीत. शाळेतील मुली-मुले विना शिक्षक शाळेत बसून जातात. गेल्यावर्षी मुले व पालकांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेतली गेली नाही.\nयंदाच्या वर्षात तरी शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही. नेमणूक असलेले शिक्षक येत नाहीत याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे चौकशी केली. त्यावेळी शिक्षकाचा पगार त्याच शाळेतून काढला जातो असे कळले. शासन दप्तरी तो येथे काम क��ीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. मात्र शाळेत शिक्षकच नसल्याने मुलांचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शक्कल लढवली. त्यांनी चक्क शिक्षक चोरीला गेल्याची तक्रार दिली. ही तक्रार पोस्टाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवली आहे. त्यावर योग्य तो तोडगा काढून मुलांना न्याय मिळावा, शिक्षक उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आहे.\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nविवाह सोहळ्यात लाखाची चोरी\nमुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे...\nमंगळवेढ्यातील शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर\nमंगळवेढा : पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहन चोरून नेल्याची घटना ताजी असताना तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला सोनालिका कंपनीचा टॅक्टर टॉलीसह...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nजालना : चोरी करणारे दोन संशयित अटकेत\nजालना : भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर येथील यांचे मोरेश्वर सप्लायर्स हे खासजी कार्यालय फोडणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना स्थानिक...\nहोय, कारागृहाच्या भिंती ठेंगण्याच\nजळगाव - जिल्हा कारागृहातील दोन कैद्यांनी भिंत ओलांडून पळ काढला असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आज कारागृह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://srinagar.wedding.net/mr/venues/429133/", "date_download": "2018-12-09T23:41:04Z", "digest": "sha1:BANI2OWLW4QYLDOG4JY4GQXBGJ2P7HC6", "length": 1614, "nlines": 30, "source_domain": "srinagar.wedding.net", "title": "Senator Pine-n-Peak Pahalgam - लग्नाचे ठिकाण, श्रीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल, शहराबाहेरील कॉम्प्लेक्स, करमणूक केंद्र\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,69,184 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/kidambi-srikanth-beats-chen-long-australian-open-super-series-55068", "date_download": "2018-12-10T00:25:41Z", "digest": "sha1:TUC2P6Y7JFUV4JD5DOG752FSV35USFDS", "length": 18477, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kidambi Srikanth beats Chen Long in Australian open super series सुपर श्रीकांतचा जेतेपदाचा धडाका | eSakal", "raw_content": "\nसुपर श्रीकांतचा जेतेपदाचा धडाका\nसोमवार, 26 जून 2017\nऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जिंकताना ऑलिंपिक विजेत्यास हरवले\nमुंबई - किदांबी श्रीकांतची जागतिक बॅडमिंटन कोर्टवरील स्वप्नवत हुकूमत सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. त्याने ऑलिंपिक विजेत्या चेन लाँग याला प्रतिकाराची फारशी संधी न देता ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जिंकताना ऑलिंपिक विजेत्यास हरवले\nमुंबई - किदांबी श्रीकांतची जागतिक बॅडमिंटन कोर्टवरील स्वप्नवत हुकूमत सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. त्याने ऑलिंपिक विजेत्या चेन लाँग याला प्रतिकाराची फारशी संधी न देता ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nसिंगापूर ओपनच्या उपविजेतेपदापासून सुरू झालेली श्रीकांतची यशस्वी वाटचाल जास्तच भक्कम होत असल्याची प्रचिती सिडनीत मिळाली. त्याने आज जणू अंतिम फेरीतही दडपण न घेता खेळ कसा करता येतो, प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच भक्कम बाजूत कसे अडकवता येते, हे दाखवून दिले. हे करताना तो आक्रमणाची कोणतीही संधी सोडत नव्हता. नेटजवळील नाजूक फटक्‍यात हुकूमत राखत होता. एवढेच नव्हे तर दीर्घ रॅलीजना तयार होता. त्याने या लढतीत २२-२०, २१-१७ बाजी मारली.\nश्रीकांत आणि चेन लाँग लढतीचा निर्णय एका रॅलीजने केला, असे म्हटले तर अयोग्य नसेल. दीर्घ रॅली जिंकणे ���ी लाँगची खासियत. दुसऱ्या गेमच्या सुरवातीस अशीच एक लाँग रॅली सुरू झाली. २५ हून जास्त वेळा शटल फटकावले गेले होते. चेन ही रॅली जिंकणार अशीच बॅडमिंटन अभ्यासकांची खात्री होती; पण श्रीकांतने अप्रतिम डाऊन दी लाईन स्मॅश मारताना लाँगला जागेवरून हलण्याचीही संधी दिली नाही. त्यानंतर लाँगच्या खेळातील आत्मविश्‍वासच कमी होत गेला.\nश्रीकांतचा खेळ उंचावण्यास सुरवात झाल्यावर लाँगचा खेळ खालावतच गेला. त्याच्या दीर्घ रॅलीज लुप्त झाल्या. त्याचा शटलचा अंदाज चुकण्यास सुरवात झाली. हुकमी ड्रॉप्स करताना शटलचा वेग अपेक्षित नव्हता. हे कमीच की काय त्याच्या शॉर्ट सर्व्हिसनेच श्रीकांतला मॅच पॉईंट दिला. त्यानंतर बेसलाईनजवळ फसव्या रॅलीज करण्यात वाक्‌बगार असलेल्या लाँगची हीच रॅली चुकली आणि श्रीकांतचे विजेतेपद निश्‍चित झाले. सामन्यात परतण्याची श्रीकांत एक तरी संधी देईल, ही लाँगची अपेक्षा फोल ठरली.\nपाऊण तासाच्या लढतीत श्रीकांतने त्याची योजना अमलात आणली. त्याने आक्रमक टॉसला जबरदस्त नेटजवळील रॅलीची जोड दिली. त्याने उडी मारत मारलेल्या स्मॅशचा केलेला वापरही प्रभावी होता. सामन्याच्या सुरवातीस श्रीकांतच्या चुका झाल्या; पण लाँगच्या दीर्घ रॅलीजनी प्रत्युत्तर देत आहोत हे पाहिल्यावर श्रीकांतचा आत्मविश्‍वास उंचावला. सुरवातीस आक्रमक असलेला लाँग बचावात्मक झाला आणि हे जणू श्रीकांतच्या पथ्यावर पडले. हे त्याने विजेतेपद मिळवून सिद्ध केले.\nइंडोनेशियन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या लागोपाठच्या दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला पहिला खेळाडू\nसलग दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला पहिला भारतीय पुरुष खेळाडू. यापूर्वीचा भारतीय विक्रम साईना नेहवालचा\nदोन सुपर सीरिज (इंडिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन), तसेच दोन सुपर सीरिज प्रीमियर (चीन ओपन आणि इंडोनेशियन ओपन) जिंकलेला पहिला भारतीय\nजागतिक, तसेच ऑलिंपिक विजेत्या चेन लाँगला प्रथमच हरवले. यापूर्वीच्या पाच लढतींत पराभव\nसलग तीन सुपर सीरिज स्पर्धांत अंतिम फेरी गाठलेला पहिला भारतीय; तर एकंदरीत पाचवा\nलीन दान, लीन चाँग वेई, बाओ चुनलाई, सोनी द्वी कुनकोरो व चेन लाँग यांच्याकडून यापूर्वी ही कामगिरी\nमन की बात’मध्ये व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन\nश्रीकांतच्या झुंजार खेळाने शान उंचावली. स्टीम रोलरला बॅटल टॅंकच भेट द्यायला हवा. मी त्याला महिंद्र टीयूव्ही-३०० देत आहे.\nश्रीकांत या क्‍लासिक विजेतेपदाबद्दल अभिनंदन आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करीत आहोत.\n- हिमंता बिश्‍व शर्मा, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष\nभारतीय बहरात असताना आता जणू प्रत्येकाला विजेतेपद जिंकणे अवघड होत आहे. काँग्रॅट्‌स श्रीकांत.\n- एच. एस. प्रणॉय\nश्रीकांत जबरदस्त जोशात आहे, मस्तच. त्याचे खूप खूप अभिनंदन हीच यशोमालिका सुरू राहो.\nसलग दुसरी सुपर सीरिज जिंकलेल्या श्रीकांतचे हार्दिक अभिनंदन तुझ्या यशाचा अभिमान वाटतो.\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nकरिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास\nसोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेक���ंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-sexual-abuse-boy-64178", "date_download": "2018-12-10T00:39:36Z", "digest": "sha1:BH2U23BWEGFQYGE7QINDOUD7OWAWNFBT", "length": 11495, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai Sexual Abuse on boy अंधेरीत अल्पवयीन मुलावर 15 मुलांचा लैंगिक अत्याचार | eSakal", "raw_content": "\nअंधेरीत अल्पवयीन मुलावर 15 मुलांचा लैंगिक अत्याचार\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nमुंबई - पवईत दोन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीतही अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 मुलांनी गेल्या वर्षीपासून या मुलावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी 15 जणांविरोधात \"पॉस्को' कायद्याखाली डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरी बालगृहात केली आहे. अन्य आठ जणांचा शोध घेत आहेत.\nपीडित मुलगा अंधेरी परिसरात राहतो. गुन्हा दाखल झालेल्या 15 जणांपैकी काही जण या मुलाच्या परिचयाचे आहेत. गेल्या वर्षी एका मुलाने पीडित मुलाला घरी बोलावले. घरी कुणी नसताना त्याने त्या मुलावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची मुलाला धमकी दिली. हा प्रकार 15 मुलांना समजला. ते सर्व जण या मुलाला धमक्‍या देऊन त्यांच्या घरी आणि खेळण्याच्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करत होते. काही दिवसांपूर्वी काही जणांनी मुलावर लैंगिक अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने मुलाने याविषयी एका मित्राला सांगितले. भीतीपोटी मुलगा घरी सांगण्यास घाबरत होता. मुलाने स्थानिक \"एनजीओ'च्या प्रतिनिधीला याविषयी सांगितले. मुलाच्या पालकांना कळताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.\nकाकानेच केली अल्पवयीन पुतणीचा बलात्कार करून हत्या\nपुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (...\nधायरीत तरुणीवर अत्याचार करून खून\nपुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव...\nकाळ्या जादूच्य�� नावाखाली भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण\nठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा...\nलॉंड्रीचालकास 7 वर्षांची कैद\nमुंबई - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी \"पॉक्‍सो' (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण)...\nबिहार सरकारचे वर्तन लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश...\nनांदेड जिल्ह्यात सोळा वर्षीय बालिकेवर सामुहीक बलात्कार\nनांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात आईच्या गळ्यावर चाकु ठेवून तीन नराधमानी सोळा वर्षीय बालिकेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना संविधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/citizens-koregao-demand-find-criminal-who-looted-j-j-farms-company-125624", "date_download": "2018-12-10T00:22:05Z", "digest": "sha1:5MX6465FVHM6CVRQ2TJY6YA7FT4GSYPU", "length": 15054, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "citizens of koregao demand to find criminal who looted j j farms company जे. जे. फार्मस् कंपनीवर दरोड्याचा सखोल तपास व्हावा, कोरेगोवाकरांची मागणी | eSakal", "raw_content": "\nजे. जे. फार्मस् कंपनीवर दरोड्याचा सखोल तपास व्हावा, कोरेगोवाकरांची मागणी\nशनिवार, 23 जून 2018\nकोरेगाव (सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथील जे. जे. फार्मस् या कंपनीवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये दरोड्याचे कलम लावले नाही, या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत नाही, असा आक्षेप पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी घेतला. सात महिन्यांपूर्वीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी किन्हई ग्रामस्थांनी काल (शुक्रवारी) कोरेगाव पोलिसांकडे धाव घेतली.\nकोरेगाव (सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथील जे. जे. फार्मस् या कंपनीवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये दरोड्याचे कलम लावले नाही, या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत नाही, असा आक्षेप पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी घेतला. सात महिन्यांपूर्वीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी किन्हई ग्रामस्थांनी काल (शुक्रवारी) कोरेगाव पोलिसांकडे धाव घेतली.\nयासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र भोसले, निवृत्ती होळ, सुनिल भोसले, उमेश भोसले आदींनी पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की किन्हई येथे जे. जे. फार्मस व न्युट्रीक्स गोल्ड अॅग्रो या नावाने जे. डी. जाधव, जीवन जाधव, उज्वला चव्हाण यांनी उद्योग सुरु केला होता. न्युट्रीक्स गोल्डमध्ये पुणे येथील भालचंद्र पोळ व जीवन जाधव यांची प्रत्येकी ४९ टक्के व समीर फापळे यांची दोन टक्के भागीदारी होती. दरम्यान, आर्थिक बाबींच्या मतभेदामुळे भागीदार पोळ, फापळे, निलेश बोबडे, राजेंद्र जाधव, हेमंत साबळे, किरण आठल्ये, सचिन घोलप यांनी नियोजनबद्धपणे अचानक कंपनी बंद केली. त्यानंतर कोणताही ठराव मंजूर झालेला नसताना बेकायदेशीरपणे गुंडांना आणून कंपनीची मशीनरी उचलून नेली. यावेळी घरातील लोकांना अमानुषपणे मारहाण करत त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना घरात कोंडून ठेवले. हे कृत्य म्हणजे मोठा दरोडा आहे. याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीत दरोड्याचे कलम लावले नाही. अद्याप पंचनामा झाला नाही.\nसात महिन्यांनंतरही ग्रामस्थांपैकी कोणाचा जबाब घेतला नाही. या प्रकरणात सहभागी असलेल्या वरील सात जणांवरील गुन्हे दाबून टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जे. डी. जाधव व जीवन जाधव यांनी अनेक अर्ज व स्मरणपत्रे देऊन तसेच पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलिस निरीक्षकांना भेटून गुन्ह्याच्या योग्य चौकशीची व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून निःपक्ष तपास करावा व पोळ व त्याच्या सहा साथीदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. याप्रकरणी माहिती घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन श्री. चुडाप्पा यांनी ग्रामस्थांना दिले आहे.\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nविवाह सोहळ्यात लाखाची चोरी\nमुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे...\nमोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले\nमुंबई - सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार...\nएटीएम फोडण्याच्या तयारीतील टोळक्‍यास हडपसरला अटक\nपुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा...\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/devlaligav-nashik-news-science-express-confussion-management-62426", "date_download": "2018-12-10T01:08:03Z", "digest": "sha1:PCJM2HSTCA4MVKZEYRBEINJGCNQ5FUMH", "length": 15991, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "devlaligav nashik news science express confussion by management नियोजनाच्या अभावामुळे दुसऱ्या दिवशी गोंधळ | eSakal", "raw_content": "\nनियोजनाच्या अभावामुळे दुसऱ्या दिवशी गोंधळ\nबुधवार, 26 जुलै 2017\nदेवळालीगाव - विज्ञानरूपी ज्ञानाचा अभूतपूर्व खजिना घेऊन नाशिक रोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या विज्ञान एक्‍स्प्रेसमधील प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. २५) झालेली प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रदर्शन न पाहताच परतावे लागले. यामुळे मोठा उत्साह, आनंद मनात घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या सर्व परिस्थितीमुळे दुसरा दिवस गोंधळाचाच ठरला.\nदेवळालीगाव - विज्ञानरूपी ज्ञानाचा अभूतपूर्व खजिना घेऊन नाशिक रोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या विज्ञान एक्‍स्प्रेसमधील प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. २५) झालेली प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रदर्शन न पाहताच परतावे लागले. यामुळे मोठा उत्साह, आनंद मनात घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या सर्व परिस्थितीमुळे दुसरा दिवस गोंधळाचाच ठरला.\nपहिल्याच दिवशी सायंकाळी पाचपर्यंत शहरातील तब्बल साठ शाळांतील विद्यार्थ्यांसह परिसरातील असंख्य नागरिकांनी भेट देऊन प्रचंड प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशीही शहरासह जिल्हाभरातून प्रचंड संख्येने विद्यार्थी सकाळपासून आले होते.\nविज्ञान एक्‍स्प्रेसच्या देशभरातील वेळापत्रकानुसार गाडी नाशिक रोड रेल्वेस्थानकात २४ जुलै ते २६जुलै (तीन दिवस) यादरम्यान थांबणार होती; परंतु नंतर गाडीतील व्यवस्थापकांनी ही गाडी केवळ दोनच दिवस थांबणार असून, एक दिवस धुळे स्थानकाकडे पाठविली जाणार असल्याची माहिती ऐनवेळी कळविली. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी ताण वाढला. या गाडीचा शेवटचा दिवस असल्याने आज जिल्हाभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. नाशिक रोड रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक चार या ठिकाणी पोलिसांनी पुन्हा एकेरी वाहतूक सुरू केल्याने विज्ञान एक्‍स्प्रेसकडे जाताना कसरत करूनच चालावे लागले. वाढलेल्या गर्दीला प्रशासनाला हाताळता आले नाही. त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. धावतपळतच प्रदर्शन ओझरते पाहावे लागले. प्रदर्शन व्यवस्थित समजून घेता न आल्याने विद्यार्थी नाराज झाले.\nनियोजनशून्य कारभारामुळे आज प्रदर्शन चांगले पाहता आले नाही. कुठलीही गोष्ट नीट समजून घेता आली नाही. बहुतेक ठिकाणी समजून सांगितलेही नाही. केवळ धावपळ करत पुढे पळावे लागले.\n- अरुण जगताप, नाशिक\nदुपारपासून आमच्या शाळेच्या मुलांनी रांगा लावल्���ा होत्या. परंतु सायंकाळपर्यंत ताटकळूनही हाती काहीच लागले नाही. प्रदर्शन न पाहता रिकाम्या हाती परतावे लागल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.\n- गणेश जाधव, लासलगाव\nएक दिवस पळविला धुळ्याने\nविज्ञान एक्‍स्प्रेस उद्या (ता. २६) धुळे रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार असल्याने सकाळी दहा ते सायंकाळी पाच यादरम्यानची वेळ अपुरी पडत असल्याने अनेकांना प्रदर्शनाला मुकावे लागणार आहे. शिवाय गर्दीमुळे अगोदरच विज्ञान गाडीचा किड्‌स झोन बोगी बंद असल्याने खास लहान बालकांना तसेच प्राथमिक शाळेतील मुलांना रेल्वेस्थानकात येऊनही विज्ञानाची जादू व त्यातील मनोरंजनापासून मुकावे लागल्याची खंत अनेकांच्या चेहऱ्यावर दिसली.\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nलोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात\nपिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू...\nसंभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर\nनाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर...\nनाशिकमधे भाजपला दणका, हिरे कुटूंबिय राष्ट्रवादीत दाखल\nमुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी ��बस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/try-one-more-time-never-quit/", "date_download": "2018-12-10T00:23:11Z", "digest": "sha1:VXXHGEJHFRM4HIIPE2QRUSBTPCN3SH5R", "length": 13817, "nlines": 159, "source_domain": "marathimotivation.in", "title": "प्रयत्न आणि चिकाटी - व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home Personality development प्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण\nप्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण\nयशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी.\nमित्रांनो यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी. आज आपण याच दोन गुणांबद्दल माहिती घेणार आहोत.\nएखाद्या गोष्टीत अपयश आले. तर किती वेळा प्रयत्न करावा असे तुम्हाला वाटते हा लेख वाचून याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. आज आपण अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांचा बद्दल खूपच थोडक्यात माहिती घेणार आहोत.\nअब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.\nअब्राहम लिंकन यांची अपयशे\n31 व्या वर्षी ते Business मध्ये fail झाले.\n32 व्या वर्षी ते state legislator चे ���िवडणुक हरले.\n33 व्या वर्षी त्यांनी नवे business try केलं, आणि परत त्यात fail झाले.\n35 व्या वर्षी त्यांचा प्रयसीचे निधन झाले.\n36 व्या वर्षी त्यांचं nervous break-down झालं.\n43 व्या वर्षी त्यांनी अमेरिकन कांग्रेस साठी निवडणूक लढवल पण त्यातही त्यांचा पराभव झाला.\n48 व्या वर्षी त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून पुनप्रयत्न केला त्या वेळीही त्यांना पराभवच आला.\n55 व्या वर्षी त्यांनी Senate साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव.\n56 वर्षी त्यांनी अमेरिकेच्या Vice President पदासाठी निवडणूक लढवली आणि तेही हरले. या नंतर परत senate साठी झालेल्या निवडणूकीत देखील त्यांचा प्रभाव झाला.\nमित्रांनो एवढे अपयश सहन करून सामान्य मानूस निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. पण अब्राहम लिंकन या असामान्य माणसाने परत एकदा प्रयत्न करायचे ठरवले. 1860 मध्ये झालेल्या अमेरिकन president पदा साठी त्यांनी पुन निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं. जवळपास 30 वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाचा 59 व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. आणि पुढे काय झालं याची साक्ष इतिहास देतो.\nम्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रानो\nमानले तर हार आहे आणि ठरवलं तर जित आहे.\nसोडू नका. कधीच सोडू नका.\nकधीच कधीच कधीच सोडू नका.\nकधीच कधीच कधीच कधीच सोडायचं नाही. ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. यशाचा मार्गावर इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारा एक गुण म्हणजे बाकी लोक सोडून देत असताना – आपण जात राहण्याची योग्यता, आपण सुरु ठेवण्याची योग्यता, म्हणजे एका शब्दात सांगायचे तर चिकाटी. या चिकाटीची सुंदर उदाहरण आपण वर बघितलच आहे.\nचिकटीची तुलना त्या सतत पडणाऱ्या पाण्याशी करता येईल जे अखेर अतिकठीण दगडालाही झिजवून टाकतं.\nम्हणून मित्रानो एक ध्येय ठेवा आणि शेवट परियंत चिकटून राहा. तुम्ही यशस्वी नक्की होणार त्याला जगतील कोणतीही गोष्ट किंवा शक्ती रोखू शकणार नाही.\nयशस्वी होणारा माणूस सोडत नाही.सोडणारा माणूस यशस्वी होत नाही.\nकसा वाटला आजचा लेख आवडले असेल तर आमचे फासिबूक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा. तुम्हाला तिकडे या पेक्षा जास्ती चांगले लेख वाचायला मिळतील… धन्यवाद.\nPrevious article25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nNext articleबुद्धिरूपी कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावा\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्��ासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/motion-sickness-during-traveling-1721", "date_download": "2018-12-10T00:41:10Z", "digest": "sha1:DLN4Z5QNXP2X2QBRGBUBRKO7Y3IEFLYX", "length": 6118, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "प्रवासात उलटी का होते ? जाणून घ्या लोक्स !!", "raw_content": "\nप्रवासात उलटी का होते \nबस लागणे, गाडी लागणे म्हणजे काय राव आपण लांबचा प्रवास करताना आपल्याला अचानक घाम फुटू लागतो, मळमळ होते, मग काही वेळाने उलटी सुद्धा होते. यालाच गाडी लागणे किंवा वाहन लागणे म्हणतात. प्रवासादरम्यान अनेकांना याचा त्रास होतो. कार, बस, रेल्वे, अगदी जहाजा मधूनही प्रवास करताना हा त्रास होऊ शकतो आणि यात लहान मोठा असा फरक नसतो बरं का. पण काय राव, प्रवास दरम्यानच उलटी का होत असावी आपण लांबचा प्रवास करताना आपल्याला अचानक घाम फुटू लागतो, मळमळ होते, मग काही वेळाने उलटी सुद्धा होते. यालाच गाडी लागणे किंवा वाहन लागणे म्हणतात. प्रवासादरम्यान अनेकांना याचा त्रास होतो. कार, बस, रेल्वे, अगदी जहाजा मधूनही प्रवास करताना हा त्रास होऊ शकतो आणि यात लहान मोठा असा फरक नसतो बरं का. पण काय राव, प्रवास दरम्यानच उलटी का होत असावी एऱ्हवी तर असं नाही होत \nआज जाणून घेऊयात या मागचं वैज्ञानिक कारण.\nवाहन लागणे म्हणजे 'मोशन सिकनेस'. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी मेंदू पर्यंत पोहोचवण्याचं काम कान, डोळे आणि स्नायुंच्या आधारे होतं. डोळे थेट समोर दिसणारं मेंदू पर्यंत पोहोचवतात तर कान त्याच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच आणि त्यातल्या द्रवाच्या हालचालींच्या मदतीने शरीराचं स्थान समजून त्याचे संकेत मेंदूकडे पाठवतो.\nजेव्हा आपण एखाद्या वाहनात बसतो तेव्हा आपले कान, डोळे आणि स्नायू हे आवाज, वेग आणि दृश्य यात गोंधळतात आणि भिन्न भिन्न प्रकारचे संकेत मेंदू पर्यंत पोहोचवू लागतात. या तिन्ही प्रकारच्या संकेतात कुठेही ताळमेळ बसत नसल्याने मेंदूचा गोंधळ उडतो. यातून मेंदू स्वतःचा असा निष्कर्ष काढतो की हे सगळं विषबाधेमुळे होत असावं. आणि यावर मेंदूचा एकच उपाय ठरलेला असतो तो म्हणजे पोटातलं विष उलटी मार्फत बाहेर काढणे.\nउदाहरणच द्या��चं झालं तर, कार मध्ये बसलो असताना आपल्याला डोळ्यांनी दिसतं की आपण वेगात पुढे जात आहोत. पण त्याच वेळी कानांना तो वेग जाणवत नाही, उलट शरीर स्थिर असल्याचं संकेत ते मेंदू पर्यंत पाठवतात आणि आपल्या शरीरातील स्नायू देखील यावेळी स्थिर असतात. इथूनच सगळी समस्या सुरु होते.\nकाहीवेळा बस किंवा रेल्वेने प्रवास करताना वाहनांचे धूर, माणसांच्या घामाचे वास यातूनही मळमळू शकतं, मात्र हे सगळं नसूनही जर उलटी होत असेल तर याला फक्त वरील कारण लागू पडतं.\nशनिवार स्पेशल : 'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १\nफेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....\nपुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य\nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823228.36/wet/CC-MAIN-20181209232026-20181210013526-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}